उन्हामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर करावा. यामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी होण्यासोबतच त्वचा थंड राहील. चला तर जाणून घेऊया उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर कलिंगड उपलब्ध होतात. थंडगार कलिंगड खाल्ल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. यामध्ये ९२ टक्के पाणी असते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर…
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा आलं आणि आवळ्याच्या रसाचे एकत्र सेवन करावे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत होते.
कडक उन्हात बाहेर गेल्यानंतर प्रत्येकाला थंड पाणी किंवा काहींना काही थंड पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. या दिवसांमध्ये शरीरातील तापमान थंड ठेवण्यासाठी आणि शरीरात दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी लिंबू…
केसांच्या वाढीसाठी कोणतेही केमिकल प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरी तयार केलेला हेअर मास्क लावावा. यामुळे केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळतो. चला तर जाणून घेऊया हेअर मास्क बनवण्याची कृती.
तोंडात आलेले अल्सर बरे करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यामुळे वेदनांपासून आराम मिळतो आणि अल्सरवरील जंतू नष्ट होण्यास मदत होते. जाणून घ्या अल्सर बरे लवकर बरे करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे.
तापमानात वाढ झाल्यानंतर कायमच डोकेदुखीची समस्या उद्भवू लागते. अशावेळी कोणत्याही गोळ्यांचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करून आराम मिळवावा. यामुळे शरीराला आराम मिळेल.
उन्हाळ्यात अतिशय आवडीने खाल्लला जाणारा पदार्थ म्हणजे दही. शरीरात वाढलेली उष्णता, पोटात वाढलेली जळजळ आणि पचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी दही किंवा ताक पिण्याचा सल्ला कायमच दिला जातो. यामध्ये असलेली पोषक…
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा आणि केसांसाठी गुलाब पाण्याचा वापर करावा. गुलाब पाण्यात असलेले गुणकारी घटक त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. तसेच केसांवर गुलाब पाणी लावल्यास टाळूवरील खाज कमी होते.
सध्या उन्हाळा म्हणजे सर्वात जास्त त्रासदायक झाला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ४० च्या वर पारा चढला आहे. याचाच परिणाम पुण्यात किडनी स्टोनच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे, जाणून घ्या
राज्यासह संपूर्ण देशभरात उष्णता वाढल्यामुळे अंगाची खूप जास्त काहिली होते. त्यामुळे या दिवसांमध्ये सहज पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास शरीराला फायदे होतील.
वाढत्या उन्हाळ्यात शरीर थंड राहण्यासाठी कोल्ड्रिंक पिण्याऐवजी झटपट घरी तयार केलेले कोकम मॉकटेल पिऊ शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.
कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरातील ऊर्जा कायम टिकवून ठेवण्यासाठी फळांचा रस प्यावा. बाहेरून थकून घरी आल्यानंतर तुम्ही झटपट कलिंगडचे सरबत बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
तळपायांमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यामुळे लगेच फरक दिसून येतो आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. जाणून घ्या पायांमधील जळजळ कमी करण्यासाठी उपाय.
पायांवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी टोमॅटोच्या रसाचा वापर करावा. यामध्ये असलेले नैसर्गिकल ब्लिचिंग गुणधर्म टॅनिंग कमी करतात आणि पायांवरील त्वचा उजळदार करण्यास मदत करतात.
उन्हामुळे शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा दूर करण्यासाठी नियमित एक मुगाच्या डाळीचा लाडू खावा. या लाडूच्या सेवनामुळे शरीराला भरपूर फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर विकतचे कोल्ड्रिंक आणून पिण्यापेक्षा घरी बनवलेला जलजिरा प्यावा. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळते.
10 लाखांच्या बजेटमध्ये टाटा पंच, ह्युंदाई एक्सटर आणि मारुती बलेनो सारख्या कार उन्हाळ्यासाठी बेस्ट आहेत. त्यांचे कूलिंग फीचर्स आणि मायलेजची माहिती वाचा.
राज्यासह संपूर्ण देशभरात भयंकर उष्णता वाढली आहे. वाढत्या उष्णतेचा आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. कडक उन्हात कुठेही बाहेर गेल्यानंतर अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. घामावाटे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार…
वाढत्या उष्णतेमुळे पोटात इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. पोटात वाढलेल्या इन्फेक्शनमुळे जुलाब, उलट्या आणि शरीरसंबंधित इतर समस्या उद्भवतात. जाणून घ्या सविस्तर.