Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील दुष्काळी परिस्थिती चिंताजनक, 10 हजार गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा : शरद पवार

सध्या 73 टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. धरणे भरण्यासही वेळ लागणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरच्या धरण साठ्यात फक्त 10 टक्के इतकाच साठा आहे. त्यामुळे तिथेही टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 24, 2024 | 01:44 PM
राज्यातील दुष्काळी परिस्थिती चिंताजनक, 10 हजार गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा : शरद पवार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात सध्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. प्रचंड उन्हाचा कडाका जाणवत असतानाच अवकाळी पावसाचा फटकाही बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले. ‘राज्यातील दुष्काळी परिस्थिती चिंताजनक असून, पाऊस पडून धरणे भरण्यास ऑगस्ट उजाडेल’, असे ते म्हणाले.

राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस होत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, ‘राज्यातील दुष्काळी परिस्थिती चिंताजनक आहे. उजनी धरणात उपयुक्त जलसाठा शून्य टक्क्यावर आला आहे. सध्या 73 टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. दुष्काळ इतका आहे की, पाऊस पडून धरणे भरण्यास ऑगस्ट महिना उजाडेल. यातच सध्या राज्यातील 10 हजार गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय, सध्या 73 टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. धरणे भरण्यासही वेळ लागणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरच्या धरण साठ्यात फक्त 10 टक्के इतकाच साठा आहे. त्यामुळे तिथेही टँकरने पाणीपुरवठा होत आहे. राज्यातील एकूणच दुष्काळी परिस्थिती चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Drought situation in the maharashtra are dangerous says sharad pawar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2024 | 01:44 PM

Topics:  

  • maharashtra
  • Water Shortage

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.