Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालघरच्या घटनेनंतर ठाकरेंना फोन करणारे देशाचे गृहमंत्री आता मुख्यमंत्र्यांना कधी फोन करणार?, सचिन सावंतांचा सवाल

ते म्हणाले की, पालघर मॉब लिंचिंगची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी जनआक्रोश यात्रा काढणारे आता सांगलीतील साधूंवर झालेल्या हल्ल्यांवर गप्प बसले आहेत. भाजप हे फालतू आणि क्षुद्र राजकारणाचे दुसरे नाव आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Sep 14, 2022 | 02:55 PM
पालघरच्या घटनेनंतर ठाकरेंना फोन करणारे देशाचे गृहमंत्री आता मुख्यमंत्र्यांना कधी फोन  करणार?, सचिन सावंतांचा सवाल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – सांगलीत साधूंवर हल्ला झाला आहे. पालघरच्या घटनेनंतर लगेचच उद्धव ठाकरेंना फोन करणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन कधी करणार? असा खोचक सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यातल्या जत येथील साधू मारहाण घटनेप्रकरणी सचिन सावंत यांनी भाजपला लक्ष्य केले.

ते म्हणाले की, पालघर मॉब लिंचिंगची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी जनआक्रोश यात्रा काढणारे आता सांगलीतील साधूंवर झालेल्या हल्ल्यांवर गप्प बसले आहेत. भाजप हे फालतू आणि क्षुद्र राजकारणाचे दुसरे नाव आहे.

सचिन सावंत पुढे म्हणाले की, पालघर साधू हत्याकांडात भाजपाच्या सत्तेतील गावातील भाजपा पदाधिकारी होते. मुले चोरणाऱ्या टोळीच्या अफवेतून हत्या होती. असे असतानाही गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजपने मविआची हिंदू विरोधी म्हणून बदनामी केली. त्याच अफवेतून जतमध्ये साधूंना मारहाण झाली आहे. आता सरकार कोणाचे? सीबीआयकडे केस देणार का? असा सवाल सावंत यांनी सरकारला केला. तसेच भाजपच्या दूटप्पी राजकारणाचा आम्ही निषेध नोंदवतो, असे ते म्हणाले.

Web Title: 4 sadhus assaulted in maharashtra sachin sawant hits out at bjp over sadhus beaten in sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2022 | 02:55 PM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • sachin sawant

संबंधित बातम्या

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
1

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
2

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
3

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
4

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.