भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या ग्राहकांना एक इशारा जारी केला आहे. अशा फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करत सध्या कशा प्रकारचे स्कॅम होता आहेत याबाबत स्पष्ट ताकीद दिली आहे.
मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. अंमली पदार्थांबाबतचे कायदे अत्यंत कडक करण्यात आल्याने छोटी चूकही गंभीर ठरू शकते.
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय बँकांना 'Claude Mythos' नावाच्या एका नवीन आणि अत्यंत शक्तिशाली AI पासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ही AI प्रणाली इतकी प्रगत आहे की,जे शोधणे…
केवळ जलमार्गच नव्हे, तर सागरी महामार्गावरून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरही पोलिसांची करडी नजर आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदी करून येणाऱ्या जाणाऱ्या संशयित वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
हा स्फोट एवढा भीषण होता की याची तीव्रता किंवा याचा परिणाम हा तब्बल 200 मीटरच्या परिसरात जाणवला आहे. त्यामुळे प्राथमिक तपासानुसार हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. सध्या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरी परिस्थिती पूर्णपणे निवळलेली नाही.