Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरकूल योजनेतून मिळाला आधार : मकरंद पाटील

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 20, 2021 | 07:39 PM
घरकूल योजनेतून मिळाला आधार : मकरंद पाटील
Follow Us
Close
Follow Us:

खंडाळा : ग्रामीण भागातील दुर्बल, गोरगरीब जनतेला हक्काचा निवारा मिळावा या उद्देशाने काम केल्यामुळे घरकूल योजनेतून (Gharkul Yojana) आधार मिळाला आहे. यापुढील काळातही तालुक्यात योजना सक्षमपणे राबविण्यासाठी पंचायत समितीने प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार मकरंद पाटील (Makrand Jadhav) यांनी केले.

खंडाळा पंचायत समिती अंतर्गत महाआवास योजना व सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्कार वितरण समारंभात आमदार पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती वंदना धायगुडे पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार, दिपाली साळुंखे, जिल्हा नियोजनचे सदस्य शामराव गाढवे, पंचायत समिती सदस्य शोभा जाधव, चंद्रकांत यादव, अश्विनी पवार, गटविकास अधिकारी अमिता गावडे, अजय भोसले यासह प्रमुख उपस्थित होते .

जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना तालुक्यात राबविता आल्याचे समाधान आहे. मुलभूत सुविधा सामान्य लोकांना देण्यासाठी प्रयत्नशील रहावे.

पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे म्हणाले, घरकुलांचे दिलेले उद्दीष्ट पंचायत समितीने पूर्ण केले आहे. अधिकारी वर्गाने पाठपुरावा करून या कामात योगदान दिल्याने हे होऊ शकले. उर्वरित गरजूंना पुढील काळात घरकुले उपलब्ध करून देण्याचा मानस आहे .

गतवर्षातील महाआवास अभियान काळात घरकुलांना उत्कृष्ट दर्जा देऊन विहित मुदतीत उद्दीष्ट पूर्ण करणाऱ्या वैयक्तिक लाभार्थी व ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेत तानाजी भोसले (प्रथम), हणमंत धायगुडे ( द्वितीय ) मंजुळा धायगुडे ( तृतीय ) तर ग्रामपंचायत खेड बुद्रुक ( प्रथम ) शिवाजीनगर (द्वितीय) मरीआईचीवाडी (तृतीय) क्रमांकाने गौरविण्यात आले . तसेच रमाई आवास योजनेत वैशाली वाघमारे ( प्रथम ) , शांताराम जाधव( द्वितीय ) हणमंत सपकाळ ( तृतीय ) तर ग्रामपंचायत भादे ( प्रथम ) सुखेड ( द्वितीय ) मोर्वे ( तृतीय ) क्रमांकाने सन्मानित करण्यात आले . त्याचबरोबर कोरोना काळात योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांना कोरोना योद्धा सन्मान देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Gharkul yojana helpful says mla makrand patil nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2021 | 07:39 PM

Topics:  

  • Gharkul Yojana

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.