Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओडिशात 275 जणांचा बळी घेणारा रेल्वे अपघात हा घातपातातून? सीबीआय चौकशीची रेल्वे मंडळाची शिफारस

पॉईंट मशीनमधील या बिघाडामुळे कोरोमंडल एक्सप्रेस ही मुख्य रेल्वे रुळांऐवजी लूप लाईनमध्ये म्हणजे दुसऱ्या रुळांवर शिरली. आणि या एक्सप्रेसची धडक मालगाडीला झाली. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 05, 2023 | 07:03 AM
ओडिशात 275 जणांचा बळी घेणारा रेल्वे अपघात हा घातपातातून? सीबीआय चौकशीची रेल्वे मंडळाची शिफारस
Follow Us
Follow Us:

ओडिशात 275 जणांचा बळी घेणारा रेल्वे अपघात हा घातपातातूननवी दिल्ली – ओडिशात दोन दिवसांपूर्वी झालेल्या 3 रेल्वेंच्या अपघातात (Odisha Raial Accident)  275 जणांचा बळी गेला आणि 1100 हून अधिक जण या अपघातात जखमी झालेत. आता हा अपघात घातपातातून ( conspiracy) घडवल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. इलेक्टरॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेत ( Inter locking system) फेरफार करुन घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येतोय. या अपघाताला ट्रेनचा ड्रायव्हर किंवा सिग्नल यंत्रणा जबाबदार नसल्याचं समोर आलेलं आहे. या अपघाताचं मूळ कारण आणि हे गुन्हेगारी कृत्य असल्याचं सांगत हा कट रचणाऱ्या व्यक्तींची ओळख पटल्याचा दावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही केलाय. दरम्यान या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 नसून 275 असल्याचंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे.

इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या सेटिंगमध्ये बदल

अपघातापूर्वी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या सेटिंगमध्ये बदल करण्यात आल्याचा संशय रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर या अपघाताची सीबीआय चौकशी करावी, अशी शिफारस करण्यात आल्याचं रेल्वेमंत्र्यांनी रविवारी संध्याकाळी जाहीर केलंय.

या अपघाताचा कवच या यंत्रणेशी काहीही संबंध नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. पॉइंट मशीनच्या सेटिंगमध्ये काही बदल करण्यात आल्याचं समोर आल्याचंही वैष्णव यांनी सांगितलंय. हे सगळं का घडवण्यात आलं, हे चौकशीत समोर येईल, असंही स्पष्ट करण्यात आलंय. अपघाताचा संबंध पॉईंट मशीन आणि इंटरलॉकिंगशी संबंध असल्याचं सांगण्यात आलंय. हे बदल का करण्यात आले, याचा शोध आता घेण्यात येतोय.

इलेक्ट्रिक पॉईंट मशीन म्हणजे काय?

पॉइंट मशीन हे तातडीनं कारवाई करण्यासाठी आणि पॉइंट स्वीटला लॉक करण्यासाठी सिग्नल यंत्रणेतील महत्त्वाचं उपकरण आहे. या यंत्रणेनं काम केलं नाही तर वाहतूक नियंत्रणावर गंभीर परिणाम होतो. हे उपकरण सुरु करताना त्रुटी असल्यास धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते.

पॉईंट मशीनमधील या बिघाडामुळे कोरोमंडल एक्सप्रेस ही मुख्य रेल्वे रुळांऐवजी लूप लाईनमध्ये म्हणजे दुसऱ्या रुळांवर शिरली. आणि या एक्सप्रेसची धडक मालगाडीला झाली. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.

 

Web Title: Railway boards recommendation for cbi inquiry in odisha rail accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2023 | 07:03 AM

Topics:  

  • Odisha
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi: ‘मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या कष्टाशी खेळतंय’, UGC-NET पेपर लीकवरून राहुल गांधींचा आक्रमक हल्ला
1

Rahul Gandhi: ‘मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या कष्टाशी खेळतंय’, UGC-NET पेपर लीकवरून राहुल गांधींचा आक्रमक हल्ला

‘चीनने अरुणाचल प्रदेशातील भारताची जमीन बळकावली,’ प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मोदी सरकारला थेट सवाल
2

‘चीनने अरुणाचल प्रदेशातील भारताची जमीन बळकावली,’ प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मोदी सरकारला थेट सवाल

चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
3

चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

PM Modi Indonesia visit : प्रथेचे उल्लंघन करत राष्ट्रपती विमानतळावर धावले; पंतप्रधान मोदींचे इंडोनेशियात भव्य स्वागत
4

PM Modi Indonesia visit : प्रथेचे उल्लंघन करत राष्ट्रपती विमानतळावर धावले; पंतप्रधान मोदींचे इंडोनेशियात भव्य स्वागत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.