Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडियन ऑइलमध्ये नोकरीची भरमार, परीक्षा देण्याची गरज नाही; निकष पात्र करा, अर्ज करा, मिळवा उत्तम वेतन

इंडियन ऑईलमध्ये नोकरीसाठी भरमार झाला आहे. मुळात, या भरतीसाठी नियुक्त होण्यास परीक्षा देण्याची मुळीच गरज भासणार नाही आहे. उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 24, 2025 | 06:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

इंडियन ऑईलमध्ये भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदे भरण्यात येणार आहेत.. ही भरती मार्केटिंग क्षेत्रात आयोजित केली असून टेक्निशियनच्या पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच ग्रॅज्युएट आणि ट्रेड अप्रेन्टिसच्या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी IOCL च्या iocl.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे. विविध पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. इंडियन ऑइलमध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांनी या सुवर्ण भरतीला लाभ घेत अर्ज करण्याअगोदर जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.

मुंबई हाई कोर्टात क्लार्क पदासाठी बंपर व्हॅकन्सी; भरतीला मुकाल तर संधी गमवाल, आजच करा अर्ज

इंडियन ऑइलद्वारे आयोजित या भरतीच्या माध्यमातून ३८३ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांना फेब्रुवारीच्या १४ तारखेपर्यंत या भरतीतही अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र असावे लागणार आहे. हे पात्रता निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत. या भरतीसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे, म्हणजेच अर्जदाराचे वय किमान १८ वर्षांचे असणे आवश्यक आहे. तसेच जास्तीत जास्त २४ वर्षे वय असलेल्या उमेदवारांनाही या भरतीसाठी अर्ज करता येईल.

मात्र, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे, ज्यामुळे या प्रवर्गातील अधिक उमेदवारांना संधी मिळणार आहे. SC तसेच ST प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत जास्तीत जास्त ५ वर्षांपर्यंत सूट देण्यात आली आहे. OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत देण्यात आली आहे. याशिवाय, PWD (शारीरिक अपंग) प्रवर्गातील उमेदवारांना विशेष सवलत दिली असून, ३४ वर्षे वय असलेले उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे सर्व प्रवर्गातील उमेदवारांना न्याय मिळावा आणि रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण व्हाव्यात, असा या धोरणामागील उद्देश आहे.

राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशनात विवा महाविद्यालयाचा सहभागच; कौशल्याने जिंकले साऱ्यांचे मन

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना NAPS किंवा NATS पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. निवड झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी तसेच वैद्यकीय तंदुरुस्ती चाचणी प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल. विशेष म्हणजे, या भरती प्रक्रियेमध्ये कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. पात्रता आणि नोंदणीच्या आधारे थेट निवड प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यामुळे पात्र उमेदवारांना निवड प्रक्रियेसाठी अनावश्यक अडथळे न येता, सुलभ व जलद पद्धतीने भरती होण्याची संधी मिळणार आहे. यामुळे रोजगाराची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी बनवण्यात मदत होणार आहे.

Web Title: Recruitment in indian oil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 06:56 PM

Topics:  

  • crime news
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

‘…अन् मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल
1

‘…अन् मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

धक्कादायक ! गरजू महिला-तरुणींना पैशांचे आमिष दाखवायची अन् नको ते करून घ्यायची; पोलिसांनी धाड टाकताच…
2

धक्कादायक ! गरजू महिला-तरुणींना पैशांचे आमिष दाखवायची अन् नको ते करून घ्यायची; पोलिसांनी धाड टाकताच…

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर
3

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर

Maval Crime News : चोरांना राहिला नाही कोणाचाच धाक? वडगाव मावळमध्ये चोरीच्या घटना CCTV मध्ये कैद
4

Maval Crime News : चोरांना राहिला नाही कोणाचाच धाक? वडगाव मावळमध्ये चोरीच्या घटना CCTV मध्ये कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.