फील एलन आणि कर्णधार अजिंक्य रहाणे सलामीला मैदानात उतरले. कर्णधार अजिंक्य रहाणे केवळ 8 धावा करून बाद झाला. तर फील एलन 28 धावा करून बाद झाला. अंगरिक्ष रघुवंशीने एकाकी झुंज…
इंडियन प्रीमियर लीगमधील पर्पल कॅपसाठीची शर्यत २ एप्रिल रोजी सुरू होईल. हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या गोलंदाजाला सामन्यादरम्यान पर्पल कॅप प्रदान केली जाईल.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत, केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे, ग्रीनच्या वेगवान गोलंदाजीच्या अभावाबाबत सांगितला. रहाणेच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियातील संवाद पद्धतींबद्दल आणखी प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुबंई इंडियन्सविरुद्ध झालेल्या पराभवानंतर धक्कादायक विधान केले आहे. कॅमेरॉन ग्रीनची मैदानातील अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आणि सामन्यानंतर या घटनेबद्दल विचारले असता कर्णधार अजिंक्य रहाणे थोडा नाराज दिसला.
सामन्यामध्ये हार्दिक पांड्या आणि अजिंक्य रहाणे हे दोन्ही कर्णधार जेव्हा नाणेफेकीसाठी आले होते यावेळी एक अशी घटना झाली त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघावर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कोलकाता नाइट रायडर्सकडे देखील चांगला समतोल पाहायला मिळत आहे. यंदा अजिंक्य रहाणे केकेआरचे नेतृत्व करत आहे. फीन एलनसह तो ओपन करू शकतो. तसेच त्यांची गोलंदाजी देखील सक्षम पाहायला मिळत आहे.
आयपीएल 2026 चा दुसरा सामना मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होईल. या सामन्यामध्ये दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी असणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
पाच वेळचे विजेते मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल २०२६ चा दुसरा सामना रविवारी होणार आहे. या ऐतिहासिक स्टेडियमची खेळपट्टी सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
अजिंक्य रहाणे कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार आहे. सराव सामन्यात त्याने आपला क्लास दाखवला आहे. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार मारला आहे.
IPL 2026 च्या सुरुवातीपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) संघातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या सामन्यात एक युवा फलंदाजानं धुवाधार फलंदाजी केली. मात्र या संघाचं दिग्गज फलंदाजांबाबत…
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या निधनावर भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शोक व्यक्त केला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय मालिकेमधील तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ४१ धावांनी पराभव केला. या पराभवाने अजिंक्य रहाणेकडून नराजी व्यक्त करण्यात आली.
बीसीसीआय आयोजित करत असलेल्या २०२५-२६ रणजी ट्रॉफीच्या दुसरी फेरी २२ जानेवारीपासून सुरु होत आहे. या फेरीच्या सुरुवातीपूर्वीच संघाचा स्तर फलंदाज अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामातून माघार घेतली आहे.
पहिला सामना गमावलेल्या भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय आवश्यक आहे. यावेळी अजिंक्य रहाणेने कोच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर निशाणा साधला आहे.
कर्नाटकने ६५ धावांत चार विकेट गमावल्या असताना नायरने संघाची धुरा सांभाळली. तो क्रीजवर खंबीरपणे उभा राहिला आणि संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढला. रहाणेने शतक झळकावून संघाला मजबूत स्थितीत आणले आणि…
भारतीय स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेकडून व्हिडीओद्वारे महाराष्ट्र राज्यातील पावसाचा फटका बसलेलल्या शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आवाहन केले आहे.
९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ स्पर्धेमध्ये अजिंक्य रहाणेकडून पाच महत्वाच्या खेळाडूंचे नावे जाहीर केली आहे. त्याच्यामते हे पाच खेळाडू आशिया कपमध्ये विजय मिळवून देतील.
भारतीय कसोटी संघाचा कणा समजल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने काल म्हणजेच रविवारी 24 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले. त्याने सोशल मीडियाद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. राहुल द्रविड नंतर भारतीय संघासाठी…
रणजी ट्रॉफीच्या नवीन हंगामापूर्वी अजिंक्य रहाणेने एक मोठा निर्णय घेतला आहे. अजिंक्य रहाणेने मुंबईचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रहाणेने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली आहे.