Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Antyodaya Card: अंत्योदय कार्डधारकांसाठी नियम! आता मिलणार प्रति सदस्य साडेसात किलो धान्य

Antyodaya Anna Yojana : अंत्योदय रेशन कार्डधारकांना प्रति कुटुंब ३५ किलो धान्य दिले जाते. मात्र नव्या नियमांनुसार धान्याचे वितरण प्रति व्यक्ती या आधारावर होणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 06, 2025 | 01:39 PM
Antyodaya Anna Yojana new rules each person will seven and a half kg grains

Antyodaya Anna Yojana new rules each person will seven and a half kg grains

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra News: नांदेड : रेशन सरकारकडून लवकरच महत्त्वाचा निर्णय घेण्यात येत असून, अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांच्या धान्य वितरणाच्च्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे. या नव्या निर्णयानंतर काही कुटुंबांना अधिक धान्य मिळेल, तर काहींना सध्यापेक्षा कमी धान्य मिळणार आहे. सध्या अंत्योदय रेशन कार्डधारकांना प्रति कुटुंब ३५ किलो धान्य दिले जाते. मात्र नव्या नियमांनुसार धान्याचे वितरण प्रति व्यक्ती या आधारावर होणार आहे. प्रत्येक सदस्याला ७.५ किलो धान्य देण्याची योजना सरकारने आखली असून लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे.

कमी आणि जास्त धान्य

या बदलामुळे चार किंवा त्याहून कमी सदस्य असलेल्या कुटुंबांना सध्यापेक्षा कमी धान्य मिळेल, तर पाच किंवा अधिक सदस्य असलेल्या कुटुंबांना अधिक धान्य मिळणार आहे. देशभरात सध्या १.७१ कोटी अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबे आहेत.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

धान्याची बचत होणार

यापैकी बहुसंख्य कुटुंबांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा कमी सदस्य असल्याने नव्या निर्णयामुळे सरकारला धान्याची बचत होईल, असा दावा करण्यात आला आहे. सरकारचे म्हणणे आहे की या योजनेमुळे धान्याचे वितरण अधिक न्याय्य आणि गरजेनुसार होईल. सामान्य रेशन कार्डधारकाना ज्या प्रमाणे सध्या प्रति व्यक्ती ५ किलो धान्य मिळते, त्यापेक्षा अंत्योदय योजनेतील लाभाध्यर्थ्यांना ७.५ किलों प्रति सदस्य या प्रमाणात अधिक धान्य मिळणार आहे. अंमलबजावणी झाल्यानंतर हा निर्णय गरीब व गरजू कुटुंबांना अधिक लाभदायक ठरेल की उलट अडचणी निर्माण करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शासकीय धान्याचा घोटाळा ?

केंद्र व राज्य शासनाने गरीब जनतेसाठी राबविलेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैख्यवहार होत असल्याचा गंभौर आरोप आरटीआय कार्यकर्ता नदाफ बटेर खान यांनी केला आहे. या योजनांचा लाभ प्रत्यक्षात गरीब लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचता, तहसील कार्यालय, गोदामात व काही परव्यना धारक दुकानदारांच्या संगनमताने राजरोस चोरी व तस्करी केली जात असल्याचे उपड झाले आहे. आरटीआय कार्यकर्ता नाफ बशीर खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वसमत तहसील कार्यालयल शासकीय धान्य गोदामात पोत्यांवरील सील फोडून धान्याचा अपहार केला जातो. संबंधित अधिकारी व गोदामपाल लाखो रुपयांचा अपहार करून शासन व जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अन्याय थांबवाः नदाफ बशीरखान यांची मागणी

केंद्र व राज्य शासन गरीबाच्या पोटासाठी असे नदाफ बगरखान यांनी महाले या प्रकरणी त्वरित चौकशी करून फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Antyodaya anna yojana new rules each person will seven and a half kg grains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 01:39 PM

Topics:  

  • daily news
  • maharashtra news

संबंधित बातम्या

वाढत्या धोक्याबाबत ठोस उपाययोजना आवश्यक; राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचे प्रतिपादन
1

वाढत्या धोक्याबाबत ठोस उपाययोजना आवश्यक; राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचे प्रतिपादन

सोलापुरात मोठा विमान अपघात टळला; लँडिंगवेळी विमानाच्या पंखामध्ये अडकला पतंगाचा दोरा अन्…
2

सोलापुरात मोठा विमान अपघात टळला; लँडिंगवेळी विमानाच्या पंखामध्ये अडकला पतंगाचा दोरा अन्…

ED on Anil Ambani: ईडीच्या निशाण्यावर आले अंबानी; व्यवसायाचे झाले पाणीच पाणी
3

ED on Anil Ambani: ईडीच्या निशाण्यावर आले अंबानी; व्यवसायाचे झाले पाणीच पाणी

ऊसतोड मजुरांचा काफिला तोडणीसाठी रवाना; गाव, वाडी-तांड्यामध्ये उरले केवळ वयोवृद्ध
4

ऊसतोड मजुरांचा काफिला तोडणीसाठी रवाना; गाव, वाडी-तांड्यामध्ये उरले केवळ वयोवृद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.