माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला एक मोठा सल्ला दिला आहे की, सरफराजला आयपीएल २०२६ मध्ये नियमित संधी मिळायला हव्यात असे त्याने सांगितले आहे.
सरफराज खानने ७५ चेंडूत नऊ चौकार आणि १४ षटकारांसह १५७ धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने डिसेंबरमध्ये भारतासाठी पहिले एकदिवसीय शतक झळकावले. त्यानंतर त्याने उत्तराखंडविरुद्ध ११३ चेंडूत १२४ धावा करत वर्षाचा शेवट…
बीसीसीआयने सुरुवातीला लिलावासाठी अंतिम यादीत ३५० खेळाडूंचा समावेश केला होता, ज्यामध्ये २४० भारतीय आणि ११० परदेशी खेळाडूंचा समावेश होता, परंतु नंतर ९ नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला.
पुढील हंगामाच्या लिलावासाठी फारसा वेळ शिल्लक नाही. या लिलावात एकूण ३५९ खेळाडू बोलीसाठी आहेत, ज्यात गेल्या काही हंगामात आयपीएलमध्ये खेळलेले नसलेले परंतु उद्या परत येऊ शकणारे तीन खेळाडूंचा समावेश आहे.
माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलापासून मुलीमध्ये रूपांतरित झालेल्या अनाया बांगरने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. आर्यन बांगर शस्त्रक्रियेतून पूर्णपणे बरी झाली असून तिला पुन्हा क्रिकेटमध्ये परतायचे आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय अ संघात सरफराज खानला संधी नकरण्यात आली आहे. यावेळी भारताचा अष्टपैलू शार्दुल ठाकूरने सरफराज खानला पाठिंबा दिला आहे.
सरफराज खानच्या (Sarfaraz Khan) निवडीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याकडे लक्ष वेधले आहे. सरफराज खानची दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्धच्या मालिकेसाठी भारत 'अ' संघातही निवड न झाल्यामुळे.....
देशांतर्गत सुरू असलेल्या बुच्ची बाबू स्पर्धेत मुंबईकडून खेळणाऱ्या सरफराज खानने हरियाणाविरुद्ध शतकी खेळी केली आहे. त्याच्या या खेळीने पुन्हा एकदा भारतीय संघाचे दार ठोठावले आहे.
भारताचा युवा खेळाडू सरफराज खानने बुची बाबू स्पर्धेत शतक झळकावले आहे. सर्फराजने मुंबईकडून खेळताना तामिळनाडू इलेव्हनविरुद्ध १३८ धावांची शानदार खेळी केली.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सुरु असलेल्या मालिकेदरम्यान भारताचा खेळाडू सरफराज खान याने त्याचा एक फोटो शेअर केला आहे. यानंतर तो सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे, त्याला बीसीसीआय पुढील मालिकेमध्ये…
सध्या भारताचा संघ हा इंट्रा स्कॉड सामने खेळत आहे. यामध्ये भारतीय खेळाडुंची कामगिरी कशी राहिली आहे यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत. सरफराज खानने त्याच्या स्फोटक शतकात १५ चौकार आणि…
आता भारताचा असा खेळाडू ज्याला भारत विरुद्ध इंग्लंड या मालिकेमधून वगळण्यात आले होते पण तो भारतीय अ संघामध्ये त्याने पहिल्या सामन्यात कमालीची खेळी खेळली होती ती म्हणजेच भारतीय संघाचा फलंदाज…
आठ वर्षानंतर करून नायर याला संधी मिळाल्यानंतर आणखी एकदा त्याने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. या त्याने 155 चेंडूंमध्ये 101 धावा करून शतक पूर्ण केले आहे हे त्याचे फर्स्ट क्लास…
करून नायरला भारतीय संघामध्ये तब्बल आठ वर्षानंतर पुन्हा स्थान मिळाले आहे आणि त्याने त्याचे संधीचे सोने करून अर्धशतक झळकावले आहे. भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत 2 विकेट लवकर गमावले होते.
भारताचा संघ इंग्लडविरुद्ध पहिला कसोटी सामना २० जून ते २४ जून रोजी खेळवला जाणार आहे. आता भारतीय संघामध्ये विराट कोहलीच्या जागेवर कोणत्या खेळाडूंना स्थान मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
आता आयपीएल २०२५ च्या संदर्भात अपडेट समोर आली आहे. यामध्ये आयपीएल सुरू होण्यापूर्वीच दिल्लीला मोठा धक्का बसला. सीझन-१८ सुरू होण्यापूर्वी आता त्याने नाव मागे घेतले त्यामुळे आयपीएलमधून त्याच्यावर बंदी घालण्यात…
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले होते की जर खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील चर्चा त्यांच्यापुरती मर्यादित राहिली तर ते संघाच्या वातावरणासाठी चांगले होईल.
रणजी ट्रॉफी २०२४-२५ चा दुसरा टप्पा २३ जानेवारीपासून सुरू होत आहे. आता टीम इंडियाचा युवा डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालही या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने ही माहिती दिली…
न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबई कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या एका अजब निर्णयाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. यावर संजय मांजरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.