उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर घरच्या घरी तुम्ही थंडगार शहाळ्याचे आईस्क्रीम बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया शहाळ्याचे आईस्क्रीम बनवण्याची रेसिपी.
शरीराच्या तापमानात वाढ झाल्यानंतर कोणत्याही शनि हिट स्ट्रोक येण्याची शक्यता असते. योग्य वेळी उपचार न केल्यास मृत्यू सुद्धा होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया हिट स्ट्रोक म्हणजे काय आणि त्याची…
उन्हाळा सुरू होताच वाढत्या तापमानामुळे शरीरात डिहायड्रेशन आणि थकवा जाणवू लागतो. त्यामुळे या काळात आहारात योग्य बदल करणे आणि काही पदार्थ टाळणे खूप गरजेचे ठरते.
Gardening Tips : उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा परिणाम झाडांवरही होतो. मात्र योग्य काळजी घेतली तर कडक उन्हातही झाडे हिरवीगार आणि निरोगी ठेवता येतात. काही सोप्या उपायांनी झाडांचे संरक्षण करणे सहज शक्य…
उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे, तहान लागलेली नसली तरीही दिवसातून किमान तीन ते चार लिटर पाणी पिणे, घराबाहेर पडताना डोक्याला टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करणे आवश्यक आहे.
कडाक्याच्या उन्हाळ्यात कायमच विकतचे कोल्ड्रिंक पिण्याऐवजी घरी बनवलेली लिची गुलाब स्मूदी प्यावी. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानात वाढ झाली आहे. कडक उन्हामुळे कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर खूप जास्त थकल्यासारखे वाटते. उन्हात गेल्यानंतर घामावाटे शरीरातील पाणी बाहेर पडून जाते आणि संपूर्ण शरीर डिहायड्रेट होते.…
उन्हाळ्यात अंगावर आलेल्या खाजेपासून नियंत्रण मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावेत आणि सतत थंड पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होईल.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी. कारण या दिवसांमध्ये घामावाटे शरीरातील पाणी कमी होते आणि थकवा, अशक्तपणा तर कधी चक्कर येऊन आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे उन्हाळ्यात…
वाढत्या उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेण्यासाठी ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेले उपाय नक्की करून पाहावे. यामुळे कडक उन्हाळ्यात शरीरात थंडावा कायम टिकून राहील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात ऊर्जा कायम टिकवून ठेवण्यासाठी पौष्टिक लाडूचे सेवन करावे. नियमित एक लाडू खाल्ल्यास शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी होईल.
दहावी आणि बाराचे पेपर झाल्यावर अनेकांना वेध लागतात ते पिकनिकला जाण्याचे. तुम्ही सुद्धा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर उन्हाचा पारा खूप जास्त वाढतो. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर डोकेदुखी किंवा आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवतात. सतत येणाऱ्या घामामुळे संपूर्ण शरीर डिहायड्रेट होऊन जाते, ज्यामुळे…
वाढत्या उन्हाळ्यात शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी लिंबू पाणी किंवा आवळ्याचे सरबत सेवन केले जाते. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. जाणून घ्या लिंबू पाणी आणि आवळा सरबत पिण्याचे फायदे.
कडाक्याचा उन्हाळा सुरु झाला की पहिले आठवतात ते कोल्ड ड्रिंक आणि आईस्क्रिम. सर्वात जास्त याचं सेवन उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा यासाठी होतो. मात्र याचं अतिसेवनाने आरोग्यावर गंभीर परिणाम देखील होतात.…
चेहऱ्यावर जमा होणाऱ्या अतिरिक्त तेलामुळे त्वचेवर पिंपल्स आणि फोड येऊ लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी त्वचेची योग्य काळजी घ्यावी. जाणून घ्या घरच्या घरी तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी.
वारंवार उन्हात गेल्यामुळे तळपायांवरील त्वचा काळी पडण्याची शक्यता असते. याशिवाय पायांना भेगा पाड्याच्या. पायांना पडलेल्या भेगा कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहोत.
उन्हाळा वाढल्यानंतर शरीरात उष्णता वाढू लागते. या वाढत्या उष्णतेमुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. अशावेळी आहारात कांजीचे सेवन करावे. चला तर जाणून घ्या उन्हाळ्यात कोणती पेय प्यावी.
शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पालेभाज्या, फळे किंवा थंड पदार्थांचे नियमित सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक गुणकारी फायदे होतात.