वाई येथील किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाचा सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास माने बोलत होते.
जलसंपदा विभागातील १४ हजार ५१ पदांचा समावेश करण्यात येणार नाहे. या विभागात असलेल्या रिक्त पदांचे विवरण समोर आले असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे
सामान्य नागरिकांना विधीचे ज्ञान व्हावे आणि कायदेशीर हक्कांच्या जाणीव व्हाव्यात या हेतूने वाई येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता.
माजी उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, राजस्थानमध्ये याबाबत त्यांनी वक्तव्य केले असून मी आजारी नव्हतो अशी कबुली जगदीप धनखड यांनी दिली आहे.
नाशिक येथील ताज गेटवे आयोजित 'गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह'चे उद्घाटन केले. यावेळी शाश्वत प्रादेशिक विकासासाठी कल्पना, भागीदारी आणि गुंतवणूक एकत्र आणण्यावर परिषदेत भर देण्यात आला.
मुख्य रेल्वे स्थानकावर तिकीट आरक्षण प्रक्रियेत गंभीर अनियमितता सुरू असल्याची चर्चा प्रवाशांत रंगू लागली आहे. रेल्वेच्या तिकीटांमध्ये दलाली केली जात असल्याचे धक्कादायक बाब समोर येत आहे.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) कडून दिले जाणारे परीक्षांचे प्रशिक्षण गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प असल्याने मराठवाड्यात मोठे नुकसान झाले आहे.
जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सुरेश गवळी यांची झालेली तडकाफडकी बदली रद्द करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन केले. यामध्ये इयत्ता सहावी ते बारावीच्या सुमारे ४७५ विद्यार्थ्यांनी केले.
Nanded News : जायकवाडी पाटबंधारे उपविभागात काम बंद आंदोलन सुरु झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांमुळे हे आंदोलन सुरु आहे.
राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यापर्यंत एसटीची सेवा पोहोचवण्याचा ऐतिहासिक संकल्प परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला. यामुळे मोठा फायदा होणार आहे.
संरक्षण क्षेत्रात लष्करी-नागरी समन्वय मजबूत करणे, स्टार्टअप्सना आर्थिक पाठबळ देणे आणि खरेदी प्रक्रियेत गती आणणे अत्यावश्यक असल्याचे मत लष्करी आणि औद्योगिक क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र सरकारने बिगर-कृषी (एनए) परवान्यांची आवश्यकता काढून टाकून त्यांच्या जमीन वापर धोरणात बदल केला आहे. यामुळे शहरीकरण वाढेल, परंतु त्यामुळे शेती, पर्यावरण आणि अन्न सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
Nanded Accident News : आकोली पुलावर ईरटीका गाडी आदळल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
शासन निर्णयातील तरतुदी रद्द करून परिशिष्ट-अ मधील नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय कुलपती तथा राज्यपाल यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे.
विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी नागपूर येथील विधानभवन विस्तार प्रकल्प तसेच मुंबई येथील मनोरा आमदार निवास, अजंठा बंगला पुनर्बांधणी आणि मॅजेस्टिक इमारत पुनर्बांधणी कामाचा आढावा घेतला.
नायगाव तालुक्यात २०२६ या वर्षात ८० ग्रामपंचायतींच्या मुदती संपत असून त्यापैकी फेब्रुवारीतच ९० टक्के ग्रामपंचायती निष्प्रभ ठरणार आहेत. ६८ ग्रामपंचायतींवर येत्या दोन दिवसांत प्रशासक नियुक्ती केली जाणार आहे.
धोकादायक ऑनलाइन टास्क गेम्स मुलांना मानसिक सापळ्यात अडकवत आहेत. कोरियन लव्ह गेम आणि ब्लू व्हेल सारखे गेम आत्महत्येस प्रवृत्त करत आहेत. सोशल मीडियावर वयोमर्यादेची मागणी तीव्र झाली आहे.
नांदेडमध्ये लाखो रुपये खर्च करुन नांदेड कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कलाकारांनी नाराजी व्यक्त केले आहे.
Prem Baisa Death : आधात्मिक गुरु साध्वी प्रेम बैसा यांचे गूढरित्या निधन झाले आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या कथावाचक प्रेम बैसा यांच्या निधनामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.