भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election) प्रचारसभेचा रंग चढू लागला आहे. अशातच शनिवारी रात्र नारपोली भंडारी चौकात भाजप आणि काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.
प्रियांका गांधी यांचा मुलगा रेहान वाड्रा याचे लग्न होत आहे. तर राहुल गांधी हे 50 वर्षाचे झाले तरी अविवाहित राहिले आहेत. यावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले.
राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत वेळोवेळी शंका उपस्थित केल्या असून, काँग्रेस सरकारच्याच सर्वेक्षणातून ईव्हीएमवर जनतेचा विश्वास दिसून येत असल्याचा दावा भाजपने केला आहे.
"भविष्यात भाजपच्या मंत्रीमंडळात देखील उद्रेक होईल" असे भविष्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी वर्तवले आहे. राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.
लातूर महानगरपालिकेसाठी भाजपाबरोबर जाण्याच्या तयारीत असलेल्या राट्रवादीवर (अजित पवार) युती फिसकटल्याने स्वतंत्र निवडणूक लढविण्याची वेळ आली असून, ६० जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
Amit Shah News: मोदी सरकारने आसामच्या विकासावर १५ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. ११ वर्षांपासून विकासकाम सुरू आहे, परंतु काँग्रेस पक्षाने कधीही आसामचा विकास केला नाही.
मागील महापालिका निवडणुकीत भाजपचे १०८ नगरसेवक निवडून आले होते. राज्यात पुन्हा सत्तेत आल्याने आणि नगरपालिकेच्या निकालांमुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असल्याचे चित्र आहे.
पुण्यात रविवारी रात्री ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर आणि काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यात बैठक पार पडली. याचवेळी मनसेच्या नेत्यांनीही या दोन्ही नेत्यांची भेट घेतली.
भाजप बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. अशा सरकारविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील, असा इशारा मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी दिला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे जन्माला आल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आता 'ठाकरे बंधू विरुद्ध महायुती' असा थेट सामना रंगणार आहे.
Amit Shah News: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. मोदी सरकारच्या प्रत्येक कृतीला विरोध केल्यामुळे काँग्रेस वारंवार निवडणुका हरते, असे त्यांनी म्हटले.
मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात दोन्ही पक्षांचे नेते रविवारी दुपारी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
देशासमोर आज मोठे संकट उभे ठाकले असून या परिस्थितीत देशाला तारणारा एकच विचार असून तो काँग्रेसचा विचार, त्याची नितांत गरज आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस कोअर किमिटीच्या बैठकीपूर्वीच ही पोस्ट केली होती. त्यानंतर ते स्वत: बैठकीला उपस्थित होते या वस्तुस्थितीमुळे या पोस्टचे महत्त्व आणखी वाढले आहे.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश हा काँग्रेसला बळ देणारा आहे, अशी प्रतिक्रीया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.