महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या निधनावर भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शोक व्यक्त केला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय मालिकेमधील तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ४१ धावांनी पराभव केला. या पराभवाने अजिंक्य रहाणेकडून नराजी व्यक्त करण्यात आली.
बीसीसीआय आयोजित करत असलेल्या २०२५-२६ रणजी ट्रॉफीच्या दुसरी फेरी २२ जानेवारीपासून सुरु होत आहे. या फेरीच्या सुरुवातीपूर्वीच संघाचा स्तर फलंदाज अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामातून माघार घेतली आहे.
पहिला सामना गमावलेल्या भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय आवश्यक आहे. यावेळी अजिंक्य रहाणेने कोच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर निशाणा साधला आहे.
कर्नाटकने ६५ धावांत चार विकेट गमावल्या असताना नायरने संघाची धुरा सांभाळली. तो क्रीजवर खंबीरपणे उभा राहिला आणि संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढला. रहाणेने शतक झळकावून संघाला मजबूत स्थितीत आणले आणि…
भारतीय स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेकडून व्हिडीओद्वारे महाराष्ट्र राज्यातील पावसाचा फटका बसलेलल्या शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आवाहन केले आहे.
९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ स्पर्धेमध्ये अजिंक्य रहाणेकडून पाच महत्वाच्या खेळाडूंचे नावे जाहीर केली आहे. त्याच्यामते हे पाच खेळाडू आशिया कपमध्ये विजय मिळवून देतील.
भारतीय कसोटी संघाचा कणा समजल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने काल म्हणजेच रविवारी 24 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले. त्याने सोशल मीडियाद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. राहुल द्रविड नंतर भारतीय संघासाठी…
रणजी ट्रॉफीच्या नवीन हंगामापूर्वी अजिंक्य रहाणेने एक मोठा निर्णय घेतला आहे. अजिंक्य रहाणेने मुंबईचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रहाणेने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली आहे.
अजिंक्य रहाणेने भविष्यात पुन्हा खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे, पण तो जे म्हणत आहे ते घडणे खूप कठीण आहे. त्याने आपलं मन मोकळं केलं असून त्याचं विधान व्हायरल होतंय.
शेवटच्या लीग सामन्यात, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांना ११० धावांनी लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. संघातील अनेक खेळाडूंची कामगिरी त्यांच्या नावाप्रमाणे नव्हती यामध्ये सर्वात वरचे नाव वेंकटेश अय्यरचे आहे
आयपीएल २०२५ च्या ६८ व्या सामन्यात सनराजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा ११० धावांनी पराभव केला. या सामन्यात एसआरएसच्या हेनरिक क्लासेनने शतक झळकावून इतिहास रचला आहे. क्लासेनने ३७ चेंडूत आपले शतक…
आयपीएल २०२५ च्या ६८ व्या सामन्यात सनराजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. या सामन्यात केकेआर गोलंदाज सुनील नारायणने इतिहास रचला आहे. सुनील नारायण टी-२० क्रिकेटमध्ये एकाच संघाकडून सर्वाधिक विकेट्स…
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल २०२५ मध्येच थांबवावे लागले. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारही जखमी झाला. तथापि, त्याने आज सामन्यापूर्वी सराव केला. अशा परिस्थितीत तो कोलकाताविरुद्ध खेळताना दिसू शकतो.
आता या सामन्यावर पावसाची सावली पडू लागली आहे. काल बेंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडला होता, ज्यामुळे स्टेडियममध्येही पाणी साचले होते. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
भारतीय संघाला एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या मध्यभागी आर. अश्विनने निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर, इंग्लंड दौऱ्यापूर्वी, आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही क्रिकेटच्या सर्वात लांब…
आयपीएल २०२५ च्या ५७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाची धूळ चारली. चेन्नईच्या विजयामुळे कोलकाताची प्लेऑफमध्ये जाण्याचा रस्ता कठीण झाला आहे.
इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा ५३ व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा १ रन्सनी पराभव केला. या सामन्यात रॉयल्सच्या रियान परागने ९५ धावांची कहली करून देखील तो संघाला विजयी…
अजिंक्य रहाणेने या सीझनमध्ये चांगली कामगिरी केली आहे पण त्याला संघाची साथ मिळाली नाही. ३६ वर्षीय खेळाडूने २०२३ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता परंतु त्याने राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याचा…