India Electricity Export : भारत केवळ स्वतःची ऊर्जेची गरज भागवत नाही, तर आपल्या शेजारील देशांना वीज पुरवून मोठी परदेशी चलनाची कमाई देखील करत आहे. शेजारील देशांना भारत मोठ्या प्रमाणावर विजेची…
निर्मल भवन येथील एमएसआरडीसीच्या कार्यालयात सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या समस्यांबाबत ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.
तासगाव नगरपालिकेच्या शाळांमधील थकीत वीज बिलाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने 'भीक मागो' आंदोलन केले. मुख्याध्यापकांनी स्वतःच्या पगारातून २.२५ लाख रुपये भरल्याचा आरोप सुशीला जाधव यांनी केला आहे.
Thane News : ठाण्यातील सावरकरनगर परिसरात हा प्रकार समोर आला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दुपारच्या वेळेत अनेकजण घरात विश्रांती घेत होते. त्याच वेळी काही कर्मचारी परिसरात आले आणि घराबाहेरून कडी लावून मीटर…
पचखेडी परिसरातील अनेक शेतकरी मोटार पंपाच्या मदतीने शेताला पाणी देतात. मात्र, दिवसा वीज उपलब्ध असली तरी ती वारंवार खंडित होत असल्याने सिंचनाचे नियोजन विस्कळीत झाले आहे.
राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी या तारा पूर्णपणे उघड्या आणि जीर्ण झालेल्या आहेत. पावसाळ्यात थोडासा निष्काळजीपणाही…
माथेरान शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येविरोधात मनसेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले. मनसे शहराध्यक्ष संतोष कदम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला. वारंवार वीज खंडित होत असल्याने…
पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.
राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला वेग आला असून आतापर्यंत १ कोटी १४ लाख ४४ हजार ७६३ स्मार्ट मीटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील ४७.३१ टक्के वीज ग्राहक स्मार्ट मीटरिंग…
मरीन लाइन्स पुलाजवळील BEST स्टेशन परिसरात ३३,००० वोल्ट वायरिंगमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले असून, ही लाईन रेल्वे रुळाखाली असल्याने दुरुस्ती प्रक्रियेस काही वेळ लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
भारतात, केंद्रीय विद्युत नियामक आयोगाने (CERC) 'ग्रिड शिस्त' राखण्यासाठी आणि विद्युत ग्रिडची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कडक नवीन नियम लागू केले आहेत. यामुळे आपल्या वीज वापरावर काय परिणाम होणार?
महाराष्ट्रातील वीज कर्मचाऱ्यांनी बोनस आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी सरकारला इशारा दिला असून, मागण्या मान्य न झाल्यास १४ मेपासून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.
अक्षय ऊर्जेच्या प्रकल्पांना प्राधान्य देत राज्य ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामुळे औद्योगिक विकासाला गती मिळणार असून पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जा निर्मितीला चालना मिळणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विभागात ३४ हजार ८५१ ग्राहकांकडे ०६ कोटी १२ लाख, कुडाळ विभागात ३८ हजार १०८ ग्राहकांकडे ०७ कोटी ०४ लाख रुपयांची थकबाकी आहे.
वीजपुरवठा खंडित्त केल्यानंतर त्या ग्राहकाची नोंद ऑनलाइन केल्यानंतर, सुरक्षा ठेवीसह संपूर्ण थकबाकी आणि पुनजॉडणी शुल्क भरल्याशिवाय त्या थकबाकीदार ग्राहकाचा वीजपुरवठा पूर्ववत करता येत नाही.
महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत अग्रणी राज्य बनणार असून अणुऊर्जेपासून वीज निर्मितीत सहभागी महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. २०४७ पर्यंत स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी रोडमॅप तयार करणार आहेत.
महत्त्वाच्या प्रकल्पाला आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या असून, पुढील सात महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित होऊन प्रत्यक्षात वीज निर्मिती सुरू होईल, अशी माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे.
अमरावतीत वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात महावितरण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आक्रमक झाले असून मुख्य अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.