Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पठ्ठ्या झालेला दहावी नापास! आता आहे IPS… कमी गुणांमुळे हताश होण्याऐवजी ‘हे’ वाचा

राजस्थानच्या ईश्वरलाल गुर्जर यांनी दहावीपासून अनेक अपयशांचा सामना करत अखेर 2024 मध्ये IPS अधिकारी म्हणून यश मिळवले. त्यांची कथा सांगते – हार मानली नाही तर अपयशातूनही यश मिळते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 11, 2025 | 07:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

आयुष्यात एकदा अपयशी झालात म्हणजे तुम्ही आयुष्यातच अपयशी झालात असे नसते. अपयशातून माणूस शिकतो आणि अपयशाहून सुंदर शिक्षण देणारा शिक्षक कुणी नव्हे. शिकाल तरच आयुष्यात टिकाल. अशीच काही अपयशातून यशाकडे जाणाऱ्या राजस्थानच्या ईश्वरलालची कथा आहे. ईश्वरलाल गुर्जर राजस्थानच्या एका खेडेगावातून येतो. अतिशय कमी सुविधांमधून त्यांनी अभ्यास केला आहे. इतर गावकरी मुलांसारखे त्याचे राहणीमान होते. त्यातून तो अभ्यास करत होता. पण त्याने केलेला अभ्यास दहावीत पात्र होण्यासाठी पुरेशा नव्हता. शेवटी, त्याने दहावी अपात्र केली.

IIM मुंबईची गायक कैलास खेरसह खास जुगलबंदी! आर्टेप्रेन्युअर PGDM होणार सुरु

ईश्वरलालने येथे खचून जाता पाऊल मागे टाकले नाही, त्याने पुन्हा त्या अपात्र दोन विषयांची तयारी केली आणि पुनर्परीक्षा दिली पण काहीच फायदा नाही. पुन्हा अपयशाखेरीज काहीच हाती लागले नाही. ईश्वरलालने शिक्षण सोडले. तेव्हा काही जवळच्या माणसांनी त्याचे बळ वाढवले. आत्मविश्वास दिला. पुढच्यावर्षी ईश्वरलाल पुन्हा दहावीची तयारी करू लागला आणि दहावी पार केली मग बारावीदेखील उत्तमरीत्या पात्र केली.

ईश्वरलाल त्याच्या गावातील पदवीधर असणारा पहिला मुलगा होता. तसेच पदवीधर होताच त्याने स्थानिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्याची भेट स्थानिक IPS मेहून पालशी झाली. त्याने त्यांच्याकडून आदर्श घेत, स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. एकदा नाही तर अनेकदा त्यांनी या परीक्षा दिल्या. प्रिलिम्स पार केली तर मेन्स परीक्षेत नापास झाले. दोन्हीही पात्र झाल्या तर मुलाखतीत बाद झाले. पण त्यांनी माघार घेतली नाही.

HP TET नोव्हेंबर 2025 जाहीर : ‘या’ महिन्यात अर्ज प्रक्रिया सुरु! अशा प्रकारे व्हा भरती

२०२२ मध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश आले. २०२४ मध्ये त्यांना ४८३व्या रँकने पात्रता मिळाली. तो IPS अधिकारी म्हणून नावारूपास आला. त्यांचे हे यश अनेक गोष्टी सांगतात की तुम्ही जरी स्पर्धा परीक्षा देत असाल दरम्यान तुमचे आयुष्यही तुमची परीक्षा घेईल. तुम्हाला फक्त हार नाही मानायचे आहे.

Web Title: Success story of ishwarlal gurjar ips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 07:48 PM

Topics:  

  • IAS exam
  • IPS

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.