भाजपच्या मेगा भरती मोहिमेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विरोधी पक्षांमधील वादग्रस्त नेत्यांचा प्रवेश, तत्वांशी तडजोड आणि सत्तेचे राजकारण यामुळे आरएसएस-भाजप संबंधांबद्दल एक नवीन वाद निर्माण झाला आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान चोरी, मानवी तस्करी, आत्महत्येचे प्रयत्न, अमली पदार्थांची तस्करी व इतर गुन्हेगारी प्रकार रोखण्यासाठी नांदेड विभागात विविध विशेष मोहिमा राबविण्यात आल्या आहेत.
९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित केलेल्या ज्येष्ठ लेखक-प्रकाशक सत्कार सोहळ्याचे. या सोहळ्यात लक्ष्मण गायकवाड आणि ज्येष्ठ प्रकाशक बाबूराव मैंदर्गीकर यांचा आज (दि. ३) विशेष सन्मान करण्यात आला.
काश्मीरमधील आंदोलनाचा प्रकार दगडफेक आता देशभरात पसरत आहेत. भारत २०४७ ची विकास उद्दिष्टे साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवत असतानाही, ही हिंसाचार कायदा आणि सुव्यवस्था आणि प्रगतीसाठी एक गंभीर आव्हान झाले आहे.
शिक्षकांना निवडणूक कर्तव्ये, सर्वेक्षण आणि इतर शैक्षणिक कामे करण्यास भाग पाडले जात आहे. हे सक्तीचे काम नाही का? याचा अध्यापन आणि शिक्षण व्यवस्थेवर वाईट परिणाम होतो आहे.
मुक्या जनावरांची झालेली फरफट आणि सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनांचा उघडा फोलपणा बाबा पवार यांनी आपल्या कवितेतून मांडला आहे. यातून शेतकरी, कष्टकरी, ग्रामीण समाज आणि सर्वसामान्य माणसाच्या वेदनांची जाहीर साक्ष ठरते.
जागतिक बँक अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत हिंगोलीमध्ये भेट दिली आहे. आणि शेतकरी उत्पादक कंपन्या व व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधला.
निवडणुकीच्या प्रचारामध्ये घरोघरी येणारे नेते हे नागरिकांच्या समस्या सोडवताना मात्र लपून बसताना दिसतात. वसमत शहर घाणीच्या विळख्यात अडकले असून घाणीचे साम्राज्य वाढले आहे.
छत्तीसगड उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एखाद्या महिलेचा हात धरून खेचणे आणि जबरदस्तीने "I love You" असे म्हणणे हा प्रेमाचा अभिव्यक्ती नाही तर गुन्हा आहे.
दिल्लीमध्ये वायू प्रदुषणाने उच्चांक गाठला आहे. दिल्लीमधील प्रदुषित हवा एक मोठा वादाचा मुद्दा बनला आहे. मात्र वाद न घालता यावर कायमचा उपाय काढण्याची गरज आहे.
महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होत आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून नक्की राजकीय वारे कोणाच्या बरोबर आहे याची चर्चा सुरु झाली आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये पेंडू बुद्रुक येथे धुळगुंडे यांच्या गढीच्या बाजूस एक शिलालेख आढळून आला आहे. ऐतिहासिक ठेवा असलेला हा शिलालेख असून तो जवळपास ८०० ते ९०० वर्ष जुना आहे
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात महेश मगर यांनी थेट महाराष्ट्र राज्यपाल तथा विद्यापीठ कुलपतींकडे दाखल केली आहे.
जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेपासून दुपारी तीनच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झालेल्या या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन मैदानावर झाला.
बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून बदली करुन घेतली असल्याचा प्रकार समोर येत आहे. ने जिल्हा परिषदेतील शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी बदली करुन घेण्यासाठी वापर करण्यात आला.
Goa Fire News : गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबमध्ये भीषण आग लागल्याने 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी नाईट क्लबच्या मॅनेजरला अटक करण्यात आली.
साहित्यिक विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १ ते ४ जानेवारी २०२६ होणाऱ्या या संमेलनात परिसंवाद, मुलाखती, कविसंमेलने, पुस्तकचर्चा, कथाकथन व सांस्कृतिक कार्यक्रम अशी विविधरंगी साहित्यिक मेजवानी असणार आहे