आर्थिक सुधारणांना गती द्यावी लागेल ज्या अंतर्गत कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. यासाठी कामगारांच्या कामाच्या वेळेमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये १० वर्षे जुन्या डिझेल वाहनांवर आणि १५ वर्षे जुन्या पेट्रोल वाहनांवर बंदी घालणाऱ्या एनजीटीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य पोलीसांच्या अँटी नारकोटिक्स टास्क फोर्सच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या “नशामुक्त भारत अभियान” राबवण्यात आले. यावेळी पोलिसांनी खास सूचना दिल्या आहेत.
वनश्री दुध संघ यांच्या नुतन संचालकांची निवड व दुध उत्पादक शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप नेते रवींद्र चव्हाणांनी शेतकऱ्यांवर विश्वास व्यक्त केला.
५ ऑगस्ट २०२५ रोजी, उत्तरकाशीतील गंगोत्रीकडे जाणाऱ्या मार्गावरील मुख्य थांबा म्हणून ओळखले जाणारे धाराली गाव अवघ्या ३४ सेकंदांच्या पुरात उद्ध्वस्त झाले. यामुळे पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Sambhaji bhide :शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे हे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत. संभाजी भिडे यांनी सर्वधर्मसमभाव यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावरु आता आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे
एअर इंडिया एक्सप्रेस विमान सेवेतही एक आश्चर्यकारक घटना घडली. श्रीनगरहून विमानात चढलेला एक प्रवाश दिल्लीत उतरणार होता पण तो ओडिशातील भुवनेश्वरला पोहोचला. या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले.
मुंबईतली कबुतरखाना हा मोठा वादाचा मुद्दा ठरला आहे. कबुतरांचे जमाव रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आणि कठोर उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देशही न्यायालयाने बीएमसीला दिले आहेत.
नागपूरची कन्या दिव्या देशमुखने FIDE जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धा जिंकून इतिहास रचला. १९ वर्षीय दिव्याने टायब्रेकरमध्ये ३८ वर्षीय कोनेरू हम्पीचा पराभव केला.
Marathi breaking live marathi headlines update Date : महाराष्ट्रातील गावापासून शहरापर्यंत सर्व ताज्या घडामोडी आणि राजकारणासंबंधित अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह ब्लॉग वाचत रहा
बारामतीमध्ये रविवारी भीषण अपघात झाला होता. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई केली जात आहे.
मार्चमध्ये जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय कार्यदल स्थापन करत होते, तेव्हा विद्यार्थ्यांमधील आत्महत्यांच्या घटना शेतकऱ्यांपेक्षाही जास्त असल्याचे नमूद केले होते. या प्रकरणात कोण जबाबदार आहे?
सोलापूर झेडपी मुख्यालयामध्ये दिव्यांग बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. झेडपी मुख्यालयामध्ये त्यांनी बसून ठिय्या आंदोलन केले असून सीईओ कुलदिप जंगम यांनी आंदोलकांची भेट दिली.
Mumbai Railway Bomb Blast : मुंबईमध्ये 2006 साली झालेल्या साकळी रेल्वे बॉम्बस्फोट घटनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.
Marathi breaking live marathi headlines update Date 21 July : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.
आपल्या घरात अनेक आयुर्वेदिक गोष्टी उपलब्ध असतात पण त्याकडे लक्ष जात नाही. आज आम्ही तुम्हाला अशा 3 पदार्थांविषयी सांगत आहोत ज्या केसगळतीवर प्रभावी उपाय ठरतात.
वाईमधील कुसगाव येथील दगड खाण व स्टोन क्रशरला परवानगी दिल्याने वाद पेटला आहे. प्रशासनाने कोणत्याही मागणीवर दाद न दिल्यामुळे मुंबईपर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे.
कर्नाटकातील एका टेकडीवर एक गोलाकार दगड आहे जो पडत नाही. लोक त्याकडे आश्चर्याने पाहतात. त्याला 'कृष्णाचा बटर बॉल' म्हणतात. कुशल फुटबॉल खेळाडू सायकलला लाथ मारू शकतात.