Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच भजनलाल यांचा दणका; गहलोत सरकारची ‘ही’ योजनाच केली बंद

राजस्थानमधील नव्या भाजप सरकारने काँग्रेस सरकारची राजीव गांधी युवा मित्र इंटर्नशिप योजना बंद केली आहे. ही योजना 31 डिसेंबरपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. योजनेंतर्गत 2 वर्षात 5 हजार तरुणांना प्रशिक्षण मिळाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 27, 2023 | 10:56 AM
राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच भजनलाल यांचा दणका; गहलोत सरकारची ‘ही’ योजनाच केली बंद
Follow Us
Close
Follow Us:

जयपूर : राजस्थानमधील नव्या भाजप सरकारने काँग्रेस सरकारची राजीव गांधी युवा मित्र इंटर्नशिप योजना बंद केली आहे. ही योजना 31 डिसेंबरपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. योजनेंतर्गत 2 वर्षात 5 हजार तरुणांना प्रशिक्षण मिळाले. या अंतर्गत गहलोत सरकारच्या योजनांचा प्रचार करण्यात आला होता, ज्या आता काढून टाकण्यात आल्या आहेत.

माजी मुख्यमंत्री गहलोत यांची ही एक आवडती योजना होती. ही योजना बंद केल्याने राज्यातील 50 हजार तरुण बेरोजगार होणार आहेत. गहलोत म्हणाले की, या तरुणांना सरकारी योजनांची माहिती आहे आणि ते सरकारला खूप मदत करत आहेत. नव्या सरकारला या योजनेच्या नावात अडचण आली असती तर राजीव गांधी सेवा केंद्रांप्रमाणेच या योजनेचे नाव अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर बदलता आले असते.

बेरोजगारीची पहिली भेट : दोतासरा

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गोविद सिंग दोतासरा म्हणाले की, राजस्थानच्या भाजप सरकारने नवीन वर्षाच्या आधीच इंटर्नशिप कार्यक्रम संपवून हजारो राजीव गांधी युवा मित्रांना बेरोजगारीची भेट दिली आहे. भाजपचा राजकीय द्वेष फक्त नावात असता तर त्यांनी नाव बदलले असते, पण त्यांनी तरुणांना बेरोजगार का केले? मागील भाजप सरकारमध्ये पंचायत सहाय्यक नेमण्यात आले होते, आमचे सरकार आल्यावर त्यांच्या मानधनात वाढ करून त्यांना कायम करण्याचा प्रयत्न झाला.

Web Title: Rajasthan cm bhajanlal cancelled rajiv gandhi yuva mitra internship scheme nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2023 | 10:56 AM

Topics:  

  • Ashok Gehlot
  • rajasthan

संबंधित बातम्या

Rajasthan Crime: BJP नेत्याच्या पत्नीचा गूढ मृत्यू! रातोरात अंत्यसंस्काराचा डाव; उघड झाले धक्कादायक कारण
1

Rajasthan Crime: BJP नेत्याच्या पत्नीचा गूढ मृत्यू! रातोरात अंत्यसंस्काराचा डाव; उघड झाले धक्कादायक कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.