Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एनडीए 400 जागा पार करणार’; राजनाथसिंह यांनी व्यक्त केला विश्वास

केवळ भारतातच नाही तर जगभरातील विश्लेषक एनडीए 400 जागांचा टप्पा पार करत असल्याचं सांगत आहेत. नेता तो असतो जो कामं पूर्ण करतो. एनडीए 400 जागा पार करणार आहे', असे त्यांनी सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 23, 2024 | 02:57 PM
rajnath singh

rajnath singh

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : सध्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh) यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, ‘केवळ भारतातच नाही तर जगभरातील विश्लेषक एनडीए 400 जागांचा टप्पा पार करत असल्याचं सांगत आहेत. नेता तो असतो जो कामं पूर्ण करतो. एनडीए 400 जागा पार करणार आहे’, असे त्यांनी सांगितले.

निवडणुकीच्या पाच टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर सहाव्या टप्प्यातील मतदान लवकरच होत आहे. तत्पूर्वी एका जाहीरसभेत राजनाथसिंह यांनी विजय हा एनडीएचा होणार असल्याचे विधान केले. ‘भारतातच केवळ नाही तर जगभरातील विश्लेषक एनडीए 400 जागांचा टप्पा पार करत असल्याचं सांगत आहेत. नेता तो असतो जो कामं पूर्ण करतो’.

केजरीवाल यांच्याबाबतही त्यांनी विधान केले. ‘ते म्हणायचे की ते सरकारी घरात राहत नाहीत, पण आता ते शीशमहलमध्ये राहतात. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांची इंडिया आघाडी चालणार नाही.’

राजनाथसिंहांना चांदीचा मुकूट

दिल्लीत आल्यानंतर राजनाथसिंह यांना चांदीचा मुकूट घालण्यात आला होता. त्यावर त्यांनी सांगितलं की, निवडणुकीनंतर हा मुकूट विकून काही गरिबाच्या मुलींसाठी पैंजण बनवा.

Web Title: Nda to cross 400 seats says rajnath singh in public rally nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2024 | 02:57 PM

Topics:  

  • BJP
  • Lok Sabha Election
  • political news
  • Rajnath Singh

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
2

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.