Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकसभा निकालानंतर भाजप संघटनात्मक मोठे फेरबदल करणार?; जाणून घ्या नेमकं कारण काय?

जळगाव लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर व महानगराच्या जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांची गेल्या वर्षी जुलैत नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर दीड महिन्यांनी कार्यकारिणी जाहीर झाली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 03, 2024 | 09:08 AM
BJP

BJP

Follow Us
Close
Follow Us:

जळगाव : लोकसभा व रावेर लोकसभा मतदारसंघात (Political News) यंदा प्रथमच चुरस निर्माण झाली होती. कार्यकर्त्यांचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपमध्ये (BJP) संघटनात्मक ताकद विखुरल्याने निवडणुकीदरम्यान समन्वयाचा अभाव असल्याचे पक्षातील पदाधिकारीच बोलताना दिसले. त्याचा फायदा विरोधकांना होताना दिसत होता.

पक्षांतर्गत चढाओढ, वर्चस्वाची लढाई, नाराजीनाट्य रंगल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेपासून दिसले होते. या सर्व घडामोडींची जाणीव झालेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आगामी धोका लक्षात घेत बदलाचे संकेत दिले. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर व महानगराच्या जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांची गेल्या वर्षी जुलैत नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर दीड महिन्यांनी कार्यकारिणी जाहीर झाली होती.

दरम्यान, सुरूवातीपासून नवीन कार्यकारिणीत जुन्यांना डावलण्यात आल्याची ओरड आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली तरी जुने व निष्ठावान कार्यकर्ते प्रचारापासून लांब होते. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप संघटनात्मक मोठे फेरबदल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामागे पक्षांतर्गत समन्वय आणि नियोजनाचा अभाव हेदेखील एक कारण सांगितले जात आहे.

Web Title: After the lok sabha result bjp may make major organizational changes nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2024 | 09:08 AM

Topics:  

  • BJP
  • Election
  • Lok Sabha Election
  • political news

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
3

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.