माथेरान शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येविरोधात मनसेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले. मनसे शहराध्यक्ष संतोष कदम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला. वारंवार वीज खंडित होत असल्याने…
पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.
राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला वेग आला असून आतापर्यंत १ कोटी १४ लाख ४४ हजार ७६३ स्मार्ट मीटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील ४७.३१ टक्के वीज ग्राहक स्मार्ट मीटरिंग…
मरीन लाइन्स पुलाजवळील BEST स्टेशन परिसरात ३३,००० वोल्ट वायरिंगमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले असून, ही लाईन रेल्वे रुळाखाली असल्याने दुरुस्ती प्रक्रियेस काही वेळ लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
भारतात, केंद्रीय विद्युत नियामक आयोगाने (CERC) 'ग्रिड शिस्त' राखण्यासाठी आणि विद्युत ग्रिडची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कडक नवीन नियम लागू केले आहेत. यामुळे आपल्या वीज वापरावर काय परिणाम होणार?
महाराष्ट्रातील वीज कर्मचाऱ्यांनी बोनस आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी सरकारला इशारा दिला असून, मागण्या मान्य न झाल्यास १४ मेपासून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.
अक्षय ऊर्जेच्या प्रकल्पांना प्राधान्य देत राज्य ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामुळे औद्योगिक विकासाला गती मिळणार असून पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जा निर्मितीला चालना मिळणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विभागात ३४ हजार ८५१ ग्राहकांकडे ०६ कोटी १२ लाख, कुडाळ विभागात ३८ हजार १०८ ग्राहकांकडे ०७ कोटी ०४ लाख रुपयांची थकबाकी आहे.
वीजपुरवठा खंडित्त केल्यानंतर त्या ग्राहकाची नोंद ऑनलाइन केल्यानंतर, सुरक्षा ठेवीसह संपूर्ण थकबाकी आणि पुनजॉडणी शुल्क भरल्याशिवाय त्या थकबाकीदार ग्राहकाचा वीजपुरवठा पूर्ववत करता येत नाही.
महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत अग्रणी राज्य बनणार असून अणुऊर्जेपासून वीज निर्मितीत सहभागी महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. २०४७ पर्यंत स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी रोडमॅप तयार करणार आहेत.
महत्त्वाच्या प्रकल्पाला आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या असून, पुढील सात महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित होऊन प्रत्यक्षात वीज निर्मिती सुरू होईल, अशी माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे.
अमरावतीत वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात महावितरण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आक्रमक झाले असून मुख्य अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
Ice battery cooling : वाढत्या वीज किमती आणि जागतिक तापमानवाढीदरम्यान, एक नवीन आशा निर्माण झाली आहे. बर्फाच्या बॅटरी. ही तंत्रज्ञान रात्री बर्फ तयार करते आणि दिवसा इमारती थंड करते.
पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुष्पराज हॉटेल मार्ग परिसरातील व्यापारी वर्ग गुरुवार सायंकाळपासून तब्बल २२ तास अंधारात होता.अचानक झालेल्या बिघाडामुळे गुरुवारी संध्याकाळी वीज पुरवठा खंडित झाला.
भारतामध्ये पहिल्यांदा वीज २४ जुलै १८७९ रोजी कोलकात्यात आली आणि १८८२ मध्ये पहिलं वीजघर उभारण्यात आलं. त्या काळात बल्ब व विजेच्या खांबांबाबत लोकांमध्ये अंधश्रद्धा, भीती आणि प्रचंड कुतूहल होतं.
"महावितरण कंपनीने येत्या ५ वर्षांसाठी वीजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे. याचदरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.
गेली आठ-दहा दिवस विज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार महावितरण कंपनीचे अधिकारी असून येत्या आठ दिवसात वीज पुरवठा पूर्ववत न झाल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल.