Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीराम मंदिर म्हणजे अस्मिता, 500 वर्षांचा कलंक पुसला : देवेंद्र फडणवीस

  • By युवराज भगत
Updated On: Jan 05, 2024 | 09:30 PM
श्रीराम मंदिर म्हणजे अस्मिता, 500 वर्षांचा कलंक पुसला : देवेंद्र फडणवीस
Follow Us
Follow Us:

पिंपरी : प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. हे संपूर्णभारतीयांसाठी गर्वाची बाब आहे. हे फक्त श्रीराम मंदिर नसून ती आपली अस्मिता आहे, गेली 500 वर्षांचा असणारा कलंक छातीवरबसून पुसला असल्याचं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगवी येथे व्यक्त केले.

श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

ज्या ठिकाणी असणारी बाबरी पाडण्यात आली त्याच ठिकाणी प्रभू श्रीरामाचे मंदिर उभा राहिले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सांगवी येथे आयोजित ‘अटल विनामूल्य महाआरोग्यशिबीर’ दरम्यान ते बोलत होते.

या मान्यवरांची उपस्थिती

यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, आमदार अस्विनी जगताप, महेश लांडगे, भीमराव तापकीर, उमा खापरे, माजी मंत्री बाळा भेगडे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

‘अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीर’

जग ‘फास्ट’ होत असताना आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत. त्यात दुर्धर रोगाचा उपचार करणे सर्वसामान्य नागरिकांना परवडतनाही. आमच्या सरकारने प्रत्येक व्यक्तीला 5 लाख प्रयत्न मोफत उपचार योजना सुरु केली आहे. मात्र आमदार लक्ष्मण जगताप मित्रपरिवार यांच्या वतीने राबविण्यात येत असलेला ‘अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीर’ हा सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

दरम्यान दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे आनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यातआले.
रामराज्याचे स्वप्न…

प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

येत्या 22 तारखेला आयोधेत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे. खऱ्या अर्थाने राम राज्य सुरु होणार आहे. याच पध्द्तीनेदेशात, महाराष्ट्रात राम राज्य आणायचे आहे. राम राज्य म्हणजे जिथे पीडित,दलित, वंचित यांचा आवाज ऐकला जातॊ व न्याय दिलाजातो . ते म्हणजे राम राज्य असे फडणवीस म्हणाले.

वाचाळवीरांना प्रभू श्रीरामच बुद्धी देतील…

प्रभू श्रीराम यांच्याबद्दल काही वाचाळवीर नवं नवीन वाद निर्माण करत आहेत. श्रीराम हे बहुजनांचे नेते होते, ते मासांहारी होते. असल्याकाही कुटून तरी अक्कल आणतात. प्रसिद्धीसाठी काही तरी वेड्यासारखे बोलायचे असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेतात्यांच्यावर जोरदार टीका केली. अश्या वाचाळवीरांना प्रभू श्रीरामच बुद्धी देतील असेही फडणवीस म्हणाले.

Web Title: Devendra fadnavis said in pimpari that shriram mandir means identity erases 500 years of stigma nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2024 | 09:28 PM

Topics:  

  • BJP city president Shankar Jagtap
  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्य सरकारकडून कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित; 6.22 लाख खात्यांमध्ये तब्बल ‘इतके’ कोटी जमा
1

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्य सरकारकडून कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित; 6.22 लाख खात्यांमध्ये तब्बल ‘इतके’ कोटी जमा

Manoj Jarange Patil: ‘तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे म्हणायची वेळ आणू नका’; फडणवीस-शिंदे-बावनकुळे-विखेंवर जरांगेंचा हल्लाबोल
2

Manoj Jarange Patil: ‘तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे म्हणायची वेळ आणू नका’; फडणवीस-शिंदे-बावनकुळे-विखेंवर जरांगेंचा हल्लाबोल

Mira Bhayandar: ९८ मीटर जलवाहिनीचे काम रखडले; १५ लाख नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर संकट, सक्तीच्या भूसंपादनाची मागणी
3

Mira Bhayandar: ९८ मीटर जलवाहिनीचे काम रखडले; १५ लाख नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर संकट, सक्तीच्या भूसंपादनाची मागणी

Cabinet Decision: मंत्रिमंडळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! अपघात योजनेला मुदतवाढ, महिला शेतकरी, भूमिहीन मजुरांना दिलासा
4

Cabinet Decision: मंत्रिमंडळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! अपघात योजनेला मुदतवाढ, महिला शेतकरी, भूमिहीन मजुरांना दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.