Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीला अजित पवार गटाचे ओझे? कार्यकर्त्यांची पुनर्विचार करण्याची भाजपकडे मागणी

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारावर विधानसभा निवडणुकीचा विचार केला जात आहे. त्यामुळे आता भाजप कार्यकर्त्यांना अजित पवार गट नकोसा झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 18, 2024 | 11:26 AM
महायुतीमध्ये अजित पवार गटाला घेण्याबाबत नकारात्मक भूमिका येत आहे.

महायुतीमध्ये अजित पवार गटाला घेण्याबाबत नकारात्मक भूमिका येत आहे.

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महायुतीला राज्यामध्ये मोठा धक्का बसला. राज्यातील एकूण 48 जागांपैकी केवळ 17 जागांवर महायुतीला यश आले. भाजपला काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्यामध्ये आता लवकरच राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. येत्या 6 महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीचा डाव मांडला जाणार असून यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. महायुतीमध्ये मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालावरुन अजित पवार यांच्या समावेशाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

महायुतीमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करत सामील झाले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाच्या वाट्याला केवळ 4 जागा आल्या. त्यामधील केवळ एका जागेवर अजित पवार गटाला यश आले. केंद्रामध्ये देखील अजित पवार गटाच्या मागणीमुळे एकही केंद्रीय मंत्रीपद मिळालेले नाही. अजित पवार यांना बारामतीचा गड देखील राखता आलेला नाही. यामुळे अजित पवार यांना महायुतीमध्ये ठेवायचे की नाही याबाबत पुर्वविचार करावा अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीची गणितं मांडली जात आहे. त्यामुळे महायुतीला अजित पवार गट जड झाला आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. आरएसएसच्या लेखामधून अजित पवार यांच्या समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेल्यानंतर हा मुद्दा प्रकाशझोतात आला आहे. अजित पवार गटामुळे लोकसभेमध्ये मोठा फटका बसला असून विधानसभेमध्ये सोबत घेण्यात यावे की नाही याचा विचार करण्याची मागणी भाजप कार्यकर्ते करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, कार्यकर्त्यांनी भाजप श्रेष्ठींकडे काही मतदारसंघामध्ये अजित पवार गटाची मते भाजपला पडली नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. यामध्ये माढा, सोलापूर, दिंडोरी, मावळ, शिरुर या मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे अजित पवार गटाची मते भाजपला पडला नसल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे अजित पवार गटाला महायुतीमध्ये घेण्याबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Bjp workers demand to reconsider the inclusion of ajit pawar group in the mahayuti nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2024 | 11:26 AM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • DCM Ajit Pawar
  • DCM Devedra Fadnavis
  • Maharahstra politics
  • Vidhansabha Elections 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.