"वंदे मातरम्" या राष्ट्रगीताचा आदर, गायन आणि पठण करण्याबाबतचे नियम औपचारिक करण्याचा केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. गृह मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत भांडेवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक सुविधायुक्त मासळी बाजाराचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
वंदे मातरम यावर लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा मुद्दा मांडला. राज्यसभेमध्ये देखील यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
आम्ही कितीही निवडणुका हरलो तरी आपण येथेच राहू आणि तुमच्या विचारसरणीशी लढत राहू. या सरकारला स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आणि देशासाठी बलिदान देणाऱ्यांवर नवीन आरोप लादण्याची संधी हवी आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी "वंदे मातरम"चे सार्वजनिक गायन सुरू झाले. १८८६ मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात हेमचंद्र बॅनर्जी यांनी त्याचे पहिले सार्वजनिक सादरीकरण केले.
"वंदे मातरम्" च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त ही चर्चा केली जाणार आहे. आज (दि.08) पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत "वंदे मातरम्" च्या चर्चेला सुरुवात होणार आहे.
"वंदे मातरम्" हे केवळ एक गीत नाही तर भारताच्या आत्म्याचे आरोळी आहे. मातंगिनी हाजरा सारख्या शूर महिलांनी स्वातंत्र्यलढ्यात त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते एक जल्लोष म्हणून उठवून अमर केले.
Vande Mataram : वंदे मातरम स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणास्रोत ठरले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम गायले. याबाबत मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्र लिहिले.
वंदे मातरम या गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेल्या 'वंदे मातरम' या गीताला येत्या ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्ष पूर्ण होत असल्याने कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून…
Vande Matram News: समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी मातृभूमीला वंदन करणाऱ्या 'वंदे मातरम' गीताला विरोध केल्या नंतर मंत्री लोढा यांनी संताप व्यक्त केला आहे.
वंदे मातरम पूर्ण गीत म्हणण्याचे महाराष्ट्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. याला मात्र समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी विरोध दर्शवला.
भारतमातेच्या या राष्ट्रगीताचा गौरव जनतेच्या उत्सुर्फ सहभागाने झाला पाहिजे. त्यामुळेच या महोत्सवासाठी जनतेच्या सहभागातून बोधचिन्हाचे निवड करण्यात आली आहे.
वंदे मातरम गीताला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून देशप्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य या गीतात आहे. भारतमातेच्या या राष्ट्रगीताचा गौरव जनतेच्या उत्सुर्फ सहभागाने झाला पाहिजे, असे मंत्री लोढा म्हणाले आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनापूर्वी विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला असल्याचं जाहीर केलं. यावेळी अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
वंदे मातरम् हे आपले राष्ट्रगान आहे. हा केवळ एक शब्द नसून भारतीयांच्या भारतमाते विषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. १८७५ मध्ये बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत त्याकाळात स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्याचं…
१५ ऑगस्ट १९४७ हा सुवर्णअक्षरांनी सजविलेला दिवस. एका प्रदीर्घ संघर्षातून स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी नाट्यक्षेत्रानेही मोलाची कामगिरी पार पाडली आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्याची एका दमात दखल घेता येणं शक्य नसले…