Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दीड वर्ष फक्त उकडलेले जेवण, टीव्हीवरील ‘राम’ गुरमीत चौधरीने केले होते Strict Diet, म्हणाला, ‘मला स्वाद…’

गुरमीत चौधरीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही, तथापि, अभिनय क्षेत्रात टिकून राहण्यासाठी त्याला त्याच्या तंदुरुस्तीची विशेष काळजी घ्यावी लागते, ज्यासाठी तो Strict Diet घेण्यास मागेपुढे पाहत नाही

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 13, 2025 | 01:13 PM
गुरमीत चौधरीचे स्ट्रिक्ट डाएट

गुरमीत चौधरीचे स्ट्रिक्ट डाएट

Follow Us
Close
Follow Us:

टीव्हीवरील ‘राम’ ची भूमिका साकारणारा गुरमीत चौधरी केवळ त्याच्या फिटनेसबद्दलच जागरूक नाही तर तो त्याच्या आहाराबद्दलही काटेकोर आहे. एका यूट्यूब चॅनेलवरील पॉडकास्टमध्ये अभिनेत्याने सांगितले की, खाण्याचे शौकीन असूनही, त्याला स्ट्रीक्ट आहार पाळणे कठीण झाले आहे. गुरमीत चौधरी नेहमीच त्याच्या फिटनेससाठी चर्चेत असतो. 

यासाठी तो नक्की काय खातो आणि त्याने कोणते डाएट फॉलो केले आहे याबाबत त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. गुरमीतचा फिटनेस पाहता त्याने सांगितलेले डाएट हे खरंच अत्यंत कठोर आहे आणि ते पाळणेही कठीण आहे. जाणून घेऊया काय म्हणाला गुरमीत (फोटो सौजन्य – iStock/Instagram) 

केवळ उकडलेले अन्न 

भात, चपातीसारखे अन्न खाणे केले होते बंद

गुरमीत मुलाखतीमध्ये म्हणाला की, “मी खूप खवय्या आहे आणि फिटनेससाठी मला खाणे सोडून द्यावे लागले. गेल्या दीड वर्षांपासून मी साखर, चपाती, भात किंवा ब्रेड खाल्लेले नाही. हे अजिबात सोपे नाही. तुम्हाला त्यासाठी आणि प्रत्येक पात्रासाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या योग्यरित्या तयार करावे लागेल.” त्याऐवजी तो काय खातो हे सांगताना गुरमीतने सांगितले की, “मी दीड वर्षे फक्त एकाच प्रकारचे अन्न खाल्ले, फक्त उकडलेले अन्न. त्याला चव नव्हती, पण शेवटी, मला ते चविष्ट वाटू लागले. आता माझी भूक कमी झाली आहे आणि आता हे खाण्याचे प्रमाण अथवा याची चव लागणे इतके वाढले आहे की मी जर काही अस्वास्थ्यकर खाल्ले तर मला ते अजिबात आवडणार नाही.”

50 वर्षात कोणताही आजार नाही, आजही काळेभोर आहेत केस, बाबा रामदेव खातात 3 भाजी, शेकडो आजारांचा मुळासकट होईल नायनाट

उकडलेले अन्न खाण्याचे परिणाम 

प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी सांगितले की, जर तुम्ही एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ फक्त उकडलेले अन्न खाल्ले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होईल. त्यांच्या मते, असे करण्याचा सर्वात सकारात्मक परिणाम म्हणजे तुम्ही चरबीचे सेवन कमी कराल, ज्यामुळे वजन कमी होईल. याशिवाय पचनक्रिया चांगली राहील, हृदयरोगांचा धोकाही बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि याचा अर्थ तुमचे एकूण आरोग्य सुधारेल.

केवळ उकडलेले पदार्थ खाण्याचे नुकसान

उकडलेले अन्न खाण्यामुळे नक्की काय होतं

आहारतज्ज्ञ आयुषी यादव म्हणाल्या की, फक्त उकडलेले अन्न खाल्ल्याने व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी यासारख्या काही पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. कारण दोन्हीही पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्वे आहेत. तथापि, जर तुम्ही ते सूप म्हणून प्यायले तर पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही. याशिवाय, जर तुम्ही तुमच्या आहारात निरोगी चरबीचा समावेश केला नाही तर शरीरात चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्त्वे अर्थात विटामिन्स (A, D, E, K) चे शोषण कमी होऊ शकते. भाज्या जास्त उकळू नयेत याची काळजी घ्या कारण यामुळे फायबर आणि सूक्ष्म पोषक घटकांचे नुकसान होऊ शकते.

  • उकडलेले अन्न शिजवण्यास वेळ लागतो आणि इंधन वाया जाऊ शकते
  • बीट बेटानिनसारख्या पाण्यात विरघळणाऱ्या रंगद्रव्यांना नष्ट करू शकते
  • उकळल्यामुळे अन्नाची चव कमी होते आणि ते मऊ होते
  • जास्त उकळलेले अन्न फेकून दिल्याने त्यातील खनिजे, व्हिटॅमिन बी आणि सी सारखे विरघळणारे घटक नष्ट होतात
15 दिवसात करा केवळ 1 काम, शरीराच्या कणाकणातील कचरा होईल साफ, सद्गुरूंच्या टिप्समुळे होईल घाणीचा अंत

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Actor gurmeet choudhary strict diet ate only boiled food more than one and half year shared the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 01:13 PM

Topics:  

  • Diet Plan
  • Health Tips

संबंधित बातम्या

Epilepsy: फिट्स येण्याचा आजार नक्की काय आहे? समज, गैरसमज आणि सत्य
1

Epilepsy: फिट्स येण्याचा आजार नक्की काय आहे? समज, गैरसमज आणि सत्य

Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे
2

Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे

इंजेक्शनमुळे होतो Weight Loss? 5 सामान्य गैरसमज आणि त्यामागची वास्तविकता, तज्ज्ञांनी केला खुलासा
3

इंजेक्शनमुळे होतो Weight Loss? 5 सामान्य गैरसमज आणि त्यामागची वास्तविकता, तज्ज्ञांनी केला खुलासा

हिरवळीवर अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी फायदे; मन, डोळे आणि शरीर राहील ताजेतवाने
4

हिरवळीवर अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी फायदे; मन, डोळे आणि शरीर राहील ताजेतवाने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.