श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चैत्र, आषाढी, कार्तिकी आणि माघ यात्रांसह वर्षभरात एक कोटींहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः यात्राकाळात लाखो वारकरी आणि भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने दर्शनासाठी अनेक तास प्रतीक्षा…
पंढरपूर वारीनिमित्त फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे लाखो वारकऱ्यांसाठी पाच लाख जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय शिबिरे आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वाई नगरपरिषदेच्या ₹२२.८४ कोटींच्या एसटीपी प्रकल्पातील ६५% काम पूर्ण झाले असले, तरी परवानग्यांचा अभाव, निधीची टंचाई आणि नदीपात्रातील पाइप वाहून गेल्याने हा प्रकल्प भ्रष्ट व भोंगळ कारभारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला…
अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी गुप्तवार्तेच्या आधारे पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या पाच जिल्ह्यांत कृत्रिम दूध भेसळ रॅकेटवर राज्यातील सर्वात मोठी संयुक्त कारवाई केली. या…
चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचलेल्या भागांची नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधत पाण्याचा निचरा, नाले साफसफाई आणि तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देत प्रशासनाला…
खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस, पूर आणि मुंबई-पुणे मार्ग बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यात आणीबाणी जाहीर करण्याची मागणी केली आहे.
कल्याण तालुक्यातील टिटवाळा-बल्ल्यानी मार्गावर मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड पडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने पूर्वीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी मयूर पाटील…
Nashik Rain Update News : अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थान, सप्तश्रृंगी देवस्थान तसेच दुगारवाडी धबधबा, हरिहर गडसह सर्व पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी…
Engineering Admission Ban 2026: इंजिनीअरिंग आणि तांत्रिक शिक्षण क्षेत्रात अचानक खळबळ का उडाली आहे? विद्यार्थ्यांची घटती संख्या आणि प्राध्यापकांची कमतरता यांमुळे AICTE ने ५८ कॉलेजेस आणि ९५० हून अधिक कोर्सेस…
पावसामुळे पुणे–मुंबई एक्सप्रेसवे, जुना पुणे–मुंबई महामार्ग, रेल्वे मार्ग तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ऑन ड्यूटी नेमप्लेट झाकून (लपवून) ठेवणे अथवा उलटी लावणे तसेच मुद्दाम खिशात मोबाईल ठेवून नेमप्लेट दिसणार नाही, याची काळजी घेण्याच्या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता गंभीर दखल घेतली आहे.
मिरा-भाईंदरमधील काशीमीरा परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यादरम्यान निर्माणाधीन विघ्नहर्ता इमारतीच्या २४व्या मजल्यावरून सिमेंटचा पेव्हर ब्लॉक खाली कोसळून लगतच्या चाळीच्या घरावर पडल्याने महिलेसह चार जण जखमी झाले.
Karjat–Khopoli Route Suspended Due to Track Damage : कोकणासह मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोली मार्गावरील लोकल सेवांवर झाला आहे. रुळांवरून पाणी वाहिल्याने खडी वाहून गेल्यामुळे या…
ओतुर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बस स्थानकाला पावसाने अक्षरशः 'पाणलोट क्षेत्रा'चे स्वरूप आणले आहे. ओतूर बस स्थानक परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याने संपूर्ण आगार चिखलमय झाले आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर MACCIA च्या नवनियुक्त कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात एक ऐतिहासिक मोहीम उभारण्यात आली. 'गाव तिथे उद्योजक' या ऐतिहासिक अभियानाच्या शुभारंभावर…
परवानाधारक व्यापारी मालाची पाहणी करून गुणवता, रंग, आकार आणि ओलावा यानुसार बोली लावतात. सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यापाऱ्याला माल विकला जातो. शेतकऱ्याला मिळालेला दर मान्य असल्यास व्यवहार निश्चित केला जातो. उत्तम…
जालना-बीड महामार्गावरील अंबड तालुक्यातील शहापूर गावानजीक गल्हाटी नदीच्या पुलावर शनिवारी (४ जुलै) सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ३० ते ४० प्रवाशी जखमी झाल्याची…
पोह्यात आळी आणि भातात झुरळ आढळल्याची विद्यार्थ्यांची धक्कादायक तक्रार प्राप्त होताच अन्न सुरक्षा विभागाने पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहातील कँटीनवर धाड टाकली आहे.
राज्यातील पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिल्याच पावसात अनेक रस्ते आणि पूल खचल्याने नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांच्या अहवालातील गंभीर निरीक्षणांची प्रचिती आल्याचे चित्र दिसत आहे.