Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजिंक्य रहाणेच्या मुंबई टीमने इराणी चषकावर कोरले नाव; 27 वर्षांनंतर ही दमदार कामगिरी

Mumbai vs Rest of India : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने इराणी कप 2024 चे विजेतेपद जिंकले. या संघाने तब्बल 27 वर्षांनंतर हे विजेतेपद पटकावले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 05, 2024 | 04:21 PM
अजिंक्य रहाणेसाठी आनंदाची बातमी, मुंबईच्या संघाची मोठी जबाबदारी खांद्यावर, श्रेयस अय्यरलादेखील संधी

अजिंक्य रहाणेसाठी आनंदाची बातमी, मुंबईच्या संघाची मोठी जबाबदारी खांद्यावर, श्रेयस अय्यरलादेखील संधी

Follow Us
Close
Follow Us:

Irani Cup 2024 MUMBAI Ajinkya Rahane : मुंबईच्या टीमने इराणी कप 2024 मध्ये दमदार कामगिरी करीत विजेतेपद पटकावले. मुंबईच्या संघाने तब्बल 27 वर्षांनंतर ही ट्रॉफी जिंकली. रहाणेच्या टीम मुंबईने 15 व्यांदा इराणी कप विजेतेपद पटकावले. लखनऊमध्ये त्याचा सामना शेष भारताशी झाला. हा सामना अनिर्णित राहिला. पण, मुंबईने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवला. त्यासाठी सरफराज खानने पहिल्या डावात द्विशतक झळकावले होते. सरफराजने नाबाद २२२ धावा केल्या होत्या.

पहिल्या डावात मुंबईच्या सर्वबाद 537 धावा

पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबईने सर्वबाद 537 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात शेष भारताने पहिल्या डावात 416 धावा केल्या. त्यासाठी अभिमन्यू इसवरनने १९१ धावांची दमदार खेळी केली. ईश्वरनने 16 चौकार आणि एक षटकार लगावला. यानंतर पुन्हा एकदा मुंबईचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने दुसऱ्या डावात 8 गडी गमावून 329 धावा केल्या. तनुष कोटियनने या डावात शतक झळकावले. त्याने नाबाद 114 धावा केल्या.

मुंबईने 15व्यांदा इराणी चषकाचे विजेतेपद पटकावले
मुंबईने 1959-60 मध्ये पहिल्यांदा हे विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी संघाचे नाव बॉम्बे होते. तेव्हापासून त्यांनी एकूण 15 वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. मुंबईने 1965-66 मध्ये उर्वरित भारतासोबतही एकदा ट्रॉफी शेअर केली होती. मुंबईने 27 वर्षांनंतर विजयाची नोंद केली. याआधी 1997-98 मध्ये शेवटचा विजय मिळवला होता.

मुंबईने 27 वर्षांनंतर जेतेपद पटकावले, सरफराजचे द्विशतक
मुंबईने 27 वर्षांनंतर इराणी चषकाचे विजेतेपद पटकावले. त्यासाठी सरफराज खानने पहिल्या डावात नाबाद द्विशतक झळकावले. त्याने 286 चेंडूंचा सामना करत 222 धावा केल्या. सरफराजच्या या खेळीत 25 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. तनुष कोटियनने अर्धशतक झळकावले. त्याने 64 धावा केल्या. तनुषने दुसऱ्या डावात नाबाद शतक झळकावले. अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात ९७ धावा केल्या.

Web Title: Mumbai won the irani cup 2024 title under the captaincy of ajinkya rahane achieved the feat after 27 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 04:21 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • cricket
  • Mumbai Team
  • Sarfaraz Khan

संबंधित बातम्या

AUS vs IND : राघवी आणि जोशनाच्या खेळीने कांगारुच्या गोलंदाजांचा गाळला घाम! यजमान संघ अडचणीत
1

AUS vs IND : राघवी आणि जोशनाच्या खेळीने कांगारुच्या गोलंदाजांचा गाळला घाम! यजमान संघ अडचणीत

विश्वचषकाच्या आधी, भारतीय क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा, म्हणाली- तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान…
2

विश्वचषकाच्या आधी, भारतीय क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा, म्हणाली- तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान…

भारताच्या ODI कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यर का परफेक्ट आहे? ही आहेत 3 मुख्य कारणे
3

भारताच्या ODI कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यर का परफेक्ट आहे? ही आहेत 3 मुख्य कारणे

टीम इंडियाच्या निवड समितीत होणार मोठा बदल! माजी क्रिकेटपटूचे नाव आलं पुढे, BCCI घेणार निर्णय?
4

टीम इंडियाच्या निवड समितीत होणार मोठा बदल! माजी क्रिकेटपटूचे नाव आलं पुढे, BCCI घेणार निर्णय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.