Mukesh Khanna on National Anthem: ‘शक्तीमान’ फेम मुकेश खन्नांनी ‘जन गण मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत करण्याची मागणी केली. त्यांच्या वक्तव्याने पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.
BJP Yuva Protest Vande Mataram sogans Baramati : बारामतीतील गुणवडी चौक येथील काँग्रेस कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाच्या वतीने सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम्’चा कथित अपमान केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.…
Harshvardhan Sapkal on BJP Over Vande Mataram Controversy : मुंबईत उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.…
Independence Day 2026 : यावर्षी १५ ऑगस्ट २०२६ रोजी लाल किल्ल्यावर राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या रचनापूर्तीला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक ऐतिहासिक बदल करण्यात आला आहे.
Jana Gana Mana vs Vande Mataram difference : राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि राष्ट्रीयगीत ‘वंदे मातरम’ यांच्यामध्ये काय फरक आहे? दोघांचे कायदेशीर नियम, वेळ आणि आदर करण्याचे काय आहेत निकष?…
Har Ghar Tiranga Abhiyan 2026 Pravin Kumar Deore: बुलढाणा जिल्ह्यात १७ ऑगस्टपर्यंत ‘हर घर तिरंगा’ अभियान उत्साहपूर्ण आणि व्यापक लोकसहभागातून राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी…
Vande Mataram Bill: ही सुधारणा 'राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१' ची व्याप्ती वाढवते. आतापर्यंत या कायद्यांतर्गत राष्ट्रध्वज, संविधान आणि 'जन गण मन' हे राष्ट्रगीत यांना कायदेशीर संरक्षण होते. आता…
'वंदे मातरम्'चा अपमान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. प्रस्तावित कायद्यानुसार राष्ट्रीय गीताचा अवमान केल्यास तीन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची आणि दंडाची तरतूद केली जाणार असल्याची माहिती समोर…
West Bengal Schools: पश्चिम बंगाल सरकारने शाळांमध्ये 'वंदे मातरम्' अनिवार्य केले आहे. यामुळे राष्ट्रगीत आणि जुन्या राज्यगीतावरून शाळा व्यवस्थापनात संभ्रम निर्माण झाला आहे. वाचा सविस्तर रिपोर्ट.
पंतप्रधान Narendra Modi यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ‘Vande Mataram’ला ‘Jana Gana Mana’प्रमाणे समान दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला.नियमांचे उल्लंघन केल्यास तो गुन्हा संज्ञेय मानला जाईल.
राष्ट्रगीत गायले किंवा वाजवले जात असताना प्रेक्षकांनी लक्षपूर्वक उभे राहिले पाहिजे. तथापि, जेव्हा न्यूजरील किंवा माहितीपटात चित्रपटाचा भाग म्हणून राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा प्रेक्षकांनी उभे राहण्याची अपेक्षा केली जात
"वंदे मातरम्" या राष्ट्रगीताचा आदर, गायन आणि पठण करण्याबाबतचे नियम औपचारिक करण्याचा केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. गृह मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत भांडेवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक सुविधायुक्त मासळी बाजाराचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
वंदे मातरम यावर लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा मुद्दा मांडला. राज्यसभेमध्ये देखील यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
आम्ही कितीही निवडणुका हरलो तरी आपण येथेच राहू आणि तुमच्या विचारसरणीशी लढत राहू. या सरकारला स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आणि देशासाठी बलिदान देणाऱ्यांवर नवीन आरोप लादण्याची संधी हवी आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी "वंदे मातरम"चे सार्वजनिक गायन सुरू झाले. १८८६ मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात हेमचंद्र बॅनर्जी यांनी त्याचे पहिले सार्वजनिक सादरीकरण केले.
"वंदे मातरम्" च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त ही चर्चा केली जाणार आहे. आज (दि.08) पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत "वंदे मातरम्" च्या चर्चेला सुरुवात होणार आहे.
"वंदे मातरम्" हे केवळ एक गीत नाही तर भारताच्या आत्म्याचे आरोळी आहे. मातंगिनी हाजरा सारख्या शूर महिलांनी स्वातंत्र्यलढ्यात त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते एक जल्लोष म्हणून उठवून अमर केले.