विनोदी अभिनेता कुणाल कामरासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. खरंतर, मुंबई उच्च न्यायालयाने सध्या विनोदी कलाकाराच्या अटकेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्याला आता अटक होणार नाही आहे.
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कुणालने मुंबई पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयात केली आहे. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे…
प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांना त्यांच्या विनोदशैलीमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या पॅरोडींमुळे राजकीय वातावरण तापले असून, काहींनी त्यांच्यावर रोष व्यक्त केला आहे.
विनोदी कलाकार कुणाल कामरा यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यांनी हॅबिटॅट क्लबमध्ये झालेल्या तोडफोडीचा उल्लेख केला आहे. आणि हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत…
मुंबईतील हॅबिटॅट हॉटेलमध्ये शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीवर विनोदी कलाकार कुणाल कामरा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच त्याने पुढील शोच्या ठिकाणाबद्दलही संकेत दिले आहेत.
राजकीय खलबतं सुरू असताना एकनाथ शिंदे यांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. दरम्यान आज नाशिकमध्ये माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
भाजपशी मैत्रीचे संबंध असूनही एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मनसेला महायुतीत सहभागी होता आलं नाही, असा सूर आवळण्यात आला. मनसेच्या बैठकीतच नवा खुलासा झाल्यामुळे शिंदे यांची शिवसेना आणि मनसे आमने-सामने आले आहेत.
कॅबिनेट मंत्र्यांसाठी खातीचं आता डोकेदुखी ठरणार आहेत. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मंत्र्यांसाठी निकष लावल्याची माहिती समोर येत आहे. संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली आहे.
फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र दिल्लीला गेले नाहीत. त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सत्तेची सूत्र गेली आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले असून पहिल्या दिवसापासूनच ते अॅक्शन मोडवर असलेले पहायला मिळाले.
महायुतीने आज राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला असून त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी आपली बाजू मांडली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल पूर्णपणे महायुतीच्या बाजूने लागल्यानंतर देखील सत्तास्थापन न केल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. आता रोहिणी खडसे यांनी कवितेमधून टोला लगावला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जोरदार रंगत आली आहे. एकतर्फी बहुमत मिळून देखील मुख्यमंत्रिपदावरुन वादंग निर्माण झाला आहे. शिंदे गटाने अजित पवारांवर निशाणा साधला आहे.