Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नुकसानग्रस्तांसाठी उपमुख्यमंत्र्यांकडून महत्त्वपूर्ण घोषणा; पावसाचे पाणी घरात शिरल्यास…

बारामती मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. अजित पवार यांनी गुरुवारी पुन्हा दुसऱ्यांदा बारामतीतील नुकसानग्रस्त भागांना भेट दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 30, 2025 | 07:17 AM
माळेगावच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली,अजित पवारांचा गौप्यस्फोट

माळेगावच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली,अजित पवारांचा गौप्यस्फोट

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटनाही घडल्या आहेत. त्यावरूनच सरकारी पातळीवर महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहे. ज्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरलंय, त्यांना 10 हजार रुपये देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

गुरुवारी पावसामुळे झालेल्या बारामती मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. अजित पवार यांनी गुरुवारी पुन्हा दुसऱ्यांदा बारामतीतील नुकसानग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी, तालुक्यातील सिद्धेश्वर निंबुडी येथे पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. त्यामध्ये रस्ता, ब्रीज, कोसळलेली घरं आणि वीज खांब, वाहून गेलेले रस्ते आदींचा समावेश

मंत्री मात्र म्हणतात, धोरण ठरले नाही

यावर्षी कधी नव्हे ते मे मध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीचा विषय धोरणात्मक आहे. धोरण ठरवून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. महत्त्वाचे म्हणजे पिक विमा योजनेमध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने यावर्षीपासून शेतकऱ्यांना दोन टक्के प्रीमियम भरावा लागणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी परभणीत दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता आयएमडी आणि कृषी विभागाच्या सल्ल्याची वाट पाहावी, अशी माहिती कोकाटे यांनी परभणी दिली आहे.

अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देणार

यादरम्यान शेतकरी बांधवांशी, गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांची मनस्थिती जाणून घेतली, त्यांच्या समस्या समजून घेतल्या. यावेळी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असं आश्वासन अजित पवारांनी नागरिकांना दिले आहे. गावातील नुकसानीचे पंचनामे उरकले का, धान्य द्यायला सुरुवात केली आहे. आता, ज्यांच्या ज्यांच्या घरात पावसाने पाणी गेलंय, त्यांना 10-10 हजार रुपये देतोय. लवकरच त्यांना पैसे सोडायला लावतो, असे म्हणत अजित पवारांनी पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: 10 thousand for those whose houses were flooded with rainwater

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 07:14 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Heavy Rain
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राज्यात मोठी घडामोड! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ
1

Maharashtra Politics: राज्यात मोठी घडामोड! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

सत्तेचा ताबा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चार जण ‘सक्रिय’; विलास लवंडेंचा निशाणा
2

सत्तेचा ताबा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चार जण ‘सक्रिय’; विलास लवंडेंचा निशाणा

THANE : रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये – आनंद परांजपे
3

THANE : रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये – आनंद परांजपे

राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा कायम; काँग्रेसनंतर आता ठाकरे गटाने केला दावा
4

राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा कायम; काँग्रेसनंतर आता ठाकरे गटाने केला दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.