Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

40 दिवस रोज खा पिकलेले केळं, मुळापासून उपटून टाकेल 3 समस्या; डॉक्टरांनी सांगितली खाण्याची योग्य पद्धत

Banana Eating Benefits: केळी हे एक स्वादिष्ट फळ तर आहेच, पण त्याला सुपरफूडचा दर्जाही देण्यात आला आहे. आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्र हे दोन्ही सर्वांगीण आरोग्यासाठी आवश्यक मानतात, कसा होतो फायदा?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 20, 2024 | 03:39 PM
रोज केळं खाण्याचे फायदे

रोज केळं खाण्याचे फायदे

Follow Us
Close
Follow Us:

केळी हे अत्यंत स्वादिष्ट असून त्याला सुपरफूडचा दर्जा देण्यात आला आहे. हे फळ आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्र हे दोन्ही केळी हे फळ सर्वांगीण आरोग्यासाठी आवश्यक मानतात. केळ्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, जे केवळ रक्तदाब नियंत्रित करत नाही तर हृदयाचे आरोग्य देखील मजबूत करते. 

पण तुम्हाला माहीत आहे का की रोज केळी खाल्ल्याने अनेक गंभीर समस्याही दूर होतात. आयुर्वेदात असेही म्हटले आहे की, पिकलेले केळ 40-45 दिवस नियमित खाल्ल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. आयुर्वेदिक डॉक्टर रॉबिन शर्मा यांनी केळीच्या अशाच काही फायद्यांविषयी सांगितले आहे, जे 3 प्रमुख आरोग्य समस्या दूर करू शकतात. तुम्ही रोज जर 40 दिवस केळं खाल्लं तर त्याचा आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो याबाबत ही अधिक माहिती आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

वजन वाढण्यासाठी 

वजन वाढविण्यासाठी केळं खाणं उत्तम

जर तुम्ही वजन कमी असल्याच्या समस्येने त्रस्त असाल तर एक ते दोन पिकलेली केळी थोडंसं देशी तूप आणि स्ट्रिंग शुगर कँडीमध्ये मिसळून नाश्त्यात खा. 40-45 दिवस नियमित सेवन केल्याने वजन वाढते. वजन कमी असणे देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे अशक्तपणा, दम लागणे आणि चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवतात. वजन वाढविण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पाहा. 

फक्त पिकलेली नाही तर कच्ची केळी खाण्याचे सुद्धा आहे अजब फायदे, एकदा पहाच

तोंड येणे वा जुलाब होणे 

तोंड येत असल्यास खावे केळं

वारंवार तोंडात फोड येणे किंवा वारंवार जुलाब होणे यासारख्या समस्यांसाठी डॉक्टरांनी केळी दह्यात मिसळून खाण्याचा सल्ला दिला आहे. हा उपाय खूप प्रभावी आहे आणि पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल. दही हे थंड असते आणि केळंही शरीरासाठी थंडावा देते. यामुळे शरीरातील उष्णता लवकर कमी होण्यास मदत मिळते आणि तोंड येण्याची समस्या पटकन कमी होते. जुलाब होत असल्यास केळ्याचे सेवन उत्तम ठरते

व्हाईट डिस्चार्जसाठी 

व्हाईट डिस्चार्जची समस्या असल्यास

ज्या महिलांना अशक्तपणामुळे ल्युकोरिया (पांढरा स्त्राव) ची समस्या आहे त्यांच्यासाठीही केळी फायदेशीर आहे. पिकलेल्या केळ्यावर स्ट्रिंग शुगर कँडी पावडर शिंपडून ते रोज खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो आणि ल्युकोरियाच्या समस्येपासून आराम मिळतो. तुम्हालाही अंगावरून जास्त पांढरा स्राव जाण्याची समस्या असल्यास केळ्याचा असा वापर करून पाहा

केळी आणली की लगेच काळी पडतात? मग ही ट्रिक वापरून पहा, आठवडाभर राहतील फ्रेश

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: How to eat banana daily for 40 days will cure 3 health problems ayurvedic doctor told the right ways

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 03:39 PM

Topics:  

  • banana benefits
  • Health News

संबंधित बातम्या

Madhya Pradesh: पाणी की विष? पाण्यामुळे ‘या’ शहरात ८ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक आजारी
1

Madhya Pradesh: पाणी की विष? पाण्यामुळे ‘या’ शहरात ८ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक आजारी

रुग्ण मुंबईत सर्जन शांघायमध्ये, अंबानी हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी
2

रुग्ण मुंबईत सर्जन शांघायमध्ये, अंबानी हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.