भाजपाचे काही नगरसेवक पक्षाचा आणि विचारांचा त्याग करून धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी झाले असून, भिवंडीचा महापौर व उपमहापौर सेक्युलर फ्रंटचा होईल, असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि टिपू सुलतान यांची तुलना केली. यावरुन मोठा वाद निर्माण झाला. यावर सपकाळ यांनी जाहीर माफी मागितली आहे.
केरळमधील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पिनारायी विजयन हे केरळचे मुख्यमंत्री राहतील, अशा आशयाचे विधान मणिशंकर अय्यर यांनी केले होते.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. त्याचरोबर अजित पवारांच्या निधनांवर देखील संशय व्यक्त केला आहे.
सपकाळ यांनी त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावल्याचा दावा करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या विधानातून हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याची संधी मुख्यमंत्र्यांनी शोधली आहे
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याप्रकरणी भाजपतर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.
आरएसएसशिवाय भाजपची स्थिती जनता दल (सेक्युलर)पेक्षा वाईट होईल आणि ती एका प्रादेशिक पक्षापेक्षाही खालच्या पातळीवर जाईल. जनता दलाने त्यांच्या नावातून धर्मनिरपेक्ष शब्द काढून टाकावा,” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
भाजपाकडून माझ्या वक्तव्याची मोडतोड करून "ध" चा "मा" करून राज्यात दंगली घडवायच्या आहेत, याचा प्रत्यय आज पुण्यात आला, असे प्रत्युत्तर हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाला दिले आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी टीपू सुलतान याच्याबद्दल केलल्या वक्तव्यांवरून पुण्यात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यावरून काँग्रेस भवन परिसरात चांगलाच राडा झाला.
अमेरिकेतील कुप्रसिद्ध गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनशी संबंधित गोपनीय कागदपत्रे (Epstein Files) नुकतीच सार्वजनिक झाली आहेत. या फाईल्समध्ये काही भारतीय नावांचा उल्लेख आल्याने देशात मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे.
काँग्रेसने आसामला अशांतता, हिंसाचार आणि विभाजनात ठेवले. ते म्हणाले, "स्वातंत्र्यापासून आसाम बॉम्ब, बंदुका, नाकेबंदी आणि कर्फ्यूने वेढले आहे आणि काँग्रेस यासाठी दोषी आहे, अशी टिका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
स्लॅब कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण आहे. तथाकथीत विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची जबाबदारी घ्यावी, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी सभागृह सुरू होताच भाजप आमदार श्रीचंद कृपलानी यांनी हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला. त्यांनी आरोप केला की काँग्रेस आमदार रोहित बोहरा यांनी सभागृहाच्या प्रतिष्ठेविरुद्ध अश्लील हावभाव केले आहेत.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध १२० विरोधी खासदारांनी अविश्वास प्रस्ताव मांडला, ज्यामुळे राहुल गांधींना बोलण्यापासून रोखण्याच्या निष्पक्षतेवर आणि खासदारांना निलंबित करण्यावर वाद निर्माण झाला.