Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian History: जुन्या काळात राजे-महाराजे सोन्या-चांदीच्या भांड्यांमध्येच जेवण का करायचे? जाणून घ्या यामागचं रहस्य!

IndianHistory : जुन्या काळात राजे-महाराजे सोन्या-चांदीच्या भांड्यांमध्येच जेवण का करायचे? यामागे केवळ श्रीमंती नव्हती तर विष ओळखणे, आयुर्वेद आणि ज्योतिषीय कारणे दडली होती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 17, 2026 | 02:48 PM
GOLD AND SILVER

GOLD AND SILVER

Follow Us
Close
Follow Us:

Indian History : राजे आणि महाराजांचे जीवन नेहमीच शान, शक्ती आणि वैभवाचे प्रतिक मानले जाते. त्यावेळी राजवाड्याच्या भव्यतेपासून पेहरावापर्यंत त्यांच्या प्रत्येक गोष्टी या सामान्यापेक्षा वेगळ्या असायच्या. पण तुम्हाला माहिती आहे का की, जुन्या काळातील राज घराण्यातील लोक बहुतांश वेळा सोन्या- चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण का करायचे? हा केवळ फक्त श्रीमंतीचा दिखावा होता की, यामागे कोणते विशिष्ट कारण होते. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर ….

प्राचीन भारताच्या राजवाड्यांमध्ये सोन्या-चांदीच्या भांड्यांचा वापर हा रॉयल लाईफस्टाईल दाखवण्यासाठी केला जात नव्हता तर यामागे ऐतिहासिक, आयुर्वेदिक आणि जोतिषशास्त्रीय कारण होते. त्या काळात सत्तेसाठी संघर्ष, कारस्थाने आणि शत्रूचे डावपेच सामान्य होते.  त्या काळात काही वेळा अन्नात विष मिसळून राज्याची हत्या केली जात असे. मात्र, चांदीच्या भांड्यात जेवल्याने चांदीच्या रंगात लगेच बदल दिसून येत असे. या कारणामुळे ते या भांड्याचा वापर ‘सुरक्षा कवच’ म्हणून करत असत.

IIT DELHI: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयआयटी बॉम्बेला मागे टाकत ‘या’ संस्थेने पटकावले देशात अव्वल स्थान

आरोग्यासाठी फायदेशीर: आयुर्वेदाचा दृष्टिकोन

प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथामध्ये सोने आणि चांदी या दोन्ही धातूचा संबंध आरोग्याशी जोडला जात होता.

सोने: असे मानले जात होते की, सोन्याच्या वापरामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती (Immunity) मजबूत होते, स्मरणशक्ती वाढते आणि हृद्याला ताकद मिळते.

चांदी: चांदी शरीराला थंडावा देणारा धातू मानला जात होता. हा धातू शरीरातील वात, पित्त आणि कफ संतुलित ठेवण्यास मदत करतो. तसेच मन शांत राखण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी तो फायदेशीर मानला जात असे.

ज्योतिषशास्त्राशी काय होता संबंध?

राजघराण्यामध्ये ज्योतिषशास्त्राला खूप मह्त्त्व असायचे. भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार, चांदीचा संबंध ‘चंद्रा’शी तर सोन्याचा संबंध ‘सुर्या’शी जोडला जातो. त्यामुळे चांदीच्या भांड्यात जेवल्याने मानसिक शांतता, भावनिक संतुलन आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता वाढते, अशी श्रद्धा होती. तर सोने हे आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि ऊर्जेचे प्रतीक मानले होते.

Indian Army : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना थेट सैन्यात अधिकारी होण्याची संधी! आता अर्ज करण्याची अंतिम तारिख पहा एका क्लिकवर..

आजही का टिकून आहे यांची खास ओळख?

काळ बदलला तशी राजेशाही संपली, पण सोन्या चांदीच्या भांड्यांचे वैशिष्ट्य आजही लोकांना आकर्षित करते. आजही लोक कुटुंबामध्ये खास धार्मिक प्रसंगी, पूजा-अर्चा किंवा शुभ कार्यात चांदीच्या भांड्याचा वापर करतात. आधुनिक विज्ञान या दाव्यांची पुष्टी करत नसले तरी इतिहास आयुर्वेद आणि परंपरांमध्ये या धातूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच कारणामुळे आजही सोने-चांदी हे शाही जीवनशैलीची ओळख बनून राहिले आहे.

Web Title: Why indian kings and royals ate in gold and silver utensils ayurveda history reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • History
  • Indian

संबंधित बातम्या

Decline of Mughal Empire: ३०० वर्षे राज्य करणारे मुघल साम्राज्य अचानक कसे पत्त्यासारखे कोसळले?जाणून घ्या एका क्लिकवर..
1

Decline of Mughal Empire: ३०० वर्षे राज्य करणारे मुघल साम्राज्य अचानक कसे पत्त्यासारखे कोसळले?जाणून घ्या एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.