Panjab Congress: पंजाब काँग्रेसचे प्रभारी भूपेश बघेल यांनीही हालचाली सुरू केल्या आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वडिंग आणि माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची भेट घेण्यासाठी ते आज किंवा…
पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बुधवारी रात्री बिश्नोई गँगकडून पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबईतील 'लोकशाही वाचवा निर्धार सभा'मध्ये काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारवर लोकशाही धोक्यात आणल्याचा आरोप केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यसभा उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या प्रकरणाला लोकशाहीवरील अन्याय म्हटले, तर मीनाक्षी नटराजन यांनी…
टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकारविरोधातील आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. युवक काँग्रेसने सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर निदर्शने करत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त टिळक भवन येथे आयोजित 'सत्यशोधक चळवळ' परिसंवादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ओबीसी विचार हा महाराष्ट्राने देशाला दिलेला वारसा असल्याचे सांगत तो देशभर पोहोचवण्याची गरज व्यक्त…
गेल्या चार वर्षांत राज्यातील प्रादेशिक पक्ष भाजप प्रणित एनडीएमध्ये सामील होताना दिसत आहेत. त्यातच आमदार खासदारांच्या फुटण्यामुळे पक्षांचे राजकीय समीकरणही बदलून गेले आहे.
राज्यातील TET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेविरोधात आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसने भुसे यांच्या निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन केले.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अशा चर्चांना उधाण आले होते की, विदर्भातील काँग्रेसचे प्रमुख नेते आणि ज्येष्ठ आमदार विजय वडेट्टीवार हे लवकरच पक्ष सोडून शिंदे गटात सामील होऊ शकतात. या…
देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी अशी सरळ सरळ लढाई असून या लढाईमध्ये अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची आहे, ही लढाई आपण सर्वांनी मिळून लढू, असे प्रतिपादन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
संविधान हत्या दिनानिमित्त भाजप नेते अशोक चव्हाण यांनी केलेल्या पोस्टनंतर काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शंकरराव चव्हाणांच्या वारशाचा उल्लेख करत काँग्रेसने सोशल मीडियावरून प्रत्युत्तर दिले.
शिवसेना (उबाठा) पक्षाचे ६ खासदार फुटल्याच्या धक्कादायक घडामोडीनंतर मविआचे नेते प्रचंड सावध झाले असून, बदललेल्या राजकीय परिस्थितीत आघाडी एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर आहे. या बैठकीत आगामी राजकीय लढाईची मोठी…
नांदेडमधील आसूड मोर्चातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. शेतकरी, तरुण आणि महिलांची फसवणूक झाल्याचा आरोप करत भाजप सरकारवर हल्लाबोल केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आसूड मोर्चा काढून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या राजपत्रावरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. सरकारने तातडीने बेकायदेशीर तरतुदी रद्द कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Rahul Gandhi Education: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सेंट स्टीफन्स, हार्वर्ड आणि केंब्रिजमधून घेतलेले शिक्षण आणि त्यांच्या पदव्या आणि राजकारणापूर्वीच्या करिअरबद्दल वाचा सविस्तर
Ramdas Kadam On Opration Tiger: शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. 'सहा नाही, तर सातव्या खासदाराची देखील पत्रावर सही आहे, पण त्याला मंत्रिपदाचा शब्द…
राहुल गांधींचा वाढदिवस मुंबई युवक काँग्रेसने उत्साहात साजरा केला, यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि “गिग वर्कर्स सन्मान” उपक्रमांतर्गत अॅप- आधारित दुचाकी डिलिव्हरी सेवा देणाऱ्या गिग वर्कर्सना मोफत पेट्रोलचे वितरण करण्यात…
राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त वाराणसीमध्ये युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या 'परशुराम अवतार' पोस्टरवर दुग्धाभिषेक केला. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
Nitesh Rane on Aditya Thackeray: ऑपरेशन टायगरनंतर भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला असून त्यांची तुलना अभिषेक बॅनर्जींशी केली आहे. यावर आदित्य ठाकरेंनी बंडखोर खासदारांना 'निर्लज्ज…
Pawanraje Nimbalkar Case News: पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज, 16 जून रोजी मुंबई सत्र न्यायालयात लागणे अपेक्षित होते. मात्र, निकाल तयार करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज असल्याचं सांगत…