मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच फिल्डींग लावण्यास सुरूवात केली असून, त्यातही आघाडीवर नाव असलेल्या माधुरी बोलकर व मच्छिंद्र सानप यांनी स्वतंत्रपणे भेट घेण्याचे ठरविले आहे.
मुंबई क्लायमेट वीक हा त्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हवामान बदलावरील कृती कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या निधनानंतर मंजूर झालेल्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर लगेचच या मान्यता देण्यात आल्या.
ऊर्जा स्वावलंबी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन, उद्योग, तंत्रज्ञान संस्था, संशोधन केंद्रे आणि शेतकरी यांचा समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र सरकारने बिगर-कृषी (एनए) परवान्यांची आवश्यकता काढून टाकून त्यांच्या जमीन वापर धोरणात बदल केला आहे. यामुळे शहरीकरण वाढेल, परंतु त्यामुळे शेती, पर्यावरण आणि अन्न सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहेत.
महाराष्ट्र आणि वाकायामा प्रांतादरम्यान 2013 मध्ये सहकार्याचा सामंजस्य करार झाला होता आणि 2023 मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले.वाकायामा प्रांताच्या सहकार्याने जपानी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर गृहमंत्री आणि पोलिसांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे रावेर तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे .
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी माधवानी ग्रुपची भेट घेतली असून पुढील ५ वर्षांच्या गुंतवणूक योजनांवर चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्रात व्यवसाय सुलभता आणि कामकाजाचा विस्तार करण्याच्या योजना यावर चर्चा झाली.
खासदार संजय राऊतांचा पारा चढला असून त्यांनी महाराष्ट्रातील तपास यंत्रणेला शिवी घातली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर योग्य तपास केला जाणार नाही असा दावा देखील राऊतांनी केला आहे.
राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प पुर्ण करणे, कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्डकडून पंधरा हजार कोटी रुपयाचे कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (राष्ट्रवादी) नेत्या सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी महाराष्ट्राच्या नवीन उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
Third Mumbai Land Acquisition News : महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंगळवारी 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL)' म्हणजेच अटल सेतू जवळ असलेल्या 'तिसरी मुंबई' मधील विकास प्रकल्पांसाठी भूसंपादन आणि वाटप धोरणाला मान्यता दिली.
मुख्यमंत्र्यांचा गोपनीय दौरा आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांचा दिल्ली प्रवास यामुळे राज्याच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता होती. मात्र देवैंद्र फडणवीस यांनी राजकीय कौशल्य दाखवून शरद पवारांना मात दिली आहे.
देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि ग्रामविकासमंत्री सुद्धा भाजपचे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रतिनिधी देखील भाजपचाच असायला हवा.
अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावरुन जेष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये वाद सुरु झाला आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) विविध प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या भूसंपादनाचा आढावा घेण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकारमध्ये सत्तेत असली तरी अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पक्षाकडे अर्थ खाते राहिलेले नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे वित्त खाते दिले नाही.
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. अजितदादांना श्रद्धांजली म्हणून फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.