बिहारच्या गया जिल्ह्यातील ७४ वर्षीय माजी वैमानिक मोहनलाल यांनी जिवंत असताना स्वतःची अंत्ययात्रा आयोजित केली होती. त्यांच्या घरातून हार घालून आणि बँड वाजवून पार्थिव स्मशानभूमीत पोहोचताना त्यांना गर्दी पहायची होती.
राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. मात्र त्यापूर्वी जतमध्ये कच्छी मतदार यादी आणि प्रभाग रचनेमध्ये घोळ झाल्याचा आरोप केला आहे.
African snail In Pune : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या कॅम्पसमध्ये 'लिसाचॅटिना फुलिका' या महाकाय आफ्रिकन गोगलगायी मोठ्या प्रमाणावर आढळून आल्या आहेत.
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरप प्यायल्याने अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. हे सिरप प्यायल्यानंतर आजारी पडलेल्यांची संख्या वाढल्याने काळजी व्यक्त केली जात आहे.
Kamalabai Gavai : सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी त्यांच्या मातोश्री कमलाबाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sad Nation In World : जगभरात असेही काही देश आहेत जिथे सामान्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात प्रचंड संघर्ष आणि अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हे देश जगातील सर्वात जास्त दुःखी…
कल्याणमधील श्रीमती कांताबेन शांतीलाल गांधी या शाळेने धार्मिक सहिष्णुता जपण्याच्या नावाखाली हिंदू विद्यार्थ्यांना टिळा किंवा टिकली लावण्यास प्रतिबंध लावला. यावरुन वाद निर्माण झाला आहे.
सिक्कीम हा भारताच्या प्रदेशामध्ये सामाजिक वादाची कोणतीही ठिणगी अद्याप पडलेली नाही. यामुळे सर्वात शांत म्हणून भारताचा हा प्रदेश ओळखला जातो. आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात तिथे जातात.
खासदार संजय राऊत यांनी भारतीय क्रिकेट संघावर देखील टीका केली. यावरुन भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या 'स्वच्छताोत्सव' महोत्सवाच्या माध्यमातून सरकारने गेल्या ११ वर्षातील मोदी सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छता मोहिमेतील सर्व उपक्रम आणि कामगिरी अधोरेखित केल्या आहेत.
राहुल गांधी आणि भाजप दोघांच्याही निवडणूक मुद्द्यांना नकार देत ते म्हणाले की निवडणूक प्रचारात मत चोरी आणि घुसखोरीसारख्या मुद्द्यांवर नव्हे तर बिहारच्या ज्वलंत समस्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
मध्य प्रदेशात, १२,००,००० मृत लोक मोफत अन्न खात आहेत. मध्य प्रदेश सरकार त्यांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी पिंडदान (अन्नधान्याचा विधी अर्पण) करत आहे. ही कोणत्या प्रकारची योजना आहे?
गुजरातमधील वडोदरा येथे एका महिलेने पाणीपुरी विक्रेत्याने तिला सहा ऐवजी चार पाणीपुरी दिल्याने निषेध केला. दोन पाणीपुरी कमी असल्याने ती निषेध करणारी बनली.
कॉंग्रेस नेत्याला भाजप कार्यकर्त्यांनी भर रस्त्यामध्ये शालू नेसवला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून यावरुन सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले.
Dhirendra Shastri : नवरात्रीमधील गरबा खेळण्यासाठी फक्त हिंदू मुला-मुलींनी यावे आणि त्यांच्यावर गोमुत्र शिंपडावे असे विधान बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री यांनी केले आहे.
संपूर्ण पृथ्वी हे एक कुटुंब आहे, म्हणूनच परदेशी घुसखोरही येथे येतात आणि मतदार बनतात. मतदार यादीच्या सखोल पुनरावृत्ती किंवा SIR द्वारे हा कचरा काढून टाकला जात आहे.
Marathi breaking live marathi headlines update : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.