Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Sindoor: “पंतप्रधान मोदींनी नेहरूंच्या चुका…”; ‘ऑपरेशन सिंदूर’वरून जयशंकर यांनी काढले काँग्रेसचे वाभाडे

टीआरएफ लष्कर ए तोयबाचे संघटन आहे. भारताने हे आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवून दिले आहे. संयुक्त राष्ट्राने हे मान्य केले आणि अमेरिकेने टीआरएफला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 30, 2025 | 05:06 PM
Operation Sindoor: "पंतप्रधान मोदींनी नेहरूंच्या चुका..."; 'ऑपरेशन सिंदूर'वरून जयशंकर यांनी काढले काँग्रेसचे वाभाडे

Operation Sindoor: "पंतप्रधान मोदींनी नेहरूंच्या चुका..."; 'ऑपरेशन सिंदूर'वरून जयशंकर यांनी काढले काँग्रेसचे वाभाडे

Follow Us
Close
Follow Us:

१. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर भाष्य

२. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने राबवले होते ऑपरेशन सिंदूर.

३. पाकिस्तानमध्ये घुसून हवाई दलाने १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार मारले होते.

नवी दिल्ली/S. Jaishankar Operation Sindoor in Rajysabha: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केले. यावेळी त्यांनी दहशतवादी आणि पहलगाम हल्ल्याबाबत देखील भाष्य केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कशा प्रकारे पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी भारताने कशा प्रकारे ऑपरेशन सिंदूर राबवले याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी जयराम रमेश यांना सुनावले. यावेळी पंतप्रधान मोदींनी नेहरूंची चूक सुधारली असल्याचे जयशंकर यांनी सांगितले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत.

ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, “६० वर्षे म्हटले जात होते की, नेहरूंच्या चुका सुधारल्या जाऊ शकत नाही. मात्र मोदी सरकारने (Pm Narendra Modi)कलम ३७० हटवून आणि आता सिंधू जल करार स्थगित करून चुका सुधारल्या जाऊ शकतात हे दाखवून दिले. जोवर पाकिस्तान दहशतवादाला सोडत नाही तोवर सिंधू जल करार स्थगितच राहणार आहे.”

Operation Sindoor: “कान उघडे ठेवून ऐका…”; राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांनी जयराम रमेश यांना सुनावलं

पुढे बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar)म्हणाले, “टीआरएफ लष्कर ए तोयबाचे संघटन आहे. भारताने हे आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवून दिले आहे. संयुक्त राष्ट्राने हे मान्य केले आणि अमेरिकेने टीआरएफला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. हा भारत विजय आहे. रक्त आणि पाणी एकत्रित वाहू शकत नाही. पहलगाममध्ये टीआरएफच्या दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर पूर्ण केले. भारताने अणुहल्ल्याच्या धमकीला देखील भीक घातली नाही.” एस. जयशंकर यांनी २००६ – २००८ मधील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. ज्यामध्ये मुंबई ट्रेन ब्लास्ट, हैदराबाद आणि जयपूर मधील हल्ले यांचा देखील उल्लेख केला.

परराष्ट्रमंत्र्यांनी जयराम रमेश यांना सुनावलं

राज्यसभेत बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, “जयराम रमेशजी नीट कान देऊन एका, २२ एप्रिल ते १६ जून या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात एकही फोन कॉल झालेला नाही. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने अनेक आक्रमक निर्णय घेतले. धोरणात्मक निर्णय घेतले. सिंधू जल करार रद्द करून पाकिस्तानला थेंब-थेंब पाण्यासाठी तड्फडवण्यात आले. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रोखण्यात आला. सीमा बंद करण्यात आल्या.”

Web Title: Pm modi blames nehru for past mistakes jaishankar slams congress over operation sindoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 04:23 PM

Topics:  

  • Congress
  • Operation Sindoor
  • Pandit nehru
  • S. Jaishankar

संबंधित बातम्या

Children’s Day 2025 : जगात 20 नोव्हेंबरला पण भारतातच 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो बालदिन; काय आहे कारण?
1

Children’s Day 2025 : जगात 20 नोव्हेंबरला पण भारतातच 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो बालदिन; काय आहे कारण?

Children’s Day Wishes: लहान मुलं ही देवाघरची फुलं…!  बालदिनानिमित्त शेअर करा ‘या’ मराठी शुभेच्छा
2

Children’s Day Wishes: लहान मुलं ही देवाघरची फुलं…! बालदिनानिमित्त शेअर करा ‘या’ मराठी शुभेच्छा

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आखाडा सज्ज; भाजप, काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांमध्ये संघर्ष
3

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आखाडा सज्ज; भाजप, काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांमध्ये संघर्ष

Bihar Election Result 2025: बिहारमध्ये मतमोजणी किती वाजता होणार सुरु? कुठे पाहता येईल LIVE निकाल? संपूर्ण माहिती घ्या जाणून
4

Bihar Election Result 2025: बिहारमध्ये मतमोजणी किती वाजता होणार सुरु? कुठे पाहता येईल LIVE निकाल? संपूर्ण माहिती घ्या जाणून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.