Ice battery cooling : वाढत्या वीज किमती आणि जागतिक तापमानवाढीदरम्यान, एक नवीन आशा निर्माण झाली आहे. बर्फाच्या बॅटरी. ही तंत्रज्ञान रात्री बर्फ तयार करते आणि दिवसा इमारती थंड करते.
पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुष्पराज हॉटेल मार्ग परिसरातील व्यापारी वर्ग गुरुवार सायंकाळपासून तब्बल २२ तास अंधारात होता.अचानक झालेल्या बिघाडामुळे गुरुवारी संध्याकाळी वीज पुरवठा खंडित झाला.
भारतामध्ये पहिल्यांदा वीज २४ जुलै १८७९ रोजी कोलकात्यात आली आणि १८८२ मध्ये पहिलं वीजघर उभारण्यात आलं. त्या काळात बल्ब व विजेच्या खांबांबाबत लोकांमध्ये अंधश्रद्धा, भीती आणि प्रचंड कुतूहल होतं.
"महावितरण कंपनीने येत्या ५ वर्षांसाठी वीजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे. याचदरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.
गेली आठ-दहा दिवस विज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार महावितरण कंपनीचे अधिकारी असून येत्या आठ दिवसात वीज पुरवठा पूर्ववत न झाल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल.
महाराष्ट्रातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या पाच वर्षांत वीज दर २६% ने कमी होतील. पहिल्याच वर्षी १०% कपात होईल. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने हा निर्णय दिला आहे.
उन्नती नेहमीप्रमाणे घरात खेळत होती. घरातील कूलर सुरू असताना अनावधानाने ती त्याच्या संपर्कात आली. कूलरमध्ये विजेची गळती झाल्याने तिला जबरदस्त करंट बसला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उन्नती काही क्षणातच कोसळली.
खालापूर तालुक्यात गोळेवाडी गावाच्या आदिवासी वाडीत दहा ते पंधरा लोकांनी लाईट साठी मिटर बसवावा म्हणून रोख 5210 रुपये भरले पण त्यांचे मिटर काही अद्याप बसवण्यात न आल्याने त्यांना अंधारात रहावे…
मंगळवेढामध्ये वादळी वार्याने रात्री 8 वाजता वीज पुरवठा खंडीत झाल्याने शहरवासीयांचे उकाड्यामुळे प्रचंड हाल झाले. यावेळी अधिकारी उपस्थित नसल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
AC घ्याची आहे परंतु कोणती घ्यायची, कॅपेसिटी काय, विंडो के स्लिपट एसीची कॅपेसिटी आणि विंडो की स्लिपट एसी अशे अनेक प्रश्न समोर येत आहे. या प्रश्नांची उत्तर जाणून घायची आहेत.…
आंतरराष्ट्रीय उर्जा संस्थेच्या (IAE) ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, 2025 पर्यंत आशियाई देशांचा जागतिक वीज वापराच्या प्रमाणात निम्मा वाटा आहे. यामध्ये चीनचा जागतिक वीज वापराच्या तीन तृतीयांश वाटा आहे.
राज्य शासनाने नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये पुढील दीड ते दोन वर्षांत पारंपरिक वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांना अखंडित वीज मिळेल, तसेच शेती, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राला चालना मिळेल.
केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’ला पूरक अशी स्वतंत्र योजना महाराष्ट्र सरकार आणणार आहे. तसेच, राज्यातील वीज दर कमी करण्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.
राज्यातील वीज ग्राहकांसाठीच्या प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.