Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात वाढतोय उन्हाचा कडाका; 16 हजारपेक्षा जास्त जणांना उष्णाघात तर 60 जणांचा मृत्यू

तापमानाचा पारा वाढल्याने येथे उष्माघाताच्या (Sun Stroke) प्रकारातही वाढ होत आहे. भारतात मार्चपासून 16 हजारांहून अधिक जणांना उष्माघाताचा त्रास झाला तर आत्तापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 25, 2024 | 07:50 AM
heatwave

heatwave

Follow Us
Close
Follow Us:

जयपूर : यंदाचा उन्हाळा मे महिन्यातील सर्व विक्रम मोडत आहे. राजस्थानमध्ये इतका भीषण उकाडा आहे की, इथल्या अनेक भागात 45 डिग्रीच्यावर तापमान गेले आहे. तापमानाचा पारा वाढल्याने येथे उष्माघाताच्या (Heat Stroke) प्रकारातही वाढ होत आहे. भारतात मार्चपासून 16 हजारांहून अधिक जणांना उष्माघाताचा त्रास झाला तर आत्तापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या 24 तासात राजस्थानच्या विविध भागात 12 हून अधिक लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात सूरजदान, सोनाराम, कमला देवी आणि पोपटराम यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. याशिवाय बालोतरा रिफायनरीमध्ये दोन मजूर हीरसिंह आणि मूलाराम यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. बिकानेरच्या महाजन फायरिंग केंजमध्ये एका सैनिकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर भीलवाडा आणि जोधपूरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

एक मार्चपासून उष्माघातामुळे 32 आणि संशयित उष्माघातामुळे 28 जणांचा मृत्यू झाला. तर नुकतीच सरकारकडून जी माहिती दिली गेली, त्यामध्ये आंध्रप्रदेश आणि राजस्थानच्या कोटा येथे उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Web Title: More than 16 thousand people got heat stroke and 60 people died nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2024 | 07:49 AM

Topics:  

  • Sun heat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.