नेहा ब्याडवाल यांनी पाचवीत नापास होऊनही जिद्दीच्या जोरावर UPSC उत्तीर्ण करत फक्त २५ व्या वर्षी आयएएस पद मिळवलं. त्यांची कहाणी आज लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली आहे.
कठीण परिस्थितीवर मात करत दिव्या तंवर यांनी दोनदा UPSC परीक्षा पास करून IPS आणि IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांचा संघर्ष आणि मेहनत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे.
राजस्थानच्या ईश्वरलाल गुर्जर यांनी दहावीपासून अनेक अपयशांचा सामना करत अखेर 2024 मध्ये IPS अधिकारी म्हणून यश मिळवले. त्यांची कथा सांगते – हार मानली नाही तर अपयशातूनही यश मिळते.
श्वेताचं यश हे केवळ तिचं वैयक्तिक यश नाही, तर हजारो तरुण-तरुणींसाठी एक प्रेरणा आहे. स्वतःवरचा विश्वास, कष्टाची तयारी, आणि ध्येयानं प्रेरित राहणं या सगळ्या गोष्टींच्या बळावर माणूस कोणतीही शिखरं गाठू…
IAS मुद्रा गैरोला यांनी अपयशांचा सामना करत वडिलांचं ५० वर्षांपूर्वीचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांच्या जिद्द आणि मेहनतीमुळे त्या आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
अपयशांनी भरलेला शैक्षणिक प्रवास असूनही अनुराग कुमार यांनी UPSC मध्ये दोनदा यश मिळवले. त्यांनी केवळ यशच नाही, तर UPSC टॉपर अनन्या सिंहशी विवाह करून एक प्रेरणादायी प्रेमकहाणीही घडवली.
डॉ. सागर प्रीत हुड्डा यांनी UPSC पासून DGP पदापर्यंतचा प्रवास मेहनत, शिक्षण आणि समर्पणाच्या जोरावर यशस्वी केला आहे. चंदीगडचे DGP म्हणून त्यांच्याकडून कायदा-सुव्यवस्था क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल होण्याची अपेक्षा आहे.
घराघरात भाजी विकणारा पवन कुमार प्रजापत जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर RAS अधिकारी झाला. गरिबी आणि संघर्षातून यश मिळवून त्यांनी अनेक तरुणांना प्रेरणा दिली आहे.
सामान्य शेतकरी घरातून येणारी मध्य प्रदेशची तपस्या परिहार आज IAS सारख्या मोठ्या पदावर कार्यरत आहे. हि जागा गाठण्यासाठी तपस्याने अनेक संघर्ष केला. तो काय? जाणून घ्या.
फक्त २ हजार रुपयांत चेन्नईच्या नलिनी आणि आनंद या नवरा-बायकोने 'Sweet Karam Coffee' हा घरगुती स्नॅक्स ब्रँड सुरू केला आणि आज त्यांनी ३०+ देशांमध्ये ३ लाख ऑर्डर्स पार करत कोट्यवधींचा…