Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इथं’ चक्क बोअरवेलमधून निघतंय उकळतं पाणी; परिसरात चर्चांना उधाण

सुमारे दोन वर्षांपूर्वी घरगुती पाणी वापरासाठी बोअरवेल खोदण्यात आली होती. त्या बोरवेलमध्ये आतापर्यंत सामान्य पाणी येत होते. पण पावसाळ्यात त्या बोअरवेलमधून उकळलेले पाणी येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 20, 2025 | 01:05 PM
'इथं' चक्क बोअरवेलमधून निघतंय उकळतं पाणी; रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

'इथं' चक्क बोअरवेलमधून निघतंय उकळतं पाणी; रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Follow Us
Close
Follow Us:

यवतमाळ : सध्या पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे सगळीकडे पावसाचे पाणी दिसून येत आहे. मात्र, यवतमाळ शहरापासून जवळच असलेल्या इंदिरानगरच्या साई लक्ष्मीनगरात खोदलेल्या बोअरवेलमधून चक्क उकळलेले पाणी येत आहे. पावसाळ्यात बोअरवेलमधून उकळलेले पाणी येत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पाण्याची तपासणी करून उपाययोजना कराव्या, अशी मागणी घरमालक यांनी पुसद तहसीलदारांकडे केली आहे.

यवतमाळच्या इंदिरानगर येथील साई समर्थनगरीत घरमालक माणिक राठोड यांच्या प्लॉट क्रमांक 157 मध्ये सुमारे दोन वर्षांपूर्वी घरगुती पाणी वापरासाठी बोअरवेल खोदण्यात आली होती. त्या बोरवेलमध्ये आतापर्यंत सामान्य पाणी येत होते. पण पावसाळ्यात त्या बोअरवेलमधून उकळलेले पाणी येत आहे. तेच उकळलेले पाणी पिण्यासाठी व इतर कामासाठी वापरणे कठीण झाले आहे. यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पाण्याची चौकशी करून उपाययोजना करून द्यावी, अशी मागणी तहसीलदार जोरवर यांच्याकडे केली आहे.

हेदेखील वाचा : Pune News: एकीकडे 1300 टँकरने पाणीपुरवठा तर दुसरीकडे दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

जाणकाराच्या मते, जमिनीत कॅल्शियम व फॉस्फरसचे प्रमाण असल्यामुळेच पाणी उकळत असावे, असा अंदाज वर्तविला आहे. परंतु, तो चौकशीचा भाग बनला आहे. त्यामुळे तहसीलदार काय भूमिका घेणार, याकडे घरमालकासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ऐन पावसाळ्यात टँकरने होतोय पाणीपुरवठा

दुसरीकडे, पुण्यात मे आणि जून महिन्यामध्ये समाधानकारक पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटल्याचे चित्र दिसत आहे. असले तरी प्रत्यक्षात शहरात दररोज सरासरी 1300 टँकर फेऱ्या होत असल्याने महापालिकेचा नियमित पाणीपुरवठा अपुरा ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

पुण्यात अशुद्ध पाण्याचा पुरवठा

पुणे शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नळांमधून गढूळ, कुजलेला आणि वास येणारे पाणी येत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, पिण्याच्या पाण्यासाठी वेगळ्या उपाययोजना कराव्या लागत आहेत. ठाकूर बेकरी परिसर, संत नामदेव हायस्कूलजवळचा भाग आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठामागील परिसरात ही समस्या अधिक तीव्र असल्याचेही समोर आले आहे.

Web Title: Boiling water is coming out of the borewell in yavatmal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 01:03 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Water supply
  • yavatmal news

संबंधित बातम्या

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे
1

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
2

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
3

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार
4

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.