भारतात, केंद्रीय विद्युत नियामक आयोगाने (CERC) 'ग्रिड शिस्त' राखण्यासाठी आणि विद्युत ग्रिडची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कडक नवीन नियम लागू केले आहेत. यामुळे आपल्या वीज वापरावर काय परिणाम होणार?
महाराष्ट्रातील वीज कर्मचाऱ्यांनी बोनस आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी सरकारला इशारा दिला असून, मागण्या मान्य न झाल्यास १४ मेपासून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.
अक्षय ऊर्जेच्या प्रकल्पांना प्राधान्य देत राज्य ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामुळे औद्योगिक विकासाला गती मिळणार असून पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जा निर्मितीला चालना मिळणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विभागात ३४ हजार ८५१ ग्राहकांकडे ०६ कोटी १२ लाख, कुडाळ विभागात ३८ हजार १०८ ग्राहकांकडे ०७ कोटी ०४ लाख रुपयांची थकबाकी आहे.
वीजपुरवठा खंडित्त केल्यानंतर त्या ग्राहकाची नोंद ऑनलाइन केल्यानंतर, सुरक्षा ठेवीसह संपूर्ण थकबाकी आणि पुनजॉडणी शुल्क भरल्याशिवाय त्या थकबाकीदार ग्राहकाचा वीजपुरवठा पूर्ववत करता येत नाही.
महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत अग्रणी राज्य बनणार असून अणुऊर्जेपासून वीज निर्मितीत सहभागी महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. २०४७ पर्यंत स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी रोडमॅप तयार करणार आहेत.
महत्त्वाच्या प्रकल्पाला आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या असून, पुढील सात महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित होऊन प्रत्यक्षात वीज निर्मिती सुरू होईल, अशी माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे.
अमरावतीत वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात महावितरण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आक्रमक झाले असून मुख्य अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
Ice battery cooling : वाढत्या वीज किमती आणि जागतिक तापमानवाढीदरम्यान, एक नवीन आशा निर्माण झाली आहे. बर्फाच्या बॅटरी. ही तंत्रज्ञान रात्री बर्फ तयार करते आणि दिवसा इमारती थंड करते.
पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुष्पराज हॉटेल मार्ग परिसरातील व्यापारी वर्ग गुरुवार सायंकाळपासून तब्बल २२ तास अंधारात होता.अचानक झालेल्या बिघाडामुळे गुरुवारी संध्याकाळी वीज पुरवठा खंडित झाला.
भारतामध्ये पहिल्यांदा वीज २४ जुलै १८७९ रोजी कोलकात्यात आली आणि १८८२ मध्ये पहिलं वीजघर उभारण्यात आलं. त्या काळात बल्ब व विजेच्या खांबांबाबत लोकांमध्ये अंधश्रद्धा, भीती आणि प्रचंड कुतूहल होतं.
"महावितरण कंपनीने येत्या ५ वर्षांसाठी वीजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे. याचदरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.
गेली आठ-दहा दिवस विज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार महावितरण कंपनीचे अधिकारी असून येत्या आठ दिवसात वीज पुरवठा पूर्ववत न झाल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल.
महाराष्ट्रातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या पाच वर्षांत वीज दर २६% ने कमी होतील. पहिल्याच वर्षी १०% कपात होईल. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने हा निर्णय दिला आहे.
उन्नती नेहमीप्रमाणे घरात खेळत होती. घरातील कूलर सुरू असताना अनावधानाने ती त्याच्या संपर्कात आली. कूलरमध्ये विजेची गळती झाल्याने तिला जबरदस्त करंट बसला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उन्नती काही क्षणातच कोसळली.
खालापूर तालुक्यात गोळेवाडी गावाच्या आदिवासी वाडीत दहा ते पंधरा लोकांनी लाईट साठी मिटर बसवावा म्हणून रोख 5210 रुपये भरले पण त्यांचे मिटर काही अद्याप बसवण्यात न आल्याने त्यांना अंधारात रहावे…