राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी ५ ते १५ जून या कालावधीत राज्यव्यापी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता विभागाने दिले…
जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी प्लास्टिक मल्चिंग आणि जैविक मल्चिंग करणे आवश्यक आहे. पिकाची कोळपणी करून पिकाच्या बुच्याशी मातीची भर द्यावी जेणेकरून ओलावा टिकून राहील. कापूस, तूर, मका, सूर्यफूल पिकांचे रोपे दाट…
पूर्वी महिला प्रवासी आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र दाखवून अर्ध्या दरात प्रवास करत होत्या, तर ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण सवलत मिळत होती. मात्र नव्या नियमांनुसार बसमध्ये इलेक्ट्रॉनिक पडताळणीद्वारेच सवलत लागू होणार आहे.
वाद वाढत जाऊन पतीने पत्नीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पत्नीने विषप्राशन केले. घटनेनंतर तिला तातडीने आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आखाती देशांतील तणावाचे पडसाद आता थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर उमटू लागले. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम विदर्भातील शेतीमालाच्या दरांवर होत आहे.
पुसद तालुक्यातील आरेगाव मोहा येथील ज्योतिबाराव दतराव राऊत, महागाव तालुक्यातील कातरवाडी येथील शैलेश नामदेव राठोड व आत्माराम नंदू पवार या शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
ग्रामीण भागापासून शहरापर्यंत आरोग्यसेवेचे जाळे विणण्यात आले आहे. मात्र, शासकीय आरोग्य संस्थेत डॉक्टर नियमित उपस्थित राहत नाही. आरोग्य तपासणी झाल्यास औषधी मिळत नाही.
यवतमाळ शहरात या पाण्याच्या व्यापारातून वर्षभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. मात्र पाण्याच्या गुणवत्तेवर प्रशासनाचे लक्षच नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
किरण पुरंदरे यांनी टिपलेल्या या छायाचित्रात पक्ष्याचे सौंदर्य अधिकच उठावदार दिसत आहे. पक्ष्याच्या डोक्यावर, पाठीवर, पंखांवर आणि शेपटीवर दवबिंदू किंवा पावसाचे जणू काही मोतीच जमा झाले आहेत, असे चित्र या…
सेवा सहकारी संस्थांमार्फत वितरित करण्यात आलेल्या कर्जाच्या थकीत खात्याविषयी माहिती संकलनाचे काम युद्धस्तरावर करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागात अनेक शेतकरी आवश्यक कागदपत्रे देण्यास उदासीन असल्याचे दिसून आले.
गेल्या काही वर्षात मुलींचा जन्मदर घटला आहे. त्यामुळे लग्नासाठी मुली मिळणे कठीण होत चालले आहे. त्यातच मुली उच्च शिक्षित झाल्या असून, त्या लग्नासाठी आपल्या 'बरोबरी'चाच मुलगा पसंत करत आहेत.
सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनाचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच दिग्रसचे ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळ गाठले.
यवतमाळ शहरात २० पेक्षा जास्त गाठीचे कारखाने असतात. यावर्षी केवळ पाच गाठींचे कारखाने तयार झाले आहेत. या ठिकाणी गाठी तयार करण्यासाठी थेट उत्तर प्रदेशातील कारागीर येतात.
अकोल्यात जेमतेम पक्षी अकोला वा जिल्ह्यात पोपटखेड, काटेपूर्णा, दगडपारवा, कापशी, सिसा-मासा-उदेगाव, विझोरा, दुधाळा, आगर, आखतवाडा आदी जलाशयांवर दरवर्षी स्थलांतरी पक्षी हजेरी लावतात.
वाचनालयाच्या तिजोरीत सापडलेल्या या सोन्याच्या नाण्याच्या एका बाजूला 'श्री राजा शिव' अशी अक्षरे कोरलेली असून दुसऱ्या बाजूला 'छत्रपति' असा मजकूर आहे. १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी चलन चलनात आले.
या परिस्थितीत, सरासरी गव्हाचे लागवडीखालील क्षेत्र २.२५ लाख हेक्टरवरून ३.०३ लाख हेक्टर झाले आहे, जे १३४.५४ टक्के आहे. तर, हरभरा ६.२६ लाख हेक्टरमध्ये पेरला गेला आहे,
महामंडळाने दिव्यांग प्रवाशांच्या 'यूडीआयडी' कार्डची मोबाइल अॅपद्वारे पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी यवतमाळसह सर्व विभागीय नियंत्रकांना पत्र जारी केले आहे.
प्रहार शिक्षक संघटनेच्या निवेदनाची दखल घेत अखेर ग्रामविकास विभागअॅक्टिव्ह मोडवर आला असून गत ३ वर्षांपासून रखडलेली आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा लवकरच सुरू होणार आहे.
रस्ते हे देशाच्या विकासाचे प्रतीक आहेत. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्त्याची कोळशाच्या वाहतुकीमुळे दुरवस्था झाली आहे. या मार्गावर जागोजागी खड्ढे तयार झाले असून अपघाताची शक्यता वाढली आहे.
वीजपुरवठा खंडित्त केल्यानंतर त्या ग्राहकाची नोंद ऑनलाइन केल्यानंतर, सुरक्षा ठेवीसह संपूर्ण थकबाकी आणि पुनजॉडणी शुल्क भरल्याशिवाय त्या थकबाकीदार ग्राहकाचा वीजपुरवठा पूर्ववत करता येत नाही.