विरोधी पक्षनेता हे पद अत्यंत महत्त्वाचे असे मानले जाते. 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसला 10 टक्केही जागा मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही.
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले आहे. त्यातच 24 जूनपासून सुरू होणाऱ्या 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वीच लोकसभेचे अध्यक्ष कोण असणार या चर्चांनाही उधाण आले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पाठराखण करणाऱ्या पाकिस्तानने आता पुन्हा एकदा भारतातील राजकारणावर भाष्य केले आहे. केंद्रात नव्यानेच स्थापन झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाही…
लोकसभा निवडणुकांमध्ये आमची तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह होते. तर निवडणूक आयोगाकडे त्या चिन्हांशी काहीसे साम्य असलेल्या पिपाणी हे खुले चिन्ह होते. या दोन चिन्हांतील गोंधळाचा फटका आम्हाला काही…
गुजरातेत पिकणाऱ्या विशिष्ट कांद्याला निर्यातीला परवानगी दिली. या भेदभावाबाबत ओरड होताच, निवडणुकामुळे राज्यातील कांदा निर्यातीची घोषणा केली मात्र त्यावर प्रचंड निर्यात शुल्क लावल्याने प्रत्यक्षात निर्यात होऊच शकली नाही.
वाढती बेरोजगारी, महागाई, नोटबंदी, जीएसटीची सदोष अंमलबजावणी आदींच्या पार्श्वभूमीवर २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत, आपल्या बाजूने फासे पडतील असे वाटत असतानाच ʻपुलवामा बालाकोटʼच्या रूपाने राष्ट्रवादाचा तडका बसला आणि मोदी सरकारचे…
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर व महानगराच्या जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांची गेल्या वर्षी जुलैत नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर दीड महिन्यांनी कार्यकारिणी जाहीर झाली होती.
लोकसभा निवडणुकीसाठीचे एकूण सात टप्प्यांतील मतदान आता संपले आहे. आता सर्वांना 4 जून रोजी जाहीर केल्या जाणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
हरिशंकर असे या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. रायबरेलीतील स्ट्राँग रूममध्ये कर्तव्य बजावत असलेले हरिशंकर यांना प्रचंड उष्णतेमुळे हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
केंद्राची सत्ता सलग दोन वेळा काबीज केलेल्या भाजपने हॅट्ट्रिक करण्याच्या इर्षेने निवडणूक लढवली. भाजपला यावेळी रोखण्याचा निर्धार करून विरोधक लढले. भाजपने मित्रपक्षांसमवेत लोकसभेच्या 400 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले तर,…
INDIA Meeting : जवळपास दीड महिना चाललेल्या निवडणुकीच्या (Lok Sabha 2024) रणधुमाळीनंतर आता सगळ्यांना निकालाची प्रतीक्षा (Lok Sabha Exit Poll) आहे. 4 जून रोजी झालेल्या मतमोजणीनंतर देशात पुढचे सरकार कोणाचे…
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
निवडणुकीच्या घोषणेसोबतच 16 मार्चपासून देशात सुरू असलेली रणधुमाळी थंडावली असून, अखेरच्या टप्प्यात 57 जागांवर शनिवारी मतदान होत आहे. या टप्प्यात 3 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील जागा आहेत. यात प्रामुख्याने पंतप्रधान…
देशातील सर्वाधिक खासदार असलेल्या उतर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 16 जागा आहेत, जिथे निवडणूक लढवणारे सर्व उमेदवार असे आहेत, जे यापूर्वी कधीही संसदेत पोहोचले नाहीत.
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. या कालावधीत, 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 57 मतदारसंघातील मतदार मतदानाचा हक्क (Voting Rights) बजावतील.
जास्त जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी 273 जागांची गरज आहे, त्यापेक्षा जास्त जागा यावेळी मिळतील. आमची आघाडी 300 हून अधिक जागा जिंकेल. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही…
माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी, भोजपुरी कलाकार मनोज तिवारी व निरहुआ, माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि मनोहरलाल खट्टर यांच्यासह तीन केंद्रीय मंत्री व तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या नशिबाचा फैसला या टप्प्यात…
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुका देखील महाविकास आघाडी एकत्र लढेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका मुलाखतीत दिली.
केवळ भारतातच नाही तर जगभरातील विश्लेषक एनडीए 400 जागांचा टप्पा पार करत असल्याचं सांगत आहेत. नेता तो असतो जो कामं पूर्ण करतो. एनडीए 400 जागा पार करणार आहे', असे त्यांनी…
भाजपने 75 वर्षांची वयोमर्यादा ठरवली आहे. त्यात ते आतापर्यंत प्रामाणिक दिसताहेत. ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांना वयाचे सूत्र वापरून बाजूला केले.