बुलढाण्यात वंचितच्या उमेदवाराने सोडले मैदान, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संगीता अर्चित हिरोळे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, तर हा त्यांचा वैयक्तिक निर्णय पक्षाचा निर्णय नाही. -जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे
गुजरातच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या मोठ्या मोहिमेचे नेतृत्व करतील.
Abu Azmi on Congress : सपा नेते अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर जोरदार टीका केली परंतु भाजपवर भाष्य करण्याचे टाळले. पत्रकार परिषदेत आझमींसोबत आमदार रईस शेख देखील उपस्थित होते.
काँग्रेससह विविध पक्षांचे वरिष्ठ नेते, काही डाव्या विचारसरणीच्या स्वयंसेवी संस्था आणि लक्षवेधी व्यक्ती या कथित “एसआयआरविरोधी” वक्तव्यांमध्ये सामील झाले असल्याचे नमूद केले आहे.
काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी उमरच्या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या उमर नबीचे त्यांनी समर्थन केले आहे.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपोषणात नागरिकांनी शौचालय दुरुस्ती, सांडपाणी व्यवस्था सुधारणा, पाणीपुरवठा लाइन दुरुस्ती, अवैध बांधकामांवर कारवाई आणि खड्डेमुक्त रस्त्यांची मागणी
16 एप्रिल 2020 रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची जमावाने हत्या केली होती. या प्रकरणात सुमारे 200 जणांना अटक करण्यात आली होती.
तज्ञांच्या मते, आरक्षण निश्चित झाल्यानंतर, दक्षिण-पश्चिम, पश्चिम आणि पूर्वतील अनेक प्रभाग अनेक माजी नगरसेवकांसाठी सुरक्षित असल्याचे दिसून येते, परंतु त्यांची तिकिटे असुरक्षित असू शकतात.
Bihar Election Result: सुरुवातीचे कल सकाळी १० वाजता येण्यास सुरुवात होईल आणि दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. तथापि, अंतिम निकाल संध्याकाळपर्यंत येतील.
अजित पवार हे सत्तेसाठी लाचार आहेत त्यामुळे सत्ता सोडून ते राहू शकत नसल्यानेच ते सत्तेतून बाहेर पडणार नाहीत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
पंढरपूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शहरात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. अनेक इच्छुक उमेदवार तन, मन आणि धनाने प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत.
भाजपा महायुतीने तरुणांची फसवणूक केल्याने NSUI ने आक्रमक भूमिका घेतली आहे. नोकरी द्या नाहीतर भत्ता द्या, अन्यथा राजीनामा द्या, हे अभियान NSUI राज्यभर चालवणार आहे.
काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांचा मनसेला सोबत घेण्यास विरोध असल्याचे दावेही करण्यात आले. मात्र, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडत सर्व संभ्रम दूर केला