Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी चूक केली, ओबीसींना कधी समजून घेतलं नाही…’, जातनिहाय जनगणेवरून राहुल गांधी असं का म्हणाले?

ओबीसी समाजाला समजून घेण्यात मला वेळ लागला, मात्र यापुढे ओबीसी लढ्याला प्रथम प्राधान्य असेल, अशी कबुली राहुल गांधी यांनी दिली आहे. राजधानी दिल्ली आयोजित ओबीसी भागिदारी महासंमेलनात ते बोलत होते.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 25, 2025 | 07:50 PM
'मी चूक केली, ओबीसींना कधी समजून घेतलं नाही...', जातनिहाय जनगणेवरून राहुल गांधी असं का म्हणाले?

'मी चूक केली, ओबीसींना कधी समजून घेतलं नाही...', जातनिहाय जनगणेवरून राहुल गांधी असं का म्हणाले?

Follow Us
Close
Follow Us:

दलित, आदिवासी आणि महिलांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांना वेळ लागला, मात्र ओबीसीची परिस्थिती उशिरा समजली. मी मनरेगा, अन्न सुरक्षा कायदा, वन हक्क कायदा यासारख्या मुद्द्यांवर चांगलं काम केले, पण ओबीसींच्या बाबतीत मी अपयशी ठरलो, अशी कबुली कॉंग्रसचे नेते आणि लोकसभचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली आहे. यापुढे ओबीसीसाठीच्या लढ्याला प्राधान्यक्रम असेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित ओबीसी भागिदारी महासंमेलनात ते बोलत होते.

विरोधकांचा SIR ला तिव्र विरोध, तरीही संसदेत चर्चा नाहीच; सरकारने दिलं स्पष्टीकरण

ओबीसी महासंमेलनाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते.

संमेलनाला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, आता ओबीसीसाठीचा लढा प्राधान्यक्रम असेल. तेलंगणातील जातीय जनगणने देशात राजकीय वादळ येणार असून आरएसएसला ओबीसीचा सर्वात मोठा शत्रू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हिंमत असेल तर निवडणुकीवर बहिष्कार टाका; चिराग पासवान यांचं राहुल गांधी-तेजस्वी यादव यांना आव्हान

ओबीसी समाजाच्या समस्या वेळेत समजून घेता आल्या नाहीत. ही सर्वात मोठी राजकीय चूक होती. ‘जर कॉंग्रेसची सत्ता असताना ओबीसींच्या व्यथा समजल्या असत्या तर मी त्याचवेळी जातीय जनगणना केली असती. दलित, आदिवासी आणि महिलांचे प्रश्न समजून घेण्यात वेळ लागला. मी मनरेगा, अन्न सुरक्षा कायदा, वन हक्क कायदा यासारख्या मुद्द्यांवर चांगले काम केले, पण ओबीसींच्या बाबतीत मी अपयशी ठरलो. पण उशीरा का होईना ओबीसींची परिस्थिती समजली आहेस, अशी कुबली त्यांनी दिली आहे.

आता मागे हटणार नाही आणि जातीय जनगणनेपासून ते आरक्षणाची मार्यादा वाढेपर्यंत ओबीसींच्या हक्कांसाठीचा लढ्याला निर्णायक यश मिळवून देणार आहे. पीजीव्ही (प्रियंका गांधी वाड्रा) यांना विचारा, जर राहुल गांधी काही ठरवतात तर ते मागे हटतात का?’ राहुल गांधींनी काँग्रेसशासित तेलंगणा सरकारच्या जातीय जनगणनेला ‘वादळ’ असं संबोधित केलं असून आकडे धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. तेलंगणाच्या कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये किती ओबीसी, दलित, आदिवासी आहेत, हे एका मिनिटात समोर येणार, असल्याचं त्यांनी सांगितलं.

Web Title: Rahul gandhi admit he did not understand obc at congress bhagidari nyay mahasammelan telangna cast census

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 05:41 PM

Topics:  

  • Caste Census
  • OBC Reservation
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
2

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली
3

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली

Rahul Gandhi as Shree Ram : विरोधी पक्षनेते राहुल गांधी अवतरले प्रभू श्री रामांच्या रुपात; UPमध्ये रंगली जोरदार चर्चा
4

Rahul Gandhi as Shree Ram : विरोधी पक्षनेते राहुल गांधी अवतरले प्रभू श्री रामांच्या रुपात; UPमध्ये रंगली जोरदार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.