Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात वीज येताच नागिरकांची व्यथा! तो ‘बल्ब’ नाही ‘भुताचा डोळा’ आहे; इंग्रज त्या पोलातून आत्मा…

भारतामध्ये पहिल्यांदा वीज २४ जुलै १८७९ रोजी कोलकात्यात आली आणि १८८२ मध्ये पहिलं वीजघर उभारण्यात आलं. त्या काळात बल्ब व विजेच्या खांबांबाबत लोकांमध्ये अंधश्रद्धा, भीती आणि प्रचंड कुतूहल होतं.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 24, 2025 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतामध्ये पहिल्यांदा वीज २४ जुलै १८७९ रोजी कोलकात्यात आली होती. त्यानंतर १८८२ मध्ये भारतातील पहिलं वीजघरही कोलकात्यात उभारण्यात आलं. हा तोच काळ होता जेव्हा भारताने आधुनिक ऊर्जा साधनांकडे पहिला पाऊल टाकला. भारतात पहिल्यांदा वीज आली तेव्हा ती लोकांसाठी एखाद्या करामतीपेक्षा कमी नव्हती. त्या काळात कोलकाता (कलकत्ता) हे ब्रिटिश भारताची राजधानी आणि औद्योगिक-व्यापारिक केंद्र होतं. सगळ्यात आधी इथेच बल्ब लावले गेले. पण ते पाहून लोक थक्क झाले. विविध अफवा पसरल्या काही जण म्हणत की हे “भुतांच्या डोळ्यांसारखं” आहे तर काहींना ते “जिन्नाचं चिराग” वाटत होतं. लोक दूरदूरहून हे पेटलेले बल्ब पाहायला यायचे, मात्र काहीजण इतके घाबरायचे की जवळ जाण्याचं धाडस करत नसत.

“वॉक इन माय शूज” एम.एस. रुग्णांच्या अदृश्य संघर्षांवर प्रकाश

वीज येण्यापूर्वी कोलकात्याच्या रस्त्यांवर कोळशावर चालणारे गॅस लॅम्प लावलेले होते. १८५७ पर्यंत मोठ्या रस्त्यांवर असे लॅम्प होते. पण १८८० नंतर हळूहळू गॅस लॅम्प हटू लागले आणि विजेचा वापर वाढू लागला. त्यानंतर मुंबईत (त्यावेळची बंबई) १९०५ मध्ये वीज आली. तिथेही लोकांना वाटायचं की इंग्रजांनी काचेमध्ये आग कैद करून ठेवली आहे. विजेचे खांब पाहूनसुद्धा वेगवेगळ्या समजुती पसरल्या काही म्हणायचे लोखंडी खांब जमिनीची सुपीकता शोषून घेतील, तर काहींचं मत होतं की इंग्रज या खांबांच्या सहाय्याने आत्मा पकडून नेत आहेत.

१९२० च्या दशकात जेव्हा बिहारमध्ये वीज पोहोचली तेव्हा लोक तारांकडे पाहून म्हणायचे की यामध्ये “अदृश्य साप” पळतोय. असंच काहीसं छताच्या पंख्याबाबतही झालं. पहिल्यांदा फिरता पंखा पाहून लोक घाबरले आणि त्यांना वाटलं की तो खाली पडून कोणाला इजा करेल.

Cholesterol Home Remedies: नसांना चिकटलेले घाणरडे कोलेस्ट्रॉल झटक्यात बाहेर फेकेल आयुर्वेदिक पान, Vessels होतील मोकळ्या

अशा रीतीने १९व्या शतकाच्या अखेरीस आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीस वीज आणि आधुनिक उपकरणांनी भारतीय समाजात उत्सुकता, आश्चर्य आणि अंधश्रद्धा यांनी भरलेले नवीन अनुभव निर्माण केले.

Web Title: What was the reaction of indians while seeing electricity for the first time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 04:15 AM

Topics:  

  • electricity

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर अन्य राज्यांपेक्षा होणार स्वस्त, देवेंद्र फडणवीसांची माहिती
1

महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर अन्य राज्यांपेक्षा होणार स्वस्त, देवेंद्र फडणवीसांची माहिती

Electricity Supply : वीज पुरवठा सुरळीत न ‌झाल्यास तीव्र आंदोलन करणार, संजय जांभळे यांचा इशारा
2

Electricity Supply : वीज पुरवठा सुरळीत न ‌झाल्यास तीव्र आंदोलन करणार, संजय जांभळे यांचा इशारा

महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीज बिल होणार कमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
3

महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीज बिल होणार कमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

महाराष्ट्राच्या विद्युत विभागात नोकरीची संधी! कोण करू शकतो अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
4

महाराष्ट्राच्या विद्युत विभागात नोकरीची संधी! कोण करू शकतो अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.