Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर लागलेल्या निकाल लागल्यानंतर त्याच्यावर अनेक दिग्गज मत व्यक्त करीत आहेत, पाहा प्रसिद्ध वकील उज्जव काय म्हणाले

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी मत व्यक्त केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयावरून राज्य सरकारला कोणताही धोका नाही, असे ते म्हणाले.

  • By युवराज भगत
Updated On: May 11, 2023 | 07:15 PM
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर लागलेल्या निकाल लागल्यानंतर त्याच्यावर अनेक दिग्गज मत व्यक्त करीत आहेत, पाहा प्रसिद्ध वकील उज्जव काय म्हणाले
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जाणार की राहणार यावर चर्चा सुरू होती. न्यायालयाच्या निर्णयाने शिंदे सरकार कायम राहिला असे स्पष्ट झाले आहे. मात्र १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत न्यायालयाने कोणताही हस्तक्षेप करणार नाही असे सांगत याबाबचा अधिकार सभापतींकडे असतील असे देखील स्पष्ट केले.

निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष

सत्तासंघर्षाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. राज्य सरकारला कोणताही धोका नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवून न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दिलासा दिल्याचे मत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कृतीला फटकारले आहे. पक्षांतर्गत दोन गटात भांडण झाले तर सभापतींनी चौकशी करावी, पण सत्ता नसतानाही राज्यपालांनी हस्तक्षेप केला, असे निकम म्हणाले. आता सरकार पुन्हा स्थापन होऊ शकत नाही. कारण तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला होता.

सरकारच्या स्थैर्याला कोणताही धक्का

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना निकम म्हणाले की, सरकारच्या स्थैर्याला कोणताही धक्का बसला नसल्याचे या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे. शिंदे गटाने नेमलेला व्हीप बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सभापतींकडे आहे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कामावर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यपालांकडे महाविकास आघाडी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे.

Web Title: Maharashtra political crisis what does the court verdict mean see what ujjwal nikam said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2023 | 07:13 PM

Topics:  

  • Maharashtra Political Crisis
  • Ujjwal Nikam

संबंधित बातम्या

खासदार उज्ज्वल निकम यांचे राज्यसभेमध्ये पहिलेच भाषण; कसाबच्या फाशीचा उल्लेख करत अनेक गौप्यस्फोट
1

खासदार उज्ज्वल निकम यांचे राज्यसभेमध्ये पहिलेच भाषण; कसाबच्या फाशीचा उल्लेख करत अनेक गौप्यस्फोट

Ujjwal Nikam News : उज्ज्वल निकम यांना पंतप्रधान मोदींचा फोन; शुभेच्छा देताना विचारले मराठीत बोलू की हिंदीत?
2

Ujjwal Nikam News : उज्ज्वल निकम यांना पंतप्रधान मोदींचा फोन; शुभेच्छा देताना विचारले मराठीत बोलू की हिंदीत?

Ujjwal Nikam News: मोठी बातमी! उज्ज्वल निकम यांना लॉटरी; राज्यसभेवर राष्ट्रपती कोट्यातून नियुक्ती
3

Ujjwal Nikam News: मोठी बातमी! उज्ज्वल निकम यांना लॉटरी; राज्यसभेवर राष्ट्रपती कोट्यातून नियुक्ती

वाल्मिक कराड सुटणार? वकिलांनी निर्दोष मुक्तीसाठीचा अर्ज न्यायालयात केला सादर
4

वाल्मिक कराड सुटणार? वकिलांनी निर्दोष मुक्तीसाठीचा अर्ज न्यायालयात केला सादर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.