आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महानगरपालिका क्षेत्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे.
काल जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था म्हणून ओळख असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाली. देशभरात संघाचा विजयादशमीचा उत्सव पार पडला. देशभरात पथसंचलन करण्यात आले.
लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका आहे. राहुल गांधी कोलंबियातील ईआयए विद्यापीठात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करत होते, असं का म्हणाले राहुल गांधी..., जाणून घेऊया
संघाला १०० वर्षे होत आहेत, शिशुपालाप्रमाणे आरएसएसचीही शंभरी भरली आहे आता त्यांनी ‘मनुस्मृती’ व ‘बंच ऑफ थॉट’ चे दहन करून रा. स्व. संघ विसर्जित करावा, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले…
Congress on RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षे साजरे करत आहे. हाच मुहूर्त साधून कॉंग्रेसने संघावर जोरदार निशाणा साधला आहे. स्वातंत्र्यकाळापासून ते आत्तापर्यंतच्या घटनांचा दाखला देत कॉंग्रेसने ही टीका…
भाजपने खोटे बोलून सत्ता मिळवली. पण महात्मा गांधी नावाचा संत आजही भाजपच्या मानगुटीवर बसला आहे. संघाच्या १०० व्या वर्षी सुवर्णयोग आला आहे. त्यामुळे भारताचे संविधान व महात्मा गांधी यांचे विचार…
राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत द्यावी अन्यथा एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्यातील काँग्रेस भवन येथे चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हानिहाय आढावा बैठक झाली.
शेतकऱ्यांचे दुःख जवळून अनुभवल्यानंतर माजी कृषिमंत्री काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी पाथर्डी तालुक्यातील श्री मोहटादेवीच्या चरणी प्रार्थना केली.
युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजीत पवार यांच्या हस्ते प्रवेश केला आहे.
राहुल गांधी यांना अलाहाबाद हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. अमेरिकेत शीख समुदायावर केलेल्या विधानासंदर्भात राहुल गांधींनी दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
पाटण्यातील सदाकत आश्रमात झालेल्या काँग्रेस सीडब्ल्यूसी बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला.या बैठकीत नेमकं काय घडलं?
पायलट प्रोजेक्टसाठी पक्षाने निवडलेल्या चार राज्यांमधील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये राजस्थानमधील अलवर, जयपूर ग्रामीण मतदारसंघ, मध्य प्रदेशातील मुरैना, छत्तीसगडमधील जंजपूर-चंपा आणि उत्तर प्रदेशातील बांसगाव यांचा समावेश आहे.
Arunachal Pradesh: पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर होते. अरुणाचल प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी यांनी दोन महत्वाच्या जलविद्युत प्रकल्पांचे लोकार्पण केले.
आजच्या भारत-पाकिस्तान सामन्यावर पुन्हा वाद सुरू झाला आहे. काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी या सामन्याला 'सट्टेबाजी' म्हटले असून, ऑपरेशन सिंदूरमुळे याला विरोध दर्शवला आहे.