प्रहार शिक्षक संघटनेच्या निवेदनाची दखल घेत अखेर ग्रामविकास विभागअॅक्टिव्ह मोडवर आला असून गत ३ वर्षांपासून रखडलेली आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा लवकरच सुरू होणार आहे.
रस्ते हे देशाच्या विकासाचे प्रतीक आहेत. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्त्याची कोळशाच्या वाहतुकीमुळे दुरवस्था झाली आहे. या मार्गावर जागोजागी खड्ढे तयार झाले असून अपघाताची शक्यता वाढली आहे.
वीजपुरवठा खंडित्त केल्यानंतर त्या ग्राहकाची नोंद ऑनलाइन केल्यानंतर, सुरक्षा ठेवीसह संपूर्ण थकबाकी आणि पुनजॉडणी शुल्क भरल्याशिवाय त्या थकबाकीदार ग्राहकाचा वीजपुरवठा पूर्ववत करता येत नाही.
अनेकदा रेतीमाफिया दंड भरण्यास विरोध करतात आणि पकडले जाऊ नये, म्हणून वाहने थेट सरकारी कर्मचाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करतात.ज्यांच्यामुळे परिसरात तणाव आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
जिल्हयामध्ये २००२ पासून वैद्यकीय महाविद्यालयामध्येआयसीटीसी केंद्र कार्यान्वित आहेत तसेच त्यांनतर २००६ पासून सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय येथे आयसीटीसी केंद्र स्थापित करण्यात आले
यवतमाळमधील दारव्हा नगर परिषदेने ज्या नागरिकांना मनमानी पद्धतीने कर आकारणी करण्यात आली आहे त्याविरुद्ध न्याय मागण्यासाठी पालिकेवर धडक मारली. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा
स्थानिकांना ही बाब शिरपूर पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनेचा पंचनामा करून त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
हिंगणा एमआयडीसीतील बीएसके इंडस्ट्रीमध्ये ठेकेदाराकडे कामगार म्हणून 4 सप्टेंबरला राजेश पटेल छताचे सिमेंट टिन बसवण्यासाठी आला होता. छप्परचे टीन लावत असताना जवळपास 20 फुटावरून खाली जमिनीवर पडला.
ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून केवळ एकाच आठवड्यात जिल्ह्यातील ९ आगारातून ६० हजार ६४९ प्रवाशांनी ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढले. आजघडीला डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैशांचे व्यवहार होत आहे.
यवतमाळ जिल्हा पोलिस दलातून नियत वयोमानाची कारकीर्द पूर्ण करून वडील अवघ्या काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. ते सेवेत असतानाच त्यांचा मुलगा मोठे परिश्रम करून जिल्हा पोलिस दलात शिपाई म्हणून रूजू झाले.
शेंगा तोडल्याच्या रागातून धाकट्या भावाने मोठ्या भावावरच वेळवाच्या काठीने प्रहार केला. त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळून मृत्युमुखी पडला.
प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने बुधवारी बेंबळा आणि इसापूर २ मोठ्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यात बेंबळा प्रकल्पाचे २ दरवाजे उघडले.
शहरात वाहतूक शाखेने मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. सकाळपासूनच शहराच्या प्रमुख रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली होती.
महिलेने लेकीसह आत्महत्या करण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र, तिच्या कुटुंबात काहीसा वाद झाल्याची चर्चा घटनेनंतर नागरिकांत होती. लाडखेड पोलिसांनी तूर्तास याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील परसोडी येथील स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या संस्थेची निवड केली होती. तेथे प्रवेश घेण्यासाठी संबंधित दोन भामट्यांनी काळे यांच्याशी संपर्क साधला.
महिला आर्थिक विकास महामंडळ सीएमआरसी केंद्राच्या कंत्राटी कर्मचारी संघाने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आझाद मैदानात धरणे आंदोलन केले आहे.
सुमारे दोन वर्षांपूर्वी घरगुती पाणी वापरासाठी बोअरवेल खोदण्यात आली होती. त्या बोरवेलमध्ये आतापर्यंत सामान्य पाणी येत होते. पण पावसाळ्यात त्या बोअरवेलमधून उकळलेले पाणी येत आहे.
मोठ्या शहरांत आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध होत असताना देशाची प्रतिमा झगमगती वाटते. मात्र दुसरीकडे, रस्त्याअभावी अनेक खेड्यांचे हाल सुरूच आहेत. हेही वास्तव आहे.
पती पत्नीमध्ये कौटुंबिक वादातून कडाक्याचं भांडण झाला. या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून यवतमाळ जिल्हा हादरला आहे.