Dr Shrikant Jichkar: भारतातील सर्वात सुशिक्षित व्यक्ती डॉ. श्रीकांत जिचकार यांच्याबद्दल वाचा. वयाच्या २५ व्या वर्षात १४ पदव्या, आयपीएस-आयएएस परीक्षा उत्तीर्ण आणि सर्वात तरुण आमदार बनण्याचा रंजक प्रवास.
Success Story:UPSC मध्ये दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या अनु कुमारी यांची प्रेरणादायी गोष्ट. मुलापासून २ वर्षे दूर राहून आणि अपमान सहन करून त्यांनी मिळवले यश. वाचा सविस्तर.
Animesh Pradhan IAS : कमी वयात पालकांचे निधन आणि आईचा कॅन्सरशी लढा, अशा कठीण परिस्थितीत अनिमेष प्रधान यांनी यूपीएससी परीक्षेत (UPSC Exam) देशात दुसरा क्रमांक (AIR 2) मिळवला. वाचा त्यांची…
IAS Priyanka Shukla Success Story : डॉक्टरकी सोडून IAS बनलेल्या प्रियंका शुक्ला यांची यशोगाथा. एका महिलेच्या टोमण्याने कसे बदलले आयुष्य आणि कसा मिळवला UPSC मध्ये ७३ वा रँक? सविस्तर वाचा.
IAS Chinmayee Gopal: राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात टीना दाबी यांच्या जागी नियुक्ती झालेल्या आयएएस चिन्मयी गोपाल कोण आहेत? त्यांचा यूपीएससी प्रवास आणि धडाकेबाज कार्यपद्धतीबद्दल येथे वाचा.
नवी दिल्लीतील मुंबईतील महत्त्वाच्या विभागांपर्यंत अनेक अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी आणि विविध विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी हे मोठे फेरबदल करण्यात आल्या आहेत
देशाचा कारभार चालवण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची कमतरता स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या आयएएस संवर्गात १,३०० पदे रिक्त आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ८१ अधिकाऱ्यांची कमतरता आहे. लहान राज्यांमध्येही परिस्थिती गंभीर आहे.
गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणारा हेमकृष्ण पिसदे सध्या चर्चेत आला आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) स्पर्धा परीक्षेत त्याने AIR 839 रँक मिळवून यश संपादन केले.
यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा अत्यंत कठीण असली तरी देवयानी यादव यांनी अपयशाला हार मानली नाही. सलग तीन वेळा प्राथमिक परीक्षेत अपयश येऊनही त्यांनी तयारी सुरूच ठेवली.
नेहा ब्याडवाल यांनी पाचवीत नापास होऊनही जिद्दीच्या जोरावर UPSC उत्तीर्ण करत फक्त २५ व्या वर्षी आयएएस पद मिळवलं. त्यांची कहाणी आज लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली आहे.
कठीण परिस्थितीवर मात करत दिव्या तंवर यांनी दोनदा UPSC परीक्षा पास करून IPS आणि IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांचा संघर्ष आणि मेहनत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे.
राजस्थानच्या ईश्वरलाल गुर्जर यांनी दहावीपासून अनेक अपयशांचा सामना करत अखेर 2024 मध्ये IPS अधिकारी म्हणून यश मिळवले. त्यांची कथा सांगते – हार मानली नाही तर अपयशातूनही यश मिळते.
श्वेताचं यश हे केवळ तिचं वैयक्तिक यश नाही, तर हजारो तरुण-तरुणींसाठी एक प्रेरणा आहे. स्वतःवरचा विश्वास, कष्टाची तयारी, आणि ध्येयानं प्रेरित राहणं या सगळ्या गोष्टींच्या बळावर माणूस कोणतीही शिखरं गाठू…
IAS मुद्रा गैरोला यांनी अपयशांचा सामना करत वडिलांचं ५० वर्षांपूर्वीचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांच्या जिद्द आणि मेहनतीमुळे त्या आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
अपयशांनी भरलेला शैक्षणिक प्रवास असूनही अनुराग कुमार यांनी UPSC मध्ये दोनदा यश मिळवले. त्यांनी केवळ यशच नाही, तर UPSC टॉपर अनन्या सिंहशी विवाह करून एक प्रेरणादायी प्रेमकहाणीही घडवली.