Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुकोबांच्या पालखीचे २० जूनला प्रस्थान; दोन वर्षांनंतर रंगणार पालखी सोहळा

यंदा दोन वर्षांच्या खंडानंतर आषाढी एकादशी दिवशी पायी वारी पंढरपूरला जाणार आहे. दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहाने टाळ, मृदुंगाच्या तालात डोलत मुखी विठू माऊलीचं नाव घेत वारी चालतात. त्यामुळे यावारीचं एक विशेष आकर्षण असते.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 09, 2022 | 08:44 PM
तुकोबांच्या पालखीचे २० जूनला प्रस्थान; दोन वर्षांनंतर रंगणार पालखी सोहळा
Follow Us
Close
Follow Us:

देहूरोड : यंदा दोन वर्षांच्या खंडानंतर आषाढी एकादशी दिवशी पायी वारी पंढरपूरला जाणार आहे. दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहाने टाळ, मृदुंगाच्या तालात डोलत मुखी विठू माऊलीचं नाव घेत वारी चालतात. त्यामुळे यावारीचं एक विशेष आकर्षण असते. यंदा १० जुलैला पार पडणार्‍या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी २० जूनला देहूमधून संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती देहू संस्थांच्या वतीने  देण्यात आली.

यावेळी नितीन महाराज मोरे, संजय महाराज मोरे, विशाल महाराज मोरे आदी उपस्थित होते. दरम्यान,     २१ जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी  येथून प्रस्थान ठेवणार आहे.

यंदा ३२९ दिंड्या सहभागी होणार

यंदा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात एकूण ३२९  दिंड्या सहभागी होणार आहेत. पायी प्रवास पूर्ण करून पालखी ९  जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. तर १० जुलैला आषाढी एकादशी साजरी होईल. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदी येथून २१ जूनला प्रस्थान करणार आहे.

वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

यंदा कोरोना संकट आटोक्यात असल्याने पायी वारी साठी सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी वारकर्‍यांमध्ये उत्साह आला आहे.

तुकाराम महाराजांच्या पालखीतील महत्त्वाचे दिवस

पालखी प्रस्थान – २०  जून

पहिलं गोल रिंगण – ३० जून  (बेलवंडी)

दुसरं गोल रिंगण – २ जुलै  (इंदापूर)

तिसरं गोल रिंगण – ५  जुलै  (अकलूज माने विद्यालय)

पहिलं उभं रिंगण – ६ जुलै   (माळीनगर)

दुसरं उभं रिंगण -८ जुलै   (बाजीराव विहीर)

तिसरं उभं रिंगण – ९ जुलै   (पादुका आरती)

Web Title: Departure of tukoba palanquin on 20 june palkhi ceremony to be held after two years nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2022 | 08:44 PM

Topics:  

  • Dehuroad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.