यवतमाळ जिल्हा पोलिस दलातून नियत वयोमानाची कारकीर्द पूर्ण करून वडील अवघ्या काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. ते सेवेत असतानाच त्यांचा मुलगा मोठे परिश्रम करून जिल्हा पोलिस दलात शिपाई म्हणून रूजू झाले.
शेंगा तोडल्याच्या रागातून धाकट्या भावाने मोठ्या भावावरच वेळवाच्या काठीने प्रहार केला. त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळून मृत्युमुखी पडला.
प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने बुधवारी बेंबळा आणि इसापूर २ मोठ्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यात बेंबळा प्रकल्पाचे २ दरवाजे उघडले.
शहरात वाहतूक शाखेने मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. सकाळपासूनच शहराच्या प्रमुख रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली होती.
महिलेने लेकीसह आत्महत्या करण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र, तिच्या कुटुंबात काहीसा वाद झाल्याची चर्चा घटनेनंतर नागरिकांत होती. लाडखेड पोलिसांनी तूर्तास याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील परसोडी येथील स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या संस्थेची निवड केली होती. तेथे प्रवेश घेण्यासाठी संबंधित दोन भामट्यांनी काळे यांच्याशी संपर्क साधला.
महिला आर्थिक विकास महामंडळ सीएमआरसी केंद्राच्या कंत्राटी कर्मचारी संघाने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आझाद मैदानात धरणे आंदोलन केले आहे.
सुमारे दोन वर्षांपूर्वी घरगुती पाणी वापरासाठी बोअरवेल खोदण्यात आली होती. त्या बोरवेलमध्ये आतापर्यंत सामान्य पाणी येत होते. पण पावसाळ्यात त्या बोअरवेलमधून उकळलेले पाणी येत आहे.
मोठ्या शहरांत आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध होत असताना देशाची प्रतिमा झगमगती वाटते. मात्र दुसरीकडे, रस्त्याअभावी अनेक खेड्यांचे हाल सुरूच आहेत. हेही वास्तव आहे.
पती पत्नीमध्ये कौटुंबिक वादातून कडाक्याचं भांडण झाला. या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून यवतमाळ जिल्हा हादरला आहे.
एका भोंदू बाबाने आपल्या घरी यातनागृह तयार करून एका महिलेला आणि तिच्या मुलीला डांबून ठेवले. एवढेच नाही तर त्यांना गरम सळाखीने चटके सुद्धा देण्यात आले. दुष्ट आत्म्याचा वावर असल्याचं सांगत…
यवतमाळ मधून काळापैसा पांढरा करण्याचा प्रकार समोर आला आहे. तीन महिन्यात १०० कोटीहून अधिक उलाढाल झाल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणात पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान घरी परतले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने झुंबर, सेवनपिस, कानातील बाळंगड्या आदी दागिणे काढून बंद डब्यात ठेवले होते.
जिल्ह्यात 2017 मध्येही सर्वप्रथम शेकडो शेतकरी, शेतमजुरांना कीटनाशक फवारणी करताना विषबाधा झाली होती. त्यातील 23 जणांचा उपचारादरम्यान आणि उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.
'आज तुझा गेम करतो', असे म्हणत त्याने गौरववर हल्ला चढवला. यावेळी गौरवने प्रसंगावधान राखून तो वार चुकवला. त्यानंतर सुजल त्याच्या मदतीला धाऊन आला. तेव्हा पुन्हा आरोपीने गौरववर वार केला.
शेतात पोहोचल्यानंतर त्याने शेतातील काट्या तोडून त्या रस्त्यावर फेकल्या. ही बाब आरोपी रमेशच्या लक्षात येताच त्याने त्याच्याशी रस्त्यावर काट्या टाकल्याच्या कारणावरून वाद घातला.
पती संशय घेत असल्याने पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत होता. त्याच वादातून पतीने पत्नीवर तलवारीचे घाव घातले. तलवारीने वार केल्याने बेबी राठोड रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. त्यातच तिचा मृत्यू झाला.