Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रानडुकरांकडून पिकांचे नुकसान; वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी

आजमितीस गहू व हरभरा काढणीस आला आहे. काही निघालाही आहे. पण कापणीला आलेल्या गहू, हरभऱ्याला ही रानडुकरांनी सोडले नसून त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जंगली प्राणी अशा रितीने हिसकावून घेत आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Mar 27, 2021 | 09:04 PM
रानडुकरांकडून पिकांचे नुकसान; वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी
Follow Us
Follow Us:

भंडारा (Bhandara).  आजमितीस गहू व हरभरा काढणीस आला आहे. काही निघालाही आहे. पण कापणीला आलेल्या गहू, हरभऱ्याला ही रानडुकरांनी सोडले नसून त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जंगली प्राणी अशा रितीने हिसकावून घेत आहे. शहरासह तालुक्यात रानडुक्कर, रोही, हरिण आदि वन्यप्राण्यांचा शेतमालाला व पिकाला मोठ्या प्रमाणात त्रास आहे. वन्यप्राणी शेतपिकाचे भरून न निघणारे नुकसान करतात.

[read_also content=”चुरणी/ राणा दाम्पत्य मेळघाटमध्ये साजरी करणार होळी; होलिकोत्सवासह रंगपंचमीचा आनंद घेणार https://www.navarashtra.com/latest-news/the-rana-couple-will-celebrate-holi-in-melghat-nrat-108654.html”]

वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्याला पीक पध्दतीत बदल करावा लागतो. रानडुकरांचा त्रास गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याला जास्त होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा लावण्याची इच्छा असूनही नाईलाजाने गहू लावला पण शेतकऱ्यांचा तो केवळ भ्रमनिरास ठरला. रानडुक्कर व रोह्यांनी सोडले नाही. गहू पिकाचेही या वन्यप्राण्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

ठोस उपाययोजना करणे आवश्यक
शेतात ठिकठिकाणी हे वन्य प्राणी धुडगूस घालत असून त्या ठिकाणचा गहू, हरभरा मातीमोल करीत आहे. महत्त्वाचे म्हणजे नुकसान केलेले पीक एक टक्काही कामी येत नाही. वन्यप्राण्यांचा अटकाव करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्या सगळ्या कुचकामी ठरते. वन्यप्राणी शेतमाल मातीमोल करतात व शेतकऱ्याला त्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याखेरीज दुसरा पर्याय नसतो. हे दृष्टचक्र कधी थांबेल हेच शेतकऱ्यांना कळेनासे झाले एकतर रानडुकरांना वनविभागाने मारू टाकावे किंवा शेतकऱ्याला मारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे. रानडुंकरांमुळे कुठलीही वन्यजीवांची साखळी तुटणार नसल्याने मोठ्या प्रमाणात संख्या असलेल्या रानडुकरांना ठार मारावे किंवा त्याची संख्या तरी नियंत्रित करावी, अशी मागणी या निमित्ताने शेतकरी करीत आहे. या रानडुकरामुळे दुचाकींचे अपघात होत आहेत.

Web Title: Crop damage from cattle demand for measures by the forest department nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2021 | 09:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.