भारताच्या संघाला मालिका नावावर करण्यासाठी एक विजय टीम इंडिया दूर आहे. या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकले आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय महिला संघ काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे, या दौऱ्याची सुरूवात 3 टी20 सामन्यांपासून होणार आहे. या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार याचा सविस्तर तपशील या लेखामध्ये…
भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत सोफी मोलिनो संघाचे नेतृत्व करेल. या मालिकेनंतर ती एकदिवसीय आणि कसोटी मालिकेची कर्णधारपदही सांभाळेल. भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
ऑफ-स्पिनर श्रेयंका पाटील आणि फलंदाज भारती फुलमाळी यांचे टी-२० संघात पुनरागमन झाले आहे, तर विकेटकीपर जी. कमलिनी आणि डावखुरी फिरकीपटू वैष्णवी शर्मा यांचा पहिल्यांदाच एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे.
आता, २०२६ च्या आयसीसी महिला टी२० विश्वचषकापूर्वी, त्याची पत्नी आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची कर्णधार एलिसा हिलीने निवृत्तीची घोषणा केली आहे. भारताविरुद्ध होणाऱ्या तिरंगी मालिकेपूर्वी तिने निवृत्तीची घोषणा केली.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने शतक ठोकले आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील जयस्वालचे हे पहिले शतक आहे.
टीम इंडियाच्या या तरुण स्टारने अलीकडेच एक नवीन मर्सिडीज-बेंझ जी-क्लास खरेदी केली. त्याने सोशल मीडियावर त्याच्या लक्झरी कारचा फोटो शेअर केला. अर्शदीपची नवीन मर्सिडीज जी-क्लास ही एक सुंदर काळ्या रंगाची…
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने आशिया कप ट्रॉफीच्या मुद्द्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्यावर निशाणा साधला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पांच सामन्यांच्या टी २० मालिकेमध्ये अभिषेक शर्माची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. या दरम्यान भारताचा माझी क्रिकेटपटू इरफान पठाणने अभिषेक शर्माला एक सल्ला दिला.
ऑस्ट्रेलिया मालिका संपल्यानंतर, युवराज सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये त्याने अभिषेकचे सर्वात मोठे रहस्य उघड केले. त्याने म्हटले की अभिषेक कधीही कोणत्याही परिस्थितीत त्याची बॅट सोडत नाही.
अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. परिणामी, त्याला ड्रेसिंग रूममध्ये इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार मिळाला. भारतीय संघाने पावसामुळे प्रभावित टी-२० मालिका २-१ ने जिंकली.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने पुन्हा एकदा नाणेफेक गमावल्यानंतर, कर्णधार सूर्यकुमार यादवने स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशी मजेदार संवाद साधला. या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी २० मालिकेत भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. त्याने या आव्हानासाठी त्याने कशी तयारी केली? याबाबत भाष्य केले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका भारतीय संघाने २-१ अशी आपल्या खिशात टाकली आहे. या मालिकेत काही खेळाडू आपल्या फलंदाजीने तर काही गोलंदाजीने चमकले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज गाब्बा येथे पाचवा टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्याची टी20 मालिका 2-1 अशी जिंकली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक गाबा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात गिल आणि शर्माने भागीदारीचा विक्रम रचला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचा शेवटचा सामना ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात अभिषेक शर्माने एक इतिहास रचला आहे.
आजच्या मालिकेच्या पाचव्या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघामध्ये आज एक बदल करण्यात आला आहे.
टीम इंडिया हा सामना जिंकून मालिका ३-१ अशी जिंकण्याचा प्रयत्न करेल, तर ऑस्ट्रेलिया २-२ अशी बरोबरी साधून मालिका संपवण्याचे लक्ष्य ठेवेल. ब्रिस्बेनमधील पाऊस खेळाडू आणि चाहत्यांच्या आशांवर पाणी फेकू शकतो.
सध्या सोशल मिडियावर सुर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये या सामन्यात १० चेंडूत २० धावा काढणारा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनेही अभिषेकला त्याच्या कमी स्ट्राईक रेटबद्दल ट्रोल केले.