कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराचा बचाव करण्यासाठी नियमित भरपूर पाणी, पोषक आहार आणि जीवनशैलीत बदल करणे फार आवश्यक आहे. यामुळे उन्हाळ्यात सुद्धा तुम्ही कायमच हायड्रेट राहाल. चला तर जाणून घेऊया उष्माघातापासून बचाव…
वीज कपातीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि घरात वैद्यकीय उपकरणांवर अवलंबून असलेल्या रुग्णांना बसत आहे. तसेच स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या समस्येमुळे अडचणी निर्माण होत…
२०३६-४० मध्ये उच्च उत्सर्जनाच्या परिस्थितीत ४० अंशांवरील दिवसांचे प्रमाण मध्यम उत्सर्जनाच्या तुलनेत सुमारे ३४ टक्क्यांनी अधिक राहील.तज्ज्ञांच्या मते, उष्णतेच्या लाटा वाढल्यास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, बांधकाम कामगार आणि खुल्या वातावरणात…
UN Weather Alert : सध्या जगभरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअवर पोहोचले आहे. भारताच्या अनेक भागांमध्येही दखील तपमानात प्रचंड वाढ झाली आहे. अशा परिस्थिती…
PM Narendra Modi: देशातील वाढत्या तापमानाचा आणि भीषण उष्णतेचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दुपारचे ऊन टाळणे आणि पशू-पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याची विनंती त्यांनी…
वातावरणातील बदलांचा परिणाम लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत प्रत्येकाच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणे फार आवश्यक आहे. कारण शरीराचे तापमान वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.
ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हान, अहिनवेवाडी, पाचघर परिसर हा भाजीपाला उत्पादनासाठी ओळखला जातो. येथे उन्हाळी हंगामात टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, झेंडू, कोथिंबीर व फळभाज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर वेगवेगळ्या थंडगार पेयांचे अतिशय आवडीने सेवन केले जाते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी ताक, लस्सी इत्यादी पेयांसोबतच भारतासह राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये प्रसिद्ध असलेली पेय अतिशय आवडीने…
अनेक शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्याने त्याचा परिणाम वाहनांवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषतः कारच्या इंजिन, बॅटरी, टायर आणि एसी सिस्टिमवर उष्णतेचा अतिरिक्त ताण येतो.
आज आम्ही तुम्हाला थंडगार गुळाचे सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले गुळाचे सरबत चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे.
तोंडात आलेले अल्सर बरे करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यामुळे वेदनांपासून आराम मिळतो आणि अल्सरवरील जंतू नष्ट होण्यास मदत होते. जाणून घ्या अल्सर बरे लवकर बरे करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे.
तापमानात वाढ झाल्यानंतर कायमच डोकेदुखीची समस्या उद्भवू लागते. अशावेळी कोणत्याही गोळ्यांचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करून आराम मिळवावा. यामुळे शरीराला आराम मिळेल.
शरीरात उष्णता वाढल्यानंतर चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आणि डाग येतात. हे डाग कमी करण्यासाठी चेहऱ्यावर नियमित बर्फ फिरवावा. बर्फ फिरवल्यामुळे त्वचेमध्ये थंडावा कायम टिकून राहतो
Little Boy Video : उष्णतेने तापला चिमुकल्याचा पारा, व्हिडिओ बनवतच त्याने शिक्षण व्यवस्थेचे धरले कान, म्हणाला मी पंतप्रधान होईल तेव्हा... घटनेचा मजेशीर व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे.
राज्यासह संपूर्ण देशभरात उष्णता वाढल्यामुळे अंगाची खूप जास्त काहिली होते. त्यामुळे या दिवसांमध्ये सहज पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास शरीराला फायदे होतील.
उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे सध्या वेगाने सुरू आहेत.
राज्यासह संपूर्ण देशभरात भयंकर उष्णता वाढली आहे. वाढत्या उष्णतेचा आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. कडक उन्हात कुठेही बाहेर गेल्यानंतर अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. घामावाटे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार…