शहराच्या गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने शहर परिवर्तन गट सुरु केला असून या मोहिमेचे उद्घाटन २० ऑगस्ट रोजी सर्व महानगरपालिका क्षेत्रात होणार आहे.
MMRDA अभियांत्रिकी भरती परीक्षेच्या निकालावरून काँग्रेसने गंभीर आरोप केले आहेत. मेरिट लिस्टमधील गुण, रँक आणि परीक्षा केंद्रांबाबत प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
लातूर काँग्रेस भवन समोर होणाऱ्या भाजपाच्या नियोजित आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने भाजपच्या आंदोलनापूर्वीच काँग्रेस भवन समोर पतीत पावन आंदोलन सुरू केले. तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकत्यांनी निषेध आंदोलन केले.
BJP Yuva Protest Vande Mataram sogans Baramati : बारामतीतील गुणवडी चौक येथील काँग्रेस कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाच्या वतीने सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम्’चा कथित अपमान केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.…
कराडमध्ये पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. युवकांमधील असंतोष, बेरोजगारी आणि विद्यार्थी आंदोलनांवरील कारवाईवरून त्यांनी केंद्राला घेरले. AI मुळे IT, पत्रकारिता आणि कायदा क्षेत्रातील रोजगाराचे स्वरूप…
Harshvardhan Sapkal on BJP Over Vande Mataram Controversy : मुंबईत उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.…
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत मोठा दावा केला आहे. मुंडे आणि अहमद पटेल यांच्या गुप्त बैठका झाल्या होत्या, तसेच मुंडेंनी मंत्रिपदाची अट घातली होती, असे…
आज लाल किल्ल्यावरून तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून काही घोषणा करण्यात आल्या पण मागील १२ वर्षात अशाच दिलेल्या घोषणांचे काय झाले? असा सवाल सपकाळ यांनी विचारला आहे.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष मंदाकिनी भारसाकळे यांच्यासह 19 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशामुळे विदर्भातील काँग्रेसच्या स्थानिक राजकारणाला धक्का बसला असून शिवसेनेची संघटनात्मक…
महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि रोजगारनिर्मितीच्या मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या पाच आर्थिक वर्षांत राज्यातील 35,211 खासगी कंपन्या बंद पडल्याचा दावा करत त्यांनी सरकारच्या गुंतवणुकीच्या…
राहुल गांधींच्या या वक्तव्याला उत्तर देताना, विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर यांनी... सावरकरांनी २०२३ मध्ये कनिष्ठ न्यायालयात त्यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली. राहुल गांधींनी जाणीवपूर्वक असे विधान केले…
काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांची निवड आणि नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक येथे १० दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिल्लीत विद्याथ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईवरून आतापर्यंत एनडीए बॅकफूटवर असल्याचे दिसत होते. मात्र, झारखंडच्या घटनेनंतर भाजपने आघाडी उघडली आहे. भाजप खासदारांनी संसदेच्या मुख्य दारावर निदर्शने केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला. तिरंग्याबाबत आरएसएसची भूमिका, सरकारचे अपयश, SIR आणि राहुल गांधींच्या मुद्द्यावर त्यांनी भाजपला लक्ष्य केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या एसआयआर निर्णयाबाबत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, बंगालमधील एसआयआरमुळे निवडणूक आयोगाने २७ लाख लोक मतदानाच्या हक्कापासून वंचित असल्याचा दावा केला, परंतु प्रत्यक्षात ३४ लाख लोक मतदानाच्या…
प्रयागराजमध्ये राहुल गांधींनी तरुणांना संबोधित करत रोजगार, शिक्षण आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर सरकारवर टीका केली. “युवांनी देशाला मार्ग दाखवला आहे,” असे म्हणत त्यांनी तरुणांच्या संघर्षाचा उल्लेख केला.
सुनेत्रा पवार यांच्यावरील ‘गुंगी गुडिया’ टीकेवर सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. हे वक्तव्य अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने भूमिका स्पष्ट केल्याचे म्हटले.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक बोगद्यात फॉर्च्युनर कार आणि मालवाहू टेम्पोच्या भीषण अपघातात काँग्रेसचे युवा नेते तुषार भूमकर यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून पोलिसांकडून…
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी मुंबईत जनरेशन-झेड आणि जनरेशन-अल्फा यांच्याशी एक तास संवाद साधला. ते म्हणाले की, जनरेशन-झेड आणि जनरेशन-अल्फा या जुन्या पिढीपेक्षा अधिक देशभक्त आणि प्रामाणिक आहेत. आपण…
Junnar Congress: माजी तालुकाध्यक्ष अशोक घोलप यांच्या कार्यकाळात नगरपरिषद निवडणुकीत पक्षाला यश मिळाले होते. त्यामुळे त्यांच्या जागी अंबर परदेशी यांची नियुक्ती झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.