प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भूमिकेबाबत विचारले असता शिंदे यांनी टिप्पणी टाळली. त्यांची भूमिका त्यांनीच मांडावी. आम्ही पक्ष संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत,
प्रफुल पटेल ज्याअर्थी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होऊ नये, असे म्हणत आहेत, त्याअर्थी ही अमित शाह यांची इच्छा आहे. या सगळ्यात भाजपचा अदृश्य हात आहे. सगळं काही अमित शाह यांच्या…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनांचा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
अजित पवार यांच्या अपघाती निधनाची योग्य सखोल चौकशी होणार आहे. त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याबाबत फक्त अजित पवारांना माहिती होते असे हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या मृत्यूवर संशय व्यक्त करुन घातपाताची शक्यता वर्तवली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेकदा त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
एपस्टिन फाईल्समध्ये जगातील आणि आपल्या देशातील वरिष्ठ नेत्यांची नावे आल्याची चर्चा आहे. अनेक लोकशाही देशांमध्ये केवळ नाव आलं तरी संबंधितांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिले आहेत.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या या पथकाने विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा तसेच आपत्कालीन यंत्रणेची माहिती घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प पुर्ण करणे, कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्डकडून पंधरा हजार कोटी रुपयाचे कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
9 वाजता अपघाताची बातमी समोर आली, त्यावेळी आम्हाला दादा हॉस्पीटलमध्ये आहेत. जखमी आहेत, पण जिवंत आहेत, अशी आम्हाला आशा होती. पण ९.४५ ला दादांच्या निधनाची बातमी समोर आली.
२८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवार एका खासगी विमानातून बारामतीकडे निघाले होते. पण बारामती विमानतळावर पोहचताच त्यांचे विमान कोसळले, यात अपघातात अजित पवारांसह चार जणांना दुर्देवी अंत झाला.
आमदार सुनील शेळके हे भावूक देखील झाले आणि त्यांनी आपली भावना व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दणदणीत विजयामागे मावळच्या जनतेचा विश्वास आणि नेतृत्वावरची निष्ठा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन वाढदिवस साजरा न करण्याचा विचार जाहीर केला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता होती. मात्र देवैंद्र फडणवीस यांनी राजकीय कौशल्य दाखवून शरद पवारांना मात दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्यभरात अजित पवार यांचे अस्थि कलश सर्वसामान्य जनतेच्या दर्शनासाठी फिरवले जात आहेत. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे उपस्थित होते.
पुण्यातील उच्चभ्रू अशा कोरेगाव पार्क भागातील गाजलेल्या जमीन व्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या खारगे समितीला राज्य सरकारने आठवडाभराची मुदतवाढ दिली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनेत्रा वाहिनी यांना शपथ घ्यायला लावली असे गलिच्छ राजकारण सुनील तटकरे यांनी केला असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री…