किडनीरोगतज्ज्ञ डॉ.संदीप मोरखंडीकर व डॉ.निरंजन आंबेकर यांच्या सल्ल्यानुसार सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण करून ससून रुग्णालयात प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
देशातील 80 टक्के नागरिकांना विषारी धातूयुक्त पाणी प्यावे लागत असल्याची माहिती केंद्र सरकारच्या एका अहवालातून पुढे आली आहे. दूषित पाणी पिण्यामुळे होणाऱ्या उलट्या आणि अतिसारामुळे आठ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा…
मुंबईमध्ये सर्वात पहिली आंतरराष्ट्रीय रिमोट रोबोटिक सर्जरी यशस्वीरित्या पार पडली आहे. कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये हे ऐतिहासिक यश संपादन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती घेऊया
पुण्यात एक भयानक घटना घडली असून २ वर्षाच्या बाळाने नजरचुकीने ॲसिटिक ॲसिड गिळले आणि यामुळे बाळाच्या शरीरातील घटकांवर गंभीररित्या परिणाम झाला. मात्र पुण्यातील तज्ज्ञांनी यावर त्वरीत उपाय केला आहे
थंड व कोरड्या हवामानामुळे त्वचेची नैसर्गिक आर्द्रता कमी होते. त्यातच गरम पाण्याने अंघोळी, साबणांचा अतिरेक आणि मॉइश्चरायझरकडे होणारे दुर्लक्ष परिस्थिती अधिक गंभीर करते.
महाराष्ट्रात योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत संयुक्तरीत्या राबविली जाते. यामध्ये पिवळे, केशरी रेशनकार्डधारक आणि इतर पात्र घटक यांचा समावेश आहे. या माध्यमातून लाखो कुटुंबांना आरोग्य सुरक्षेची हमी मिळते.
कर्करोगाच्या रुग्णांमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत येथे कर्करोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आयसीएमआरच्या मते, रुग्णांमध्ये वाढ होण्यामागे अनेक कारणे आहेत.
कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेले समाजसेवा अधिकारी हे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
जिल्हयामध्ये २००२ पासून वैद्यकीय महाविद्यालयामध्येआयसीटीसी केंद्र कार्यान्वित आहेत तसेच त्यांनतर २००६ पासून सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय येथे आयसीटीसी केंद्र स्थापित करण्यात आले
आंध्र प्रदेशातील जीएसएल हॉस्पिटल्स आणि निओ इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये मोफत दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सर्व वयोगटांतील नागरिकांसाठी हे शिबिर उपयुक्त असेल.
वायु प्रदूषणामुळे होणाऱ्या वाढत्या श्वसन आजारांवर विमा कंपन्यांनी डॉक्टरांचा सल्ला, चाचण्या, उपचार आणि औषधांचा खर्च भागवणाऱ्या विशेष आरोग्य योजना सुरू केल्या आहेत. जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..
केंद्र सरकारने गरीब कुटुंबांसाठी आरोग्य संबधित मोठा निर्णय घेतला आहे. आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता लाखो कुटुंबांना आता 5 लाख नाहीतर 10 लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार…
धर्मेंद्र यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि त्यांची मुलगी ईशा त्यांना भेटायला पोहचली आहे. त्यांच्यावर आता घरीच उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रोजेक्ट सुविता २०२५ मध्ये पालकांवर आणि २०२३ मध्ये आशा कर्मचाऱ्यांवर घेतलेल्या सर्वेक्षणांमध्ये पुढील निष्कर्ष समोर आले आहेत. १,१९२ पालकांपैकी ७० टक्के पालकांना सुविताकडून एसएमएस आल्याचे आठवते.
रस्ता अपघातात भरधाव वेगाने जाणाऱ्या एका चार चाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या अल्पवयीन मुलाला ग्रेड 3 डिफ्यूज अॅक्सोनल इंज्युरीजमुळे कायमस्वरूपी व्हेजिटेटिव्ह पक्षाघात होण्याचा धोका निर्माण झाला होता.