Travel Tips: महाराष्ट्रमधील रायगड जिल्ह्यातील अरबी समुद्राच्या मध्यभागी वसलेला मुरुड जंजिरा किल्ला अनोख्या इतिहासासाठी कायमच ओळखला जातो. हा किल्ला शतकानुशतकांच्या इतिहासात कोणत्याही राजा किंवा साम्राज्याकडून युद्धभूमीवर कधीही जिंकता आला नाही.
मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून मुंबई लोकलची ओळख आहे. रेल्वेने अतिशय जलद आणि कमी वेळात प्रवास होतो. चला तर जाणून घेऊया 'सेंट्रल', 'जंक्शन', 'स्टेशन' आणि 'टर्मिनल वा टर्मिनस' यांच्यात फरक आहे?
अमरावती शहरातील ऐतिहासिक ओळखीचा भाग असलेली प्रमुख रेल्वे स्थानकाची जुनी इमारत पाडण्यास जनतेने तीव्र विरोध केला आहे. ऐतिहासिक वास्तू पाडण्याच्या निर्णयावरून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर राजघराण्यातील पारंपरिक घेवर मिठाई मोठ्या प्रमाणावर ट्रेंडिंगला आहे. घेवर पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. घेवरचा उल्लेख ३०० ते ४०० वर्षांपूर्वीपासूनचा आहे. भगवान कृष्णाला समर्पित स्तोत्रांपासून…
August 13 History : १३ ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घटना, तसेच आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्यासह प्रसिद्ध व्यक्तींचे जन्म आणि मृत्यू दिनविशेष सविस्तर वाचा.
अमरावतीचा स्वातंत्र्यसंग्रामाशी अत्यंत जुना आणि गौरवशाली संबंध आहे. २६ एप्रिल १९३० रोजी वीर वामनराव जोशी यांच्या नेतृत्वाखाली येथे ऐतिहासिक मिठाचा सत्याग्रह झाला. या आंदोलनात सुमारे १० हजार नागरिक सहभागी झाल्याचे…
Dinvishesh 4 August: 4 ऑगस्ट रोजी इतिहासामध्ये कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या? आज कोण कोणत्या नामांकित व्यक्तींचा जन्म आणि मृत्यू दिनविशेष आहे? जाणून घ्या सविस्तर...
भारत हा केवळ अध्यात्म, संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचा देश नसून, तो युद्धकला आणि शौर्याची एक समृद्ध परंपरा जपलेला देश आहे. आज जगभरात ज्या मार्शल आर्ट्सच्या विविध प्रकारांचे कौतुक केले जाते, त्यांचा…
History of Languages : येल युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार एका काळी पृथ्वीवर ३० ते ७५ हजार भाषा बोलल्या जात होत्या. भाषांचा सुवर्णकाळ, क्युनिफॉर्म लिपी आणि भाषा नष्ट होण्याची मुख्य कारणे वाचा सविस्तर.
Oldest School In India: तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील 'सेंट जॉर्ज अँग्लो इंडियन हायर सेकेंडरी स्कूल' हे भारतातील सर्वात जुने आणि अविरतपणे सुरू असणारे स्कूल आहे. जाणून घ्या या शाळेचा ३००…
City of Flags: कर्नाटकातील मैसूर शहराला 'झेंड्यांचे शहर' (City of Flags) का म्हटले जाते? भारतीय राष्ट्रध्वजासाठी लागणारे विशेष खादी कापड आणि या शहराचा गौरवशाली इतिहास याविषयी सविस्तर वाचा.
पाचखेड येथील हा पुरातत्त्वीय शोध केवळ यवतमाळच नव्हे, तर विदर्भाच्या प्राचीन इतिहासाला नव्या दृष्टीने समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. भूतकाळातील समृद्ध संस्कृती, शेती आणि पर्यावरणाचा वेध घेणारा हा शोध इतिहासप्रेमी…
भारतीय जेवणातील सर्वच पदार्थाना विशेष महत्व आहे. हे पदार्थ केवळ भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात अतिशय आवडीने खाल्ले जातात. त्यातील अनेकांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे रायता. बिर्याणी, पुलाव, पराठे किंवा मसालेदार भाजी…
पूर्वीच्या काळी आरमोरी परिसरावर शतकानुशतके गोंड राजांचे वैभवशाली राज्य होते. तसेच शहराच्या मध्यभागी असलेला ऐतिहासिक रामसागर तलाव, प्राचीन त्रिमूर्ती शिव मंदिर आणि तालुक्यातील ऐतिहासिक वैरागड किल्ला हे आरमोरीच्या सांस्कृतिक आणि…
NCERT Book Syllabus Change: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून लागू होणाऱ्या NCERT च्या सुधारित पुस्तकात इतिहासाची मांडणी कशी बदलली आहे? फाळणीच्या निर्णयाबाबत काँग्रेस नेत्यांची 'हतबलता' दर्शवणारा भाग का काढून टाकण्यात आला?जाणून…
Indonesia History and Culture: जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला इंडोनेशिया देश एकेकाळी हिंदू आणि बौद्ध संस्कृतीचे मोठे केंद्र होता. प्राचीन ग्रंथांमधील 'सुवर्णद्वीप' ते आजचा धर्मनिरपेक्ष इंडोनेशिया, जाणून घ्या रंजक इतिहास.
Mughal History: मुघल साम्राज्यातील पहिली धाडसी प्रवासी शहजादी गुलबदन बेगम हिच्या जीवनाचे रंजक पैलू आणि तिने लिहिलेला 'हुमायूंनामा' इतिहासकारांसाठी का महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो, ते येथे वाचा.
डॉक्टर बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एमबीबीएस (MBBS) पदवीचा इतिहास अतिशय रंजक आहे. हा शॉर्ट फॉर्म 'BMBS' न होता 'MBBS' का झाला, यामागील लॅटिन भाषेचे कारण जाणून घ्या.
NCERT च्या इयत्ता ९ वीच्या 'मधुरिमा' या पुस्तकात सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध 'Dancing Girl' चा फोटो बदलण्यात आला आहे. यावरून इतिहासकारांमध्ये चर्चा रंगली आहे.
History of UPSC: १८५४ मधील मॅकॉले समितीच्या शिफारशींपासून ते २६ जानेवारी १९५० रोजी 'संघ लोक सेवा आयोग' बनण्यापर्यंतचा यूपीएससीचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..