पुणे आणि परिसरात रविवारी (ता. २८) किमान आणि कमाल तापमान स्थिर राहणार असून कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे.
एन्व्हायर्नमेंटल रिसर्च क्लायमेट या आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, १९७० ते २०२२ या ५२ वर्षांच्या कालावधीत पश्चिम भारतात अतिवृष्टीच्या दिवसांमध्ये दर दशकाला सरासरी दोन दिवसांची वाढ झाली आहे.
अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे पर्यटकांच्या हालचालींवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामानातील या अनपेक्षित बदलामुळे पुढील काही दिवसांतही पावसाची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
अचानक अवकाळी पावसाने राज्यात हजेरी लावल्याने नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात आंबा, काजू बागायतदारांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील हवामानात अचानक बदल झाला आहे. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील पर्वतीय आणि मैदानी प्रदेशात पाऊस, हिमवृष्टी आणि तीव्र थंडीची नोंद झाली आहे.
Pune Weather News: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरात पावसाने हजेरी लावल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या पावसामुळे गुढीपाडव्याच्या कार्यक्रमांवर थोडासा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.
गेले काही दिवस राज्यात उन्हाळा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे करवीर तालुक्यात नागरिकांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे.
गेल्या वर्षी मान्सून देशात वेळेआधीच दाखल झाला होता. अतिवृष्टी झाली होती. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान जागतिक हवामान संघटनेने मान्सूनबाबतचा पहिला अंदाज जाहीर केला आहे.
पर्वतीय भागात बर्फवृष्टी सुरू झाल्याने थंडीची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस गार हवा वाहताना दिसून येत आहे.
पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान आणि निकोबार बेटे यांचा समावेश आहे.
Afghanistan Winter Crisis : अफगाणिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि तीव्र बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे कडाक्याची थंडी पडली असून यामध्ये ५० हून अधिकांचा बळी गेला आहे. परिस्थिती अत्यंत बिकट…
आयएमडीच्या ताज्या अंदाजानुसार, २२ ते २५ जानेवारी दरम्यान नऊ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे तापमानात आणखी एक…
Saudi Arabia News : सौदी अरेबियातील जेद्दाह, मक्का आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले. शाळा बंद ठेवण्यात आल्या, वाहतूक ठप्प झाली आणि सुरक्षेच्या कारणास्तव प्रमुख कार्यक्रम रद्द करण्यात…
अतिवृष्टीने बाधित मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर नाही. केंद्रीय पाहणी पथक येऊन एक महिना झाला तरी केंद्राकडे अहवाल सादर झाला नाही. मदतीसाठी शेतकरी प्रतीक्षेत."
IMD Alert: भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, येत्या काही दिवसांत दक्षिणेकडील आणि किनारी राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुढील 24 तासांत अनेक राज्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.