चेन्नई येथे आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना खर्गे यांनी पंतप्रधान मोदींविषयी हे विधान केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी आपल्या या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले.
लोकसभेच्या विद्यमान ५४३ जागांमध्येच महिला आरक्षण तातडीने लागू करावे, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे छाजेड यांनी स्पष्ट केले. मात्र, सरकारकडून '८५०' हा आकडा कोणत्या आधारावर मांडला जात आहे, असा सवाल त्यांनी…
नारी शक्ती विधेयकाचा विषय पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही गाजला. विधेयकास विरोध करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो” अशा घोषणा देत भाजपच्या नगरसेवकांनी सभेत जोरदार घोषणाबाजी केली.
केंद्र सरकारच्या ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाला ‘इंडिया’ आघाडीने संसदेत विरोध केल्यामुळे आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार पडसाद उमटले.
३० मिनिटांच्या भाषणात मोदीजींनी ५८ वेळा काँग्रेसचे नाव घेतले आणि आपल्या नेहमीच्या सवयीने त्यांनी खोटे दावे केले, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
Political News : महिला आरक्षण विधेयक आणि मतदार पुर्नरचना या विधेयकाला नामंजूरी मिळाल्यामुळे सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांनी काँग्रेसविरोधात आंदोलन छेडले आहे.
एखादी स्त्री कदाचित अनेक गोष्टी विसरेल; परंतु स्वतःचा झालेला अपमान ती कधीच विसरत नाही. पंतप्रधान मोदींनी यावेळी काँग्रेस, द्रमुक (DMK) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) या पक्षांवर निशाणा साधला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असून या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
अचलपूर येथील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींवर SIT मार्फत कारवाई करण्याची मागणी Yashomati Thakur यांनी केली. काँग्रेस नेत्यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि आयजी यांना निवेदन देत सखोल चौकशीची मागणी केली.
बारामती निवडणुकीतून काँग्रेसने अर्ज माघारी घेतला आहे. परंतु कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
‘धारावी ते बारामती’ महाविकास आघाडीत मतभेद वाढल्याची चर्चा रंगली आहे. काँग्रेस आणि उबाठा गटातील धुसफूस आता उघडपणे समोर येत असून, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी जसा जवान लढतो तशाच पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
Indian National Congress पक्षाच्या ‘सृजन अभियानाची’ सुरुवात सातारा येथे करण्यात आली. या कार्यक्रमाला हिमाचल प्रदेशचे आमदार Malinder Rajan यांची प्रमुख उपस्थिती होती.
आज दोन पावले मागे येऊन माघार घेतली असली तरी २०२९ च्या निवडणुकीत बारामतीतून काँग्रेसचा आमदार असेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.