स्वस्तात सहज घरे मिळत असताना घरकुल योजनेचे घर घेणार कोण? असे म्हणत त्यांनी महापालिका आयुक्तांना विचारणा तर, अर्धवट असलेल्या जलजीवन मिशनच्या कामाचे कर्मप्लशन झाल्याचे दाखवून बिलेही उचलण्यात आली. याला जबाबदार…
देशातील प्रत्येक बेघर कुटुंबाला २०२४ पर्यंत हक्काचे पक्के घर मिळेल, अशी घोषणा केंद्र सरकारने २०१४ मध्ये केली. तरीदेखील, राज्यातील ३४ लाख पाच हजार ३८० कुटुंबांकडे अजूनही पक्की घरे नाहीत किंवा…
शिरोळ तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेली घरे जिल्ह्यात सर्वाधिक असून, हे तालुका घरकुल योजनेंतर्गत राज्यात आघाडीवर आहे. या योजनेमुळे शिरोळ तालुक्यातील अनेक कुटुंबांना आपले हक्काचे घर मिळाले आहे, ज्यामुळे…
खंडाळा : ग्रामीण भागातील दुर्बल, गोरगरीब जनतेला हक्काचा निवारा मिळावा या उद्देशाने काम केल्यामुळे घरकूल योजनेतून (Gharkul Yojana) आधार मिळाला आहे. यापुढील काळातही तालुक्यात योजना सक्षमपणे राबविण्यासाठी पंचायत समितीने प्रयत्न करावेत,…
आर्थिक दुर्लभ आणि मागासवर्गीय समाजातील (economically deprived and backward communities) नागरिकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे म्हणून सरकारने विविध घरकुल योजना (housing schemes) सुरू केल्या आहेत . मात्र, घरकुलाच्या बांधकामासाठी तिसऱ्या…