Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India High Alert: भारताला दहशतवादी हल्ल्याचा हाय अलर्ट? ‘या’ महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याचे निर्देश

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यानंतर देखील संपूर्ण देशभरात दहशतवादाविरोधात मोठी मोहीम सुरु करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 06, 2025 | 05:06 PM
India High Alert: भारताला दहशतवादी हल्ल्याचा हाय अलर्ट? ‘या’ महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याचे निर्देश
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यानंतर देखील संपूर्ण देशभरात दहशतवादाविरोधात मोठी मोहीम सुरु करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर खोऱ्यात तर भारतीय लष्कराने ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. त्यानंतर देशातील सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. महत्वाच्या ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे. मात्र गुप्तचर संस्थांनी दिलेल्या अलर्टने पुन्हा एकदा देशावर हल्ल्याचा इशारा दिला आहे. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात.

देशात दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट देण्यात आला आहे. गुप्तचर संस्थांनी याबाबतचा अलर्ट दिला आहे. त्यामुळे डेसातील सर्व विमानतळे, महत्वाच्या संस्था आणि ठिकाणे इथे सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात येत आहे. BCAS ने याबाबतचा इशारा जारी केला आहे. या अलर्टनुसार देशातील विवीध भागात दहशतवादी हल्ला होण्याचा धोका आहे. BCAS ने सर्व एअरपोर्ट्ससह महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

BCAS नुसार, असामाजिक घटनांमुळे देशाला धोका निर्माण होऊ शकतो. देशाच्या कोणत्याही भागात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात यावी. कडक सुरक्षा व्यवस्था राखणे गरजेचे असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचे सहकार्य आवश्यक असणार आहे. कोणीतही संशयास्पद हालचाल किंवा वस्तू दिसल्यास नागरिकांनी तात्काळ सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधावा. जेणेकरून सुरक्षा यंत्रणा त्यावर कारवाई करू शकतील.

अखनूरमध्ये लष्कराने घातले दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अखनूर भागात भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. काल रात्रीपासून ही जोरदार चकमक सुरु आहे. भारतीय सेना, एसओजी, जम्मू काश्मीर पोलिसांचे संयुक्त ऑपरेशन राबवले जात आहे. चकमकीत आतापर्यंत एका दहशत्वाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे.

Jammu-Kashmir: पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच! अखनूरमध्ये लष्कराने घातले दहशतवाद्यांना कंठस्नान

अखनूर सेक्टरमध्ये भारतीय लष्कराकडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. संपूर्ण परिसराला लष्कराने वेढा घातला आहे. कारवाई करत असताना दहशत्वाद्यानीगोळीबार केल्याने लष्कराने त्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर ही चकमक अजूनही सुरूच आहे. अजूनही हे सर्च ऑपरेशन सुरु आहे. त्यामुळे या परिसरात अजून काही दहशतवादी लपले असल्याची शंका लष्कराला आहे. अनंतनागमध्ये भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्रास्त्र साठ्यासह अटक केली होती. यामुळे पुलवामा येथे होणाऱ्या हल्ल्याचा कट लष्कराने उधळून लावला होता.

 

Web Title: Bacs high alert to terror attack in india airport security after pahalgam attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 05:01 PM

Topics:  

  • High Alert
  • India news
  • terror attack

संबंधित बातम्या

‘आधी स्वतःच्या पदरात डोकावून पाहा…’, कराची हल्ल्याच्या खोट्या आरोपांवर भारताने पाकिस्तानला चांगलाच बदडला
1

‘आधी स्वतःच्या पदरात डोकावून पाहा…’, कराची हल्ल्याच्या खोट्या आरोपांवर भारताने पाकिस्तानला चांगलाच बदडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.