Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरात सतत थकवा,अशक्तपपणा जाणवतो? रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ भाज्यांचे सेवन, कधीच उद्भवणार नाही पाण्याची कमतरता

उन्हाळ्यात शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात फळे, भाज्यांचे सेवन करावे. फळे आणि भाज्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. जाणून घ्या उन्हाळ्यात कोणत्या भाज्या आणि फळे खावीत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 25, 2025 | 05:30 AM
शरीरात सतत थकवा,अशक्तपपणा जाणवतो? रोजच्या आहारात नियमित करा 'या' भाज्यांचे सेवन

शरीरात सतत थकवा,अशक्तपपणा जाणवतो? रोजच्या आहारात नियमित करा 'या' भाज्यांचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा ऋतू फारसा कोणालाच आवडतं नाही. कारण सतत येणाऱ्या घामाच्या धारांमुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. कडक उन्हाळ्यात बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, पचनक्रिया बिघडणे, थकवा, अशक्तपणा इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर सतत अशक्तपणा, थकवा जाणवू लागतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला जास्त थंडावा देण्याऱ्या पदार्थांचे आणि भरपूर पाण्याचे सेवन करावे. यामुळे आरोग्य सुधारते. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता काहीवेळा जीवावर बेतण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)

पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजच्या आहारात नियमित करतात ‘या’ हिरव्या भाजीचे सेवन, वयाच्या ७४ व्या वर्षी आहेत कायम फिट

पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात उन्हाळ्यात मिळणाऱ्या भाज्या आणि फळांच्ये नियमित सेवन करावे. या भाज्या आणि फळे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक ठरतात. फळे खाल्यामुळे शरीर ताजेतवाने राहते. याशिवाय पाण्याची कमतरता भरून निघते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेल्या पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणत्या भाज्या आणि फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या भाज्या, फळांमध्ये भरपूर पाणी आढळून येते.

कलिंगड:

उन्हाळा वाढल्यानंतर बाजारात कलिंगड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. कलिंगडमध्ये ९० टक्के पाणी असते. त्यामुळे कलिंगड खाल्यानंतर शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून निघते. याशिवाय कलिंगडमध्ये फायबर, विटामिन सी, विटामिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडेंट लाइकोपीन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. स्ट्रोक, कर्करोग इत्यादी गंभीर आजारांपासून त्रस्त असलेल्या लोकांनी रोजच्या आहारात नियमित कलिंगड खावे. उन्हाळ्यात कायम फ्रेश राहण्यासाठी कलिंगडचे सेवन करावे.

काकडी:

काकडी खाल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी नियमित जेवताना काकडी खावी. काकडी खाल्यामुळे शरीरात कायम थंडावा टिकून राहतो. तसेच काकडीपासून तुम्ही रायता, कोशिंबीर, काकडी सँडविच, सॅलड इत्यादी अनेक पदार्थ बनवू शकता. यामध्ये विटामिन के, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात.

रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकतील ‘हे’ नाश्त्यातील पदार्थ, शरीर होईल स्वच्छ

टोमॅटो:

दैनंदिन आहारात टोमॅटोचे सेवन केले जाते. टोमॅटो खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. जीवनसत्त्वे-ए, बी -2, सी, फॉलेट, क्रोमियम, फायबर, पोटॅशियम आणि फायटोकेमिकल्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. कर्करोग, ऑटोम्यून्यून डिसऑर्डर आणि हृदयरोग इत्यादी गंभीर आजारांपासून त्रस्त असलेल्या लोकांनी रोजच्या आहारात टोमॅटोचे सेवन करावे. टोमॅटो खाल्यामुळे शरीरात होणारी जळजळ कमी होईल आणि शरीर थंड राहील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume these vegetables and fruits in your diet to remove the fatigue and weakness created in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • summer care tips
  • Summer Food
  • summer heat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.