मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावरील भाषणावरुन टीकास्त्र डागले आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली.
आता शहरांमधील दुकाने आणि हॉटेल्स २४ तास सुरू ठेवता येणार आहेत, ज्यामुळे ग्राहकांसाठी मोठी सोय होणार आहे. मात्र, या नियमातून मद्यपानगृहे (Bars), हुक्का पार्लर, परमिट रूम आणि देशी बार यांना…
दिल्लीने नुकसानभरपाईसंदर्भात पूर्ण मदत कऱण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारला मदत प्रस्तावासाठी दिल्लीला आकडे पाठवावे लागतात. मात्र अजूनही हे आकडे जमा करण्याचे काम सुरू आहे.
महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या सहकार्याने ब्रश ऑफ होपच्या मोबाईल अॅप्लिकेशनचे शनिवार, 27 सप्टेंबरला वरळीतील हॉटेल ब्ल्यू सी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
मुख्यमंत्री तसेच पीएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्य सरकारने हा विकास आराखडा (डीपी) रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अधिकृत अधिसूचना शनिवारी जाहीर करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी एक मिनीट चर्चा करावी, किंवा एक तास चर्चा करावी, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करावी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी,
नाबार्ड पायाभूत विकास सहाय्य व ग्रामीण पायाभूत विकास निधी योजना यामधून गडचिरोली या आकांक्षी जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक क्षमतेनुसार शासकीय जमिनीवर गोदामे उभारण्यात येत आहेत.
पंतप्रधानांशी संबंधित असलेल्यांना हे माहित आहे की पंतप्रधान मोदींसाठी कोणी आवडीचं नाही आणि नावडतेही नाही. पण जर कोणी चूक केली तर त्याला फटकारले जाते आणि मी चूक केली तर मलाही…
महाराष्ट्रामध्ये अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हाता तोंडाला आलेले पीक वाहून गेले आहे. संपूर्ण जमीन पाण्याखाली वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यामध्ये ओला दुष्काळ…
एका तालुक्याचे रिपोर्ट येताच शेतकऱ्यांना तातडीची मदत दिली जाईल. ज्या ठिकाणी मृत्यूंची नोंद झाली आहे. त्याठिकाणीही जिल्हाधिकाऱ्यांना मदतीचे अधिकार देण्यात आले आहेत.
Maharashtra Goverment Cabinet Decision: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देत मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
“भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना” या विषयावर चर्चा सत्राचे पोलीस मुख्यालय, कुलाबा येथे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांनी कायम उच्च दर्जा टिकवून ठेवल्याचा अभिमान आहे.
आंतराष्ट्रीय बांबू दिनाच्या कार्यक्रमाचा समारोप झाला. एवेळी या कार्यक्रमाचा समारोप 'महाराष्ट्र गीता'ने झाला. मात्र काही तांत्रिक कारणाने महाराष्ट्र गीत वाजू शकले नाही. तरी या कार्यक्रमाचा समारोप 'महाराष्ट्र गीता'ने झाला
२०३० पर्यंत महाराष्ट्राच्या ऊर्जा मिश्रणात ५८ टक्के वीज ही अक्षय ऊर्जेतून येणार आहे. २०२६ पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना दिली जाणारी १६,००० मेगावॅट वीज पूर्णपणे सौरऊर्जेतून दिली जाणार आहे. त्यामुळे वीजदरांवरील अनुदान…
बीड जिल्हा वाशियांच्या जिव्हाळाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, गेल्या अनेक वर्षाचे बीडकरांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड अहिल्यानगर या रेल्वेचा शुभारंभ केला.
Kafanchori in mumbai : कोरोना काळामध्ये मुंबईमध्ये कफनचोरी झाली असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी चौकशीची मागणी केली आहे.
महाजेनको कंपनीने भाडे कराराने दिलेली जागा मौजा कोराडी, मौजा महादुला, मौजा खापरखेड़ा, मौजा नांदा (तालुका कामठी) आणि मौजा घोगली ता. नागपूर (ग्रामीण) या भागात व्यापलेली आहे. ही जमिन नैसर्गिक संसाधनांच्या…