भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप हे दोन विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेस पक्षाने भाजप उमेदवार स्नेहा पाटीलना पाठिंबा जाहीर केला आहे, यामुळे एकनाथ शिंदेना धक्का!
पमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसावरी जगदाळेंना शासकीय नोकरी देण्याचे निर्देश दिले आहेत. शिंदेंच्या निर्णयानंतर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रीमंडळातील मान्यवरांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा पार पडणार आहे.
खेडमधील हा निकाल म्हणजे केवळ स्थानिक विजय नसून, तो ठाकरे गटासाठी इशारा आणि शिंदे शिवसेनेसाठी निर्णायक टप्पा ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सांगलीत सत्ता स्थापनेबाबत पेच निर्माण झाला आहे. बहुमतासाठी महाविकास आघाडीला एका जागेची गरज असून भाजपलाही १३ जागांची आवश्यकता आहे.
महानगरपालिका ही लोकशाहीचे अंग आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तेथे प्रशासक होते. तेथे लोकप्रतिनिधींचे लोकशाहीला अपेक्षित राज्य प्रस्थापित झाले याचा मला आनंद आहे, असे फडणवीस म्हणाले.
मागील २५ वर्ष मुंबईकर विकासापासून वंचित होते, मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मागील साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना दिली. महायुतीच्या आश्वासनांवर, वचनांवर मुंबईकरांनी विश्वास ठेवला.
Cabinet Meeting Decision :राज्य सरकारकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पुरंदर येथील विमानतळाच्या विकासासाठी जमीन संपादित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
महानगरपालिकेचा भाग असलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात असंतोष उफाळून येत आहे. पक्षप्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे यांनी महानगरप्रमुख आणि नगरसेवकपदाचा राजीनामा जाहीर केल्याने पक्षांमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्या ठाण्यापासून सुरु झालेला राजकीय प्रवास ते राज्याचे नेतृत्व म्हणून मिळवलेली लोकप्रियता याची माहिती देणारा हा लेख
नाशिक महापालिकेच्या उपमहापौरपदी विलास शिंदे यांची वर्णी लागल्यानंतर शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली
अतिवृष्टीच्या काळात सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली. बहिणींना यामुळे संसाराला आधार दिला मिळाला.
जुन्नर तालुक्यातील बिबट्याचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करत त्यांनी आमदार शरद सोनवणे यांच्या तत्परतेचे कौतुक केले, "तुमचा आमदार मध्यरात्रीही बिबट्याच्या प्रश्नावर मला फोन करतो.
एकनाथ शिंदे हे गद्दारी करून मिळवलेल्या पैशाच्या जीवावर निवडणुका लढवतात अशी जहरी टीका शिवसेना नेते वैभव नाईक यांनी केली आहे. यावेळी त्यांनी इतरही राजकीय विषयांवर भाष्य केले.