महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या समन्वयाने बारामती विमानतळाचा विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्वेक्षण करावे, असे निर्देश अजित पवारांनी दिले आहेत.
बारामती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामतीकरांना भावनिक साद घातली. तसेच शरद पवार यांच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.
सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी अजित पवार यांनी केली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या
रामानंदनगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या या प्रकरणी तब्बल तीन वर्षांनंतर मध्यरात्री अटक करण्यात आली. देशमुख यांना दुपारनंतर न्यायालयात हजर केले जाणार असून, पुढील कारवाईबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.24) नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. त्यांनी सोलापूर दौरा करत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्रामध्ये अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हाता तोंडाला आलेले पीक वाहून गेले आहे. संपूर्ण जमीन पाण्याखाली वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यामध्ये ओला दुष्काळ…
रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवी, हिवरे या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
धनंजय मुंडे हे काही काळ राजकीयदृष्ट्या शांत होते, पण आता ते पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार याबाबत काय निर्णय घेणार…
पुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारशी समन्वय ठेऊन प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
Sunil Tatkare On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये कामाची संधी मागितली आहे. यावर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये भविष्यातील मेट्रो विस्तारीकरणाच्या आराखड्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फुगेवाडी येथील पुणे महामेट्रो कार्यालयात पदाधिकारी आणि संचालकांसोबत बैठक घेतली.
Sharad Pawar on Gopichand padalkar : गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राजकारण तापले आहे. यावरुन शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना फोन लावला आहे.
Ajit Pawar: बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
वर्षभरापूर्वी पुण्यात झालेल्या वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने आयुष कोमकरला संपवले. दरम्यान या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
Aurangabad Station Also Renamed : केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर, अहमदनगर रेल्वे स्थानकाचे आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक असे नामकरण करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागावे, असे सांगितले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कौशल्य विकास व प्रशिक्षणाला प्राधान्य द्यावे. तसेच मुलांच्या शिक्षण व प्रगतीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे अजित पवार म्हणाले.
खराडी, पुणे येथील म्हाडा अभिन्यासातील पोस्ट ऑफिस आरक्षण रद्द करणे,लोणावळा नगरपरिषद हद्दीतील म्हाडाच्या मालकीच्या जागांवर पुनर्विकास व नवीन बांधकाम इत्यादी विषयांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.