Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकीय नेत्यांनी चमकोगिरी टाळून, तपास यंत्रणेला मदत करावी : उज्ज्वल निकम

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) राजकीय नेत्यांनी प्रसारमाध्यमांसमोर चमकोगिरी न करता तपास यंत्रणेला मदत करावी, असा सल्ला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिला आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Oct 23, 2021 | 06:31 PM
ujjwal nikam

ujjwal nikam

Follow Us
Close
Follow Us:

सांगली : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) राजकीय नेत्यांनी प्रसारमाध्यमांसमोर चमकोगिरी न करता तपास यंत्रणेला मदत करावी, असा सल्ला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिला आहे. राजकीय नेत्यांनी तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर कायदा-व्यवस्थेला धोका आहे, असे देखील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी सांगितले. ते सांगलीत अनिकेत कोथळे खून प्रकरणाच्या सुनावणीसाठी आले होते, यावेळी माध्यमांशी बोलत होते.

राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या तपास यंत्रणांवर काही मतभेद व्यक्त केली जात आहेत. तपास यंत्रणांनी तपास करताना संयम बाळगला पाहिजे. तर कोणी चमकुगिरी म्हणून वाटेल तशी निवेदन देणे किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जात आहेत. राजकीय नेत्यांनी तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर कायदा-व्यवस्थेला धोका आहे. नेत्यांनी न्यायालयात दाद मागावी. जनतेच्या मनात शंका निर्माण केली जात आहे. हे योग्य नसल्याचे निकम म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने

गुन्हा घडता कामा नये आणि लोकांना न्यायालयात जावेच लागू नये हे मुख्यमंत्र्याचे वक्तव्य स्तुत्य आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या उज्ज्वल निकम यांच्याकडून कौतुक केले आहे. पण मनुष्य स्वभावाप्रमाणे आपल्या मनासारखे झाले नाही तर याची कुठे दाद मागायची हा देखील महत्वाचा घटक, न्यायालये असली पाहिजेत. मात्र, न्यायालयात अकारण कुणाला त्रास, बदला घेण्याच्या हेतूने कायदेशीर कारवाई नसावी हाच यामागे मुख्यमंत्र्याचा उदात्त हेतू आहे.

Web Title: Political leaders should help the investigative machinery says ujjwal nikam nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2021 | 06:31 PM

Topics:  

  • Ujjwal Nikam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.